एकेकाळच्या हिंदुबहुल काश्मीरचा उर्वरित भारतासाठी धडा !

एकेकाळच्या हिंदुबहुल काश्मीरचा उर्वरित भारतासाठी धडा !

‘काश्मीरमध्ये ‘रामराधन’ नावाचे एक ठिकाण आहे. तेथे भगवान परशुरामांनी साधना केली होती. तेथून त्यांनी काश्मिरी हिंदूंना गोमंतकात वसवले. हा १० सहस्र वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असावा, जो महर्षि व्यासांनी सर्वप्रथम लिहिला.

जिहादी आतंकवाद्यांनी नष्ट केलेल्या मंदिराची भूमी ३६ वर्षांनंतर पुन्हा काश्मिरी हिंदूंच्या स्वाधीन !

जिहादी आतंकवाद्यांनी नष्ट केलेल्या मंदिराची भूमी ३६ वर्षांनंतर पुन्हा काश्मिरी हिंदूंच्या स्वाधीन !

यासह या मंदिराचे आणि हिंदूंचे जिहादी आतंकवाद्यांपासून संरक्षण करण्याचीही हमी सरकारने दिली पाहिजे !

पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत पराक्रमी राजा ललितादित्याचे काश्मीर !

पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत पराक्रमी राजा ललितादित्याचे काश्मीर !

‘लिलतादित्य हा दुर्लभक प्रतापादित्य काश्मिरी राजाचा तिसर्‍या क्रमांकाचा पुत्र होता. त्याचा कार्यकाळ अनुमाने वर्ष ७२४-७६० मधील होता. हा काश्मीरच्या कर्कोटा घराण्यातील एक अत्यंत पराक्रमी आणि महान हिंदु सम्राट होता.

काश्मीरमधील फुटीरतावादी आसिया अंद्राबी हिला जन्मठेप

काश्मीरमधील फुटीरतावादी आसिया अंद्राबी हिला जन्मठेप

देशविरोधी कारवाया करण्यात धर्मांध मुसलमान पुरुषांसह अशा मुसलमान महिलाही मागे नाहीत, हेच यावरून लक्षात येते !

काश्मीरमध्ये एक पाकिस्तानी आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये एक पाकिस्तानी आतंकवादी ठार

पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाई करत असल्याने ‘ऑपरेशन सिंदूर – २’ करणे आवश्यक झाले आहे !

वास्तव सांगणार्‍या ‘ऑप इंडिया’चा व्हिडिओ ‘मेटा’ने हटवला !

वास्तव सांगणार्‍या ‘ऑप इंडिया’चा व्हिडिओ ‘मेटा’ने हटवला !

काश्मिरी मुसलमान महिलेला देहलीत घर भाड्याने मिळत नसल्याविषयी ओरड करणारी ‘बीबीसी’ मुसलमानांनी काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना त्यांच्या रहात्या घरातून विस्थापित केल्याविषयी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !

Pakistani Drone Drops IEDs : पूंछ सेक्टरमध्ये पाकमधून ड्रोनद्वारे पाठवलेला शस्त्रसाठा जप्त

Pakistani Drone Drops IEDs : पूंछ सेक्टरमध्ये पाकमधून ड्रोनद्वारे पाठवलेला शस्त्रसाठा जप्त

काश्मीरमध्ये राष्ट्रविघातक कारवाया रोखायच्या असतील, तर पाकिस्तानला संपवणे अपरिहार्य !

India Pakistan Conflict : आतंकवादी कारवायांमुळे वर्ष २०२६ मध्ये भारत-पाक यांच्यात पुन्हा युद्ध होण्याची शक्यता – ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’

India Pakistan Conflict : आतंकवादी कारवायांमुळे वर्ष २०२६ मध्ये भारत-पाक यांच्यात पुन्हा युद्ध होण्याची शक्यता – ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’

वर्ष २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्ध होऊ शकते, असा दावा अमेरिकेच्या ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ या संस्थेने केला आहे. या संस्थेच्या ‘कॉन्फ्लिक्ट्स टू वॉच इन २०२६’ या अहवालानुसार काश्मीरमधील आतंकवादी कारवाया वाढल्याने दोन्ही देशांमध्ये संघर्षाची मध्यम शक्यता आहे.

देशाच्या राजकारणात राष्ट्रहितार्थ पालट घडवून आणणारे भारताचे आधुनिक चाणक्य अजित डोवाल !

देशाच्या राजकारणात राष्ट्रहितार्थ पालट घडवून आणणारे भारताचे आधुनिक चाणक्य अजित डोवाल !

३० नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जन्म आणि पार्श्वभूमी, मिझोंशी वाटाघाटी आणि मिझोराम वेगळे राज्य बनणे अन् अजित डोवाल यांचे पाकिस्तानमधील वास्तव्य’ यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

Delhi Bomb Blast Updates : काश्मीरमध्ये रचला होता देहली बाँबस्फोटाचा कट !

Delhi Bomb Blast Updates : काश्मीरमध्ये रचला होता देहली बाँबस्फोटाचा कट !

देशातील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी आता त्यांची मानसिकता निर्माण होणार्‍या प्रत्येक गोष्टींवर कारवाई चालू करणे आवश्यक ठरले आहे. ज्या प्रमाणे चीनने तेथील धर्मांधांना त्यांच्यातील कट्टरतावाद नष्ट करण्यासाठी त्यांची धार्मिक ओळख संपवली, तसाच प्रयत्न भारतात होणे आवश्यक ठरले आहे.