संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे नाडकर्णी कुटुंबियांना झालेला अद्वितीय लाभ !

संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे नाडकर्णी कुटुंबियांना झालेला अद्वितीय लाभ !

फोंडा, गोवा येथील सनातनच्या साधिका सौ. शिल्पा अभिजीत नाडकर्णी यांचा १७ वर्षीय मुलगा कु. आर्यमन ! त्याच्याकडून नर्सरी स्तरावरील शैक्षणिक अपेक्षा अल्प होत्या.

श्री राजमातंगी यज्ञ चालू असतांना देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील वातावरणात जाणवलेले पालट !

श्री राजमातंगी यज्ञ चालू असतांना देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील वातावरणात जाणवलेले पालट !

‘१७.५.२०२६ या दिवशी मी मुंबई येथील श्री राजमातंगीदेवी यज्ञाचे थेट प्रक्षेपण पहात होतो. त्या वेळी मला देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील वातावरणात पालट झाल्याचे जाणवले……

सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘मला गुरुकृपेने सोलापूर सेवाकेंद्रात राहून साधना करण्याची संधी मिळाली. तेथे रहायला गेल्यानंतर गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला शिकता आले. तेथे गेल्यावर मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्‍या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !

हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्‍या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !

२७ जून २०२६ या दिवशी कुडाळ येथील सनातनची साधिका चि.सौ.कां. गुलाबी धुरी आणि पुणे येथील सनातनचे साधक चि. कौशिक पाटील यांचा शुभविवाह खेड, पुणे येथे होत आहे. चि.सौ.कां. गुलाबी धुरी काही काळ रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करत होत्या.

उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्‍या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !

उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्‍या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !

‘२७.६.२०२६ या दिवशी मूळ रेडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले चि. संदीप गवंडी आणि चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’

‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’

साधकांची संख्या वाढल्यावर अनेक प्रकारच्या सेवा करण्याची संधी मिळणे दुर्मिळ होत जाते. त्यामुळे मिळालेली प्रत्येक सेवा साधकांनी तळमळीने आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण रितीने करायला हवी.

वैचारिक प्रगल्भता आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या दैवी बालिका कु. आराधना धाटकर अन् कु. शर्वरी कानस्कर !

वैचारिक प्रगल्भता आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या दैवी बालिका कु. आराधना धाटकर अन् कु. शर्वरी कानस्कर !

बालसाधिकेला ‘श्रीकृष्णाच्या मूर्तीतून चैतन्य मिळत आहे’, असे जाणवणे आणि मूर्तीकडे पहातांना तिचा आपोआप नामजप चालू होणे

‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !

‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !

‘साधकाचा प्रवास स्वेच्छेकडून परेच्छेकडे नंतर ईश्वरेच्छेकडे असावा !’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मवाक्यानुसार आचरण करण्याची संधी मला संहिता (स्क्रिप्ट) लेखन सेवेच्या माध्यमातून मिळाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !

‘शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (धर्माभाऊ) हे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाशी संबंधित सेवा करतात. मी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाचा समन्वय करण्याची सेवा करत होतो.

पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !

पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !

२७.१.२०२६ ते २२.२.२०२६ या कालावधीत बेंगळुरू जिल्ह्यात पू. रमानंद गौडा यांचा दौरा झाला. त्या कालावधीत साधक, धर्मप्रेमी आणि हिंदु समाजबांधव यांच्यासाठी ‘धर्मशिक्षण, धर्माचरण, हिंदु राष्ट्र आणि आध्यात्मिक साधना’ या विषयांवर पू. रमानंदअण्णांचे विशेष मार्गदर्शन आयोजित केले होते.