मुंबई सेवाकेंद्रामध्ये प.पू. डॉक्टरांच्या सहवासात असतांना सेवेच्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे !
‘‘सेवा झाल्यावर आपल्या अंतर्मनात समाधान झाले का ?’, हे पहावे. ते होईपर्यंत सुधारणा करत रहाव्यात. ‘अंतर्मनात समाधान झाले’, असे वाटले, तर ‘ती सेवा परिपूर्ण झाली. नाहीतर ती परिपूर्ण नाही झाली’, असे लक्षात घ्यावे.’’