पाकिस्तानने अनधिकृतरित्या कह्यात घेतलेली भारताची भूमी रिकामी करावी !
पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात कारवाई करावी आणि सीमेवर आतंकवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन थांबले पाहिजे.
पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात कारवाई करावी आणि सीमेवर आतंकवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन थांबले पाहिजे.
श्रीनगर पोलिसांनी पोलीस उपायुक्त शेख आदिल मुश्ताक याला जिहादी आतंकवाद्याला साहाय्य करणे आणि भ्रष्टाचार, या प्रकरणी अटक केली आहे.
ऐसे देशद्रोही पुलिसवालों को फांसी की सजा हो !
तुर्कीयेचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पुन्हा एकदा काश्मीरचे सूत्र उपस्थित केले. ते म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा आणि सहकार्य यांद्वारे काश्मीरमध्ये स्थायी आणि न्यायपूर्ण शांतता निर्माण होऊ शकते.
उद्या १५ ऑगस्ट ‘भारताचा स्वातंत्र्यदिन’ आहे. त्या निमित्ताने… १ ते १५ ऑगस्ट १९४७ या १५ दिवसांमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यांचे भारताच्या पुढील भविष्यावर अत्यंत दूरगामी परिणाम झाले. १ ऑगस्ट या दिवशी भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती येथे देत आहोत. यावरून हे लक्षात येईल की, देशाला स्वातंत्र्य मिळतांना देश किती भयावह … Read more
अतीवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ६ ऑगस्टला सकाळी दरड कोसळली. त्यामुळे टी-२ बोगद्याजवळील महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
‘पोलीसदलात अधिकाधिक मुसलमानांना भरती करा’, अशी मागणी करणार्यांना तेथील धर्मांध पोलिसांकडून केल्या जाणार्या देशविघातक कारवायांविषयी काय म्हणायचे आहे ?
दक्षिण काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसर्या दिवशीही स्थगित करण्यात आली.
दगडफेकीची एकही घटना झाली नाही, हे अभिनंदनीय असले, तरी त्याच्या पुढे जाऊन काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले, तर तेथील आतंकवाद मुळासह नष्ट होईल !
काश्मीरमधील आतंकवाद अल्प झालेला नाही, तर तळागाळापर्यंत मुरलेला आहे, हे यावरून स्पष्ट होते !