संपादकीय : काश्मीर, मुर्शिदाबाद अन् भारत !

वक्फ कायद्यातील सुधारणांना विरोध करण्यासाठी बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात मुसलमानांनी हिंसक कारवाया केल्या. या जिल्ह्यातील बेटबोना गावातील हिंदूंवर आक्रमण करून मुसलमानांनी हिंदूंची घरे जाळली.

जयपूरच्या मिठाई व्यापार्‍यांनी मिठाईतून ‘पाक’ शब्द हटवला !

मिठायांना ‘पाक’ऐवजी ‘श्री’ हा शब्द जोडला जाणार आहे. त्यामुळे ‘गोंडपाक’चे नाव पालटून ‘गोंडश्री’ करण्यात आले आहे.

संपादकीय : पाकचे समूळ उच्चाटनच हवे !

एका ‘एअर स्ट्राईक’ने नव्हे, तर पाकच्या समूळ नायनाटानेच भारतियांना कायमची शांती लाभेल !

काश्मीर खोर्‍यातील पर्यटन आणि आतंकवाद !

जम्मू-काश्मीर राज्याची प्रामुख्याने काश्मीर खोर्‍याची अर्थव्यवस्था ही ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रहित झाल्यापासून तेथे पर्यटनाने ….

आतंकवादी कारवायांना जशास तसे उत्तर द्या ! – सौरभ बोबडे, बजरंग दल

पहलगाम येथे हिंदु पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. ही घटना आतंकवाद्यांची क्रूरताच नाही, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदु समाजावर केलेले थेट आक्रमण आहे.

जिहादी आतंकवादप्रेमी काँग्रेसला ओळखा !

पहलगाममध्ये मुसलमानांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले. तिथे धर्म विचारून कुणालाही मारले नाही. उगाचच मुसलमान, मुसलमान; म्हणून भाजप अपप्रचार करत आहे, असे विधान कर्नाटकातील काँग्रेसचे प्रवक्ते एम्. लक्ष्मण यांनी केले.

पहलगाम, काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामागील सूक्ष्मातील कारण आणि त्यामुळे भविष्यात संपूर्ण जगतावर होणारे परिणाम !

पहलगामच्या आक्रमणाचे प्रत्त्युत्तर म्हणून भारताकडून केल्या जाणार्‍या शिक्षेतून राजसत्तेत काही अंशी क्षात्रतेज कार्यरत होणार ! 

काश्मीर आणि बंगाल राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा !

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक सुरक्षित !

सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती २४ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे.

जम्मू-काश्मीरमधून १ सहस्र ६८० नागरिकांचा महाराष्ट्र शासनाशी संपर्क, बहुतांश नागरिक परतले !

जम्मू-काश्मीरमधून आतापर्यंत १ सहस्र ६८० नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधला. यांतील बहुतांश नागरिक महाराष्ट्रात परतले आहेत.