हिंदु राष्ट्रात भारताचा गौरवशाली इतिहास शिकवला जाईल !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार
साधना आणि धर्मपालन करणार्या, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी कृतीशील रहाणार्या हिंदूंची आज आवश्यकता आहे. धर्म आणि अधर्म यांच्या या लढाईत आपण धर्म जाणून घेऊन मार्गक्रमण केले, तर आपला विजय निश्चित आहे.
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेचे ५ खंड यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहेत. या खंडांमुळे केवळ साधकांचीच नव्हे, तर अनेक हिंदुत्वनिष्ठांचीही भावजागृती होण्यासह त्यांना साधनेविषयी अनमोल मार्गदर्शन लाभले आहे.
प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी केंद्र सरकारकडे भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली. त्यांनी ट्वीट करून सांगितले की, हिंदुस्थानात राहून आपल्या देशाला ‘इंडिया’ म्हणणे आता फार झाले.
गेल्या ७५ वर्षांमध्ये आम्हाला योग्य शौर्यशाली इतिहास न शिकवल्यामुळे आज पुन्हा एकदा भारतमातेचे लचके तोडले जात आहेत. हिंदूंमध्ये असलेले शौर्य जागृत करण्याची वेळ आता आली आहे.
गुरुपौर्णिमा महोत्सवात समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार, ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन झाले, तसेच ‘स्वरक्षण प्रात्यक्षिके’ हे विशेष आकर्षण ठरले.
सनातन धर्म अनंत आणि अविनाशी आहे; मात्र पाश्चात्त्यांच्या परंपरांचे अंधानुकरण केल्याने सनातन धर्माची हानी होत आहे. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रित येऊन कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होऊ शकते.
वासंती मंगल कार्यालय येथे झालेल्या महोत्सवाला निवृत्त जिल्हा न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. या महोत्सवाचा ४०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
वृत्तवाहिन्यांवर प्रखरपणे हिंदुत्वाची बाजू मांडणे !
राष्ट्र आणि धर्म विषयावरील फलक प्रदर्शने
आतापर्यंत २ बालक-संत आणि ६० टक्क्यांहून अधिक पातळीची २४४ आणि ९१६ अन्य दैवी बालके यांची समाजाला ओळख करून दिली आहे. प्रगल्भ बुद्धी आणि देवाची ओढ इत्यादी वैशिष्ट्ये असलेल्या दैवी बालकांच्या संदर्भात संशोधनकार्यही चालू आहे.