आव्हानी (जिल्हा जळगाव) येथे ‘हिंदु राष्ट्र आव्हानी’ फलकाचे अनावरण !

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हानी गाव ‘हिंदु राष्ट्र’ आहे, अशा आशयाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Hindu Garjana Sabha SANGLI : हिंदूंचे रक्षण हीच प्राथमिकता ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाची घौडदौड चालू आहे. त्यामुळे आपण हिंदु राष्ट्राच्या दिशेने प्रवास करत आहोत, याची निश्‍चिती सर्वांना आता आली असेल.

हिंदुत्व आणि भारताचे विश्वगुरु होण्याचे स्वप्न !

‘हिंदु राष्ट्र विश्वमार्यम्’, हे मोठमोठ्या नेत्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे इतका मोठा असलेला हिंदु समुदाय कृतीशील झाला, तर काय नाही होऊ शकणार ?

Hindu Rashtra : सरकार पाहिजे तेव्हा भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करू शकते ! – महंत शंकरानंद सरस्वती, अध्यक्ष, आनंद आखाडा

कुंभमेळ्यातील धर्मसंसदेत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याविषयी केवळ मागणी करता येईल; मात्र भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे हे सरकारच्या हातात आहे. सरकार पाहिजे तेव्हा भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करू शकते, असे वक्तव्य आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद यांनी केले.

Former SC Justice On HINDU RASHTRA : (म्हणे) ‘हिंदु राष्ट्राविषयी बोलण्यास बंदी नाही; मात्र राज्यघटना त्याची अनुमती देत नाही !’

हिंदु राष्ट्राची मागणी हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याला धरून आहे आणि त्यासाठी लोकशाही पद्धतीने प्रयत्न करणे हे घटनेला धरून आहे ! वर्ष १९७६ मध्ये राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द घुसडला. खरेतर त्यावर माननीय माजी न्यायमूर्तींनी आधी बोलले पाहिजे !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सहभागी झालेल्या जिज्ञासूंना जाणवलेली सूत्रे

मी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी झाल्यावर ‘मी त्रेतायुगात आहे’, अशी जाणीव (साक्षात्कार) होऊन मला रामराज्याची अनुभूती आली.

‘हिंदु राष्ट्र नक्की कसे असेल ?’, अशी जिज्ञासा असलेल्यांनी सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट देऊन हिंदु राष्ट्राचे लघू रूप अनुभवावे !

जेव्हा जेव्हा समाजात हिंदु राष्ट्र स्थापनेची चर्चा होते, तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, ‘हिंदु राष्ट्र नक्की कसे असणार आहे ? त्याची वैशिष्ट्ये कोणती असतील ?’

हिंदु राष्ट्र निर्माण होण्यासाठी जगभरातून आवाज येत आहे !  

शंकराचार्य म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्रामध्ये शिक्षण, अर्थ, संरक्षण आणि सेवा हे वर्णानुसार कार्य चालेल. महिला सुरक्षित रहातील.”

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांना अपेक्षित असे हिंदु राष्‍ट्र भारतातील गावागावांत स्‍थापन होण्‍याच्‍या प्रयत्नांना आरंभ झाला असून लवकरच ते प्रत्‍यक्ष साकार झाल्‍याचे दिसेल !

जेव्‍हा अवतारी संतांच्‍या मार्गदर्शनानुसार एक आध्‍यात्मिक संघटना हिंदु राष्‍ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करते, तेव्‍हा ईश्‍वराच्‍या कृपेने अल्‍पावधीत परिवर्तन होणे शक्‍य असते, एक आदर्श व्‍यवस्‍था निर्माण होऊ शकते.

महर्षींच्‍या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दीप प्रज्‍वलित करून हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी शिवाला केली प्रार्थना !

तिरूवण्‍णामलई (तमिळनाडू) येथे साजरा करण्‍यात आला कार्तिक दीपोत्‍सव ! तिरुवण्‍णामलई (तमिळनाडू) येथे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा !