हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
न्यायाधिशांना वेद आणि शास्त्र यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्यांना वेदशास्त्रांचे ज्ञान नाही, त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेत रहाण्याचा अधिकार नाही, असा कायदा करायला हवा.
न्यायाधिशांना वेद आणि शास्त्र यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्यांना वेदशास्त्रांचे ज्ञान नाही, त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेत रहाण्याचा अधिकार नाही, असा कायदा करायला हवा.
काळरात्रीला मागे सारून, क्षितिजावर धर्मसूर्य उगवत आहे ‘देवा, न मागताच तू मला सर्वकाही दिले आहेस, आतापर्यंत माझ्यासाठी पुष्कळच केले आहेस’.
‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, तसेच साधकांचे आपत्काळात रक्षण व्हावे’, यांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रार्थना केली.
आताच्या मुसलमानांच्या हिंदु पूर्वजांनी घाबरून इस्लामचा स्वीकार केला होता, हा इतिहास आहे आणि तो बहुतेक मुसलमानांना ठाऊक आहे. असे असतांना ते आणखी किती वर्षे या धार्मिक गुलामगिरीचे ओझे वाहत रहाणार आहेत आणि मागास रहाणार आहेत ? याचा त्यांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे !
सनातन धर्मग्रंथांनुसार युगपरिवर्तन हे केवळ एका कालखंडाचा अंत नाही, तर एक व्यापक नैसर्गिक, आध्यात्मिक आणि वैश्विक घटना असते. जेव्हा एका युगातून दुसर्या युगात संक्रमण होते, तेव्हा हे परिवर्तन संपूर्ण ब्रह्मांडात स्पष्टपणे अनुभवले जाते.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ४ जुलै २०२६ या दिवशी येथील प्रसिद्ध खोले हनुमान मंदिरात दर्शन घेतले…
या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी भगवान शिवाला ‘संपूर्ण विश्वामध्ये लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे आणि साधकांच्या साधनेत येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर व्हावेत’, अशी प्रार्थना केली.
प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत संबंधित गोडाऊन मालक विकास ननावरे यांना पोलीस आणि महामार्ग कार्यालयामार्फत कायदेशीर कारवाईची समज दिली.
नुकतेच एका वृत्तवाहिनीने हिंदूंच्या देवतांचे नाव मद्यालयांना न देण्याविषयी चर्चासत्र आयोजित केले होते. हे चर्चासत्र बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार आला की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदूंच्या सर्व समस्यांवर मूळ उपाय पूर्वीपासूनच सुचवलेला आहे.
सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये आलेल्या उल्लेखानुसार ईरोडमधील श्रीमहाविष्णूच्या कस्तुरी रंगनाथ मंदिरात २२ ते २४ जून २०२६ या कालावधीत ३ दिवसांचा ‘महासुदर्शन याग’ भावपूर्णरित्या पार पडला.