छत्रपती संभाजी महाराज यांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर… ?
छत्रपती संभाजी महाराज यांना जर दीर्घायुष्य लाभले असते, तर एक काय असे अनेक औरंगजेब आले असते, तरीही त्यांनी संपूर्ण भारत हा ‘मोगलमुक्त’ केला असता, यात शंका नाही;
छत्रपती संभाजी महाराज यांना जर दीर्घायुष्य लाभले असते, तर एक काय असे अनेक औरंगजेब आले असते, तरीही त्यांनी संपूर्ण भारत हा ‘मोगलमुक्त’ केला असता, यात शंका नाही;
या घटनेमुळे एखादी अशुभ घटना घडण्याची भीती स्थानिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. वर्ष २०२० मध्ये वीज पडल्याने मंदिराच्या ध्वजाला आग लागली होती आणि त्यानंतर देशाला कोरोना महामारीचा सामना करावा लागला होता.
त्याचे म्हणणे योग्य असल्यास तो मला शांतपणे आणि प्रेमाने वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतो. यावरून त्याची मनाची स्थिरता लक्षात येते. तो मला माझ्या चुका प्रेमाने सांगतो आणि आधार देतो.
‘हनुमानचालिसा पठण चालू असतांना ‘माझ्यात मारुतितत्त्व आले आहे’, असे मला जाणवत होते. ‘मारुतिरायांची गदा माझ्या खांद्यावरच आहे’, असे वाटून मला ‘मारुतिप्रमाणे उड्डाण करावे’, असे वाटत होते.
प्रेम झाले वासना । त्याग कुठून येणार ।| माणूस झाला पाषाण । भावना कुठून येणार ।।
दुर्गा प्रसाई यांना त्यांच्या अंगरक्षकासह भारताच्या सीमेवरील झापा जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रामराज्य स्थापनेसाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांना प्रतिज्ञाबद्ध होऊया का ? असा प्रश्न श्री. सुनील घनवट यांनी विचारल्यावर सर्व धर्मप्रेमींनी हात उंचावून त्यांना अनुमोदन दिले.
‘श्रीरामच कृष्णरूपात अवतीर्ण झाला असून तोच ‘जयंत’रूपात साधकांना आनंदाची अनुभूती देत आहे’, असे मला अनुभवता आले.
वयाच्या ८९ व्या वर्षीही अहोरात्र ज्यांचा श्वास हा समाजात आणि विशेषकरून तरुणांमध्ये ‘श्रीशिवाजी’ आणि ‘श्रीसंभाजी’ हे देशमंत्र भिनवण्यासाठी कार्यरत आहे, असे एकमेव पू. संभाजीराव भिडेगुरुजी !
राजकीय पक्ष आणि नेते नाही, तर संतच हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष निर्माण करू शकतात, हेच यावरून लक्षात येते !