माते (टीप), तू दिसशी मला हृदयमंदिरी ।
श्वास हा ‘श्रीसत्शक्ति’ । उच्छ्वास माझा ‘श्रीचित्शक्ति’ ।। तुझ्या नामात दंग होण्या । रामनाथीपुरी येऊ कि कांचीपुरी येऊ ।।
श्वास हा ‘श्रीसत्शक्ति’ । उच्छ्वास माझा ‘श्रीचित्शक्ति’ ।। तुझ्या नामात दंग होण्या । रामनाथीपुरी येऊ कि कांचीपुरी येऊ ।।
चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट पहातो, तसेच आम्ही साधक, स्थानदेवता, वास्तुदेवता आणि येथील सजीव-निर्जीव वस्तू श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची वाट पहात असतो.
ज्या वेळी बालाजीअण्णांनी वास्तूला ‘गुरुनिवास’ हे नाव दिले, त्याच्या दुसर्या दिवशी तेथे सुतारकाम करणार्या श्री. मुरुगन् वीरय्या नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात एक दिव्य पुरुषाचे दर्शन झाल्याचे त्यांनी श्री. बालाजीअण्णांना सांगितले…
‘४.२.२०२५ या दिवशी श्री. रवींद्र प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘आज माघ शुक्ल सप्तमी (४.२.२०२५) या दिवशी मंगळुरू (कर्नाटक) येथील चि. अभिषेक पै आणि नाशिक येथील चि.सौ.कां. सिद्धि क्षत्रीय (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांचा शुभविवाह नाशिक येथे आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
तांबेकरकाकांना त्यांच्या शिक्षणाचा थोडाही अहं नाही. ते आश्रमात आल्यावर त्यांना भेटणार्या लहान-थोर सर्व साधकांना नम्रपणे हात जोडून नमस्कार करतात.
मी ग्रहांचा जप चालू करताच मला ‘माझी साधना फलित होत आहे’, असे जाणवू लागले. मला होणार्या काही शारीरिक त्रासांमुळे माझ्या साधनेत खंड पडत असे; परंतु जप चालू केल्यापासून शारीरिक त्रासांमुळे येणारे अडथळे अत्यल्प झाले.
माझ्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. मी स्तब्ध झाले. मी पुष्कळ वेळ त्याच भावस्थितीत होते. ‘त्या भावस्थितीतून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते.
‘सद़्गुरुद्वयी महाकुंभमेळ्यात येण्याच्या दिवसापर्यंत कुंभक्षेत्री पुष्कळ थंडी होती, तसेच गार वारे वहात होते. सद़्गुरुद्वयी आल्यानंतर वातावरण पालटले आणि सामान्य झाले. परिणामी साधकांचा सेवा करण्याचा उत्साह वाढला.’
तालुक्यातील कोतवडे येथील श्री साई मंदिरात भावपूर्ण सेवा करणारे श्री. शरद शांताराम वारेकर (वय ७३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याची घोषणा सनातनचे धर्मप्रचारक सद़्गुरु सत्यवान कदम यांनी ३० जानेवारी २०२५ या दिवशी या साई मंदिरात केली.