आव्हानी (जिल्हा जळगाव) येथे ‘हिंदु राष्ट्र आव्हानी’ फलकाचे अनावरण !
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हानी गाव ‘हिंदु राष्ट्र’ आहे, अशा आशयाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हानी गाव ‘हिंदु राष्ट्र’ आहे, अशा आशयाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाची घौडदौड चालू आहे. त्यामुळे आपण हिंदु राष्ट्राच्या दिशेने प्रवास करत आहोत, याची निश्चिती सर्वांना आता आली असेल.
‘हिंदु राष्ट्र विश्वमार्यम्’, हे मोठमोठ्या नेत्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे इतका मोठा असलेला हिंदु समुदाय कृतीशील झाला, तर काय नाही होऊ शकणार ?
कुंभमेळ्यातील धर्मसंसदेत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याविषयी केवळ मागणी करता येईल; मात्र भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे हे सरकारच्या हातात आहे. सरकार पाहिजे तेव्हा भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करू शकते, असे वक्तव्य आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद यांनी केले.
हिंदु राष्ट्राची मागणी हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याला धरून आहे आणि त्यासाठी लोकशाही पद्धतीने प्रयत्न करणे हे घटनेला धरून आहे ! वर्ष १९७६ मध्ये राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द घुसडला. खरेतर त्यावर माननीय माजी न्यायमूर्तींनी आधी बोलले पाहिजे !
मी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी झाल्यावर ‘मी त्रेतायुगात आहे’, अशी जाणीव (साक्षात्कार) होऊन मला रामराज्याची अनुभूती आली.
जेव्हा जेव्हा समाजात हिंदु राष्ट्र स्थापनेची चर्चा होते, तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, ‘हिंदु राष्ट्र नक्की कसे असणार आहे ? त्याची वैशिष्ट्ये कोणती असतील ?’
शंकराचार्य म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्रामध्ये शिक्षण, अर्थ, संरक्षण आणि सेवा हे वर्णानुसार कार्य चालेल. महिला सुरक्षित रहातील.”
जेव्हा अवतारी संतांच्या मार्गदर्शनानुसार एक आध्यात्मिक संघटना हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करते, तेव्हा ईश्वराच्या कृपेने अल्पावधीत परिवर्तन होणे शक्य असते, एक आदर्श व्यवस्था निर्माण होऊ शकते.
तिरूवण्णामलई (तमिळनाडू) येथे साजरा करण्यात आला कार्तिक दीपोत्सव ! तिरुवण्णामलई (तमिळनाडू) येथे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा !