भीषण आपत्काळ आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊन शीघ्र ईश्वरी कृपेस पात्र व्हा !

ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई भीषण आपत्काळ चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे.

‘हिन्दू राष्ट्र’ ही होगा, नारा हमारा ।

गुरुदेव, आप मिले हमें, जीवन का उद्धार हुआ । साधनामार्ग जो दिखाया आपने, ईश्वरीय कृपा का अनुभव हुआ ।।

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर येथील पत्रकारांशी मुक्त संवाद !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ७ मार्च २०२४ या दिवशी सोलापूरमधील पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि श्री. राजहंस यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने त्यांची अपार कृपा व्हावी यासाठी या कार्यात तळमळीने सहभागी व्हा !

ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळमाऊली, तू या विश्वाची ।

महर्षींची गे तू कार्तिकपुत्री । आज्ञापालन त्यांचे त्वरित करसी । आज इथे तर उद्या तिथे । अविश्रांत गे तू वणवण फिरसी ।।

सनातन संस्थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यक्तीमत्त्व विकासासाठी अध्यात्म’ आदी विषयांवरील प्रवचने, अध्यात्माचे अभ्यासवर्ग, साधना सत्संग, बालसंस्कारवर्ग आदी माध्यमांतून संस्था समाजाभिमुख कार्य करत आहे.

भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे आवश्यक !

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.’

हिंदु राष्ट्राची उभारणी !

हिंदु राष्ट्राची उभारणी केवळ आधिभौतिक स्तरावरची नसून तिला सनातन धर्माचे अधिष्ठान असणे 

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला समाजातील विविध धर्माभिमान्यांकडून मिळालेले साहाय्य !

‘आधुनिक वैद्य आणि उद्योजक यांना ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय समजावा’, यासाठी साहाय्य करणारे बीड येथील हितचिंतक ह.भ.प. सुधाकर नकाते महाराज !

खर्ची (जिल्हा जळगाव) येथे ‘हिंदु राष्ट्र’ फलकाचे अनावरण !

खर्ची गावात सर्व हिंदू रहातात. गावात हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्याला गती मिळावी म्हणून गावाच्या दर्शनी भागात ‘हिंदु राष्ट्र’ फलक लावण्यात आला. या वेळी ‘आदर्श हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा एकमुखाने निर्धार करण्यात आला.