Jaishankar On Kashmir Issue : काश्मीरच्या प्रकरणी भारत संयुक्त राष्ट्रांत गेल्यावर पाश्‍चात्त्य देशांनी आक्रमणाला वादाचे स्वरूप दिले !

दोहा (कतार) आणि ओस्लो (नॉर्वे) येथील परिषदांमध्ये ज्या तालिबानी नेत्यांचे स्वागत झाले होते, त्यांनाच आता अफगाणिस्तानातील बिघडत्या परिस्थितीसाठी दोषी ठरवले जात आहे.

रस्ते खराब असतांनाही टोल आकारणे अयोग्य ! – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ?, सरकारला कळत नाही का ?

Dr. Omendra Ratnu : हिंदु समाजाने पाकिस्तानी हिंदूंसाठी पुढे यावे !

क्रिकेट, बॉलीवूड (हिंदी चित्रपटसृष्टी) अशा गोष्टींत अडकलेला हिंदु समाज बलात्कार होणार्‍या हिंदु मुलींसाठी किती पुढाकार घेतो ? आज पाकिस्तानातील १ कोटी हिंदु समाज पशूसारखे जीवन जगत आहे.

Shahbaz Sharif On Kashmir : ‘काश्मीर ५ जानेवारी कधीही विसरू शकत नाही !’

जर पाकिस्तान काश्मीरमध्ये सार्वमताची मागणी करत असेल, तर भारतानेही पाकिस्तानपासून फुटण्याच्या मार्गावर असलेले बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे सार्वमत घेण्याची मागणी लावून धरावी !

Amit Shah On Article 370 : कोणत्याही परीस्थितीत जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम मागे घेणार नाही !

विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीच्या ४ पिढ्या आल्या, तरी आम्ही जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम मागे घेणार नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असून त्यांच्या नेतृत्वात भारत जगातील शक्तीशाली देश बनला आहे.

Anti-National DMK : द्रमुकच्या नकाशात जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात दाखवला !

अशा पक्षांची मान्यता रहित करून त्यांच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे !

संपादकीय : हिजबुल्लाचे काश्‍मीर ‘कनेक्‍शन’ !

बाटला हाऊस चकमक, महंमद अफझल, बुरहान वानी, इशरत जहां, कसाब आणि गाझा अन् हिजबुल्ला प्रेमी या सर्वांवर प्रेमाची फुंकर घालणारे भारतातील अन्‍यही मेहबूबा मुफ्‍ती यांच्‍यासारखेच राष्‍ट्रविरोधी आहेत.

संपादकीय : ‘ओआयसी’चा पुन्हा काश्मीरवर डोळा !

‘ओआयसी’ या इस्लामी देशांच्या संघटनेची भारतद्वेषी मानसिकता तिच्यावर कठोर कारवाई केल्यासच पालटेल !

काश्मिरी हिदूंच्या पुनर्वसनासाठी स्वगृही परतायचे आहे !

काश्मिरी हिंदूंना त्यांच्या हक्काची भूमी जिहाद्यांच्या भयामुळे ३५ वर्षांनंतरही परत न मिळणे हे व्यवस्थेला लज्जास्पद !

Engineer Rashid : काश्‍मीरमधील जिहादी आतंकवादी खासदार इंजिनीयर रशीद कारागृहातून बाहेर !

काश्‍मीरच्‍या बारामुल्ला मतदारसंघाचा खासदार आणि जिहादी आतंकवादी शेख अब्‍दुल रशीद (इंजिनीयर रशीद) ११ सप्‍टेंबर २०२४ या दिवशी तिहार कारागृहामधून बाहेर आले. १० सप्‍टेंबर या दिवशी देहली न्‍यायालयाने त्‍याला २ ऑक्‍टोबरपर्यंत अंतरीम जामीन संमत केला होता.