भारत हिंदु राष्ट्रच आहे ! : Union Minister Pralhad Joshi

भारत हिंदु राष्ट्रच आहे ! : Union Minister Pralhad Joshi

भारताला हिंदु राष्ट्र होऊ देऊ नका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २१ जून या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले होते. याला प्रत्युत्तर देतांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, ‘काहीही झाले, तरी भारत हिंदु राष्ट्रच आहे’, असे म्हटले आहे.

राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधी कायदा संमत करा ! – हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधी कायदा संमत करा ! – हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

या अधिवेशनात हिंदु समाजाने आत्मसंरक्षणासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी ‘हर घर योद्धा’ अभियान आणि स्थानिक हिंदु संघटनांना बळकट करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

धर्मांतर थांबवण्यात मठ आणि मंदिरे यांचे योगदान !

धर्मांतर थांबवण्यात मठ आणि मंदिरे यांचे योगदान !

हिंदु नास्तिकतावादी विविध माध्यमांतून धर्माविषयी अपप्रचार करतात. त्यामुळे आपले लोक धर्मापासून लांब जात आहेत. हे रोखण्यासाठी आणि त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी साधूसंतांना समाजात जाऊन लोकांना धर्मशिक्षण द्यावे लागेल.

धर्मांतर थांबवण्यासाठी हिंदूंनी सीमोल्लंघन करण्याची आवश्यकता !

धर्मांतर थांबवण्यासाठी हिंदूंनी सीमोल्लंघन करण्याची आवश्यकता !

आपण मोगलांना पळवून लावले; पण अन्य पंथीय करत असलेल्या धर्मांतरावर विजय मिळवू शकलो नाही. धर्मांतरामागे खरे कारण गरिबी नसून ‘धर्महीनता’ आहे. त्यामुळे आपला धर्म शेवटच्या स्तरापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

धर्मांतर थांबवण्यासाठी हिंदूंनी सीमोल्लंघन करण्याची आवश्यकता !

धर्मकार्यात आध्यात्मिक बळाची आवश्यकता !

भारताला सदैव महान सेनानींची आवश्यकता पडते. त्यांची महर्षि  दधीचि यांच्यापासून स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांपर्यंत अखंड शृंखला चालत आलेली आहे. त्या सर्वांच्या मागे सातत्याने एक दैवी शक्ती कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येते. ती शक्ती, म्हणजे ‘अध्यात्म’ आहे.

धर्मांतर थांबवण्यासाठी हिंदूंनी सीमोल्लंघन करण्याची आवश्यकता !

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांसाठी आदर्श जीवनपद्धतीचे महत्त्व !

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी साधनेचा स्तर वाढवला पाहिजे. माझ्या गुरुदेवांनी मला म्हटले, ‘तुम्ही स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देता; परंतु एक काम आणखी केले पाहिजे. जर आपण केवळ एका हातात भाला घेऊन निघालो, तर आपले भले होणार नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी

अभिप्राय व्यक्त करतांना स्वामीजी म्हणाले, ‘‘आश्रमात दैवी, चैतन्यदायी अनुभूती आली. आश्रमात सर्वत्र सकारात्मक स्पंदने जाणवली. आश्रमातील वातावरण शांत आणि स्वच्छ आहे.’’

धर्मांतर थांबवण्यासाठी हिंदूंनी सीमोल्लंघन करण्याची आवश्यकता !

‘सर्वधर्मसमभावा’मुळे हिंदूंची अपरिमित हानी !

आपल्याला लहानपणापासून ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला गेला आहे. त्याचे  अनुकरण आपण आजतागायत करत आलो आहोत. या तथाकथित ‘सर्वधर्मसमभावा’मुळे  ‘हिंदु राष्ट्रा’ची काय हानी झाली आहे, ती आपण पहात आहोत.

साधकसंख्या अल्प असतांनाही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अखंड कार्यरत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! 

साधकसंख्या अल्प असतांनाही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अखंड कार्यरत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! 

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात एकाच वेळी लावण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या अलौकिक कार्याच्या संदर्भातील प्रदर्शन’…

बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !

बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !

आध्यात्मिक स्तरावरील आदर्श हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी सतत प्रयत्न करणे महत्त्वाचे !