SANATAN PRABHAT EXCLUSIVE : भारतातील ७९५ ठिकाणांना मुसलमानबहुल ठरवून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचे वाटप !

बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या कराचा बहुतांश पैसा हा अल्पसंख्यांकांचे भरण पोषण करण्यात खर्च होत असल्याचे यावरून दिसून येते. यांतील अनेक अल्पसंख्य धर्मांध मात्र विविध प्रकारचे जिहाद आणि देशविरोधी कृत्ये करण्यात गुंतले आहेत.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील बहुतांश  जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी रुपयांचा अपहार !

शासनाच्या अधिकतम विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे सरकारच्याच या अहवालातून दिसून येत आहे. यांमधील अनेक प्रकरणांत लेखापरीक्षण अहवालाद्वारे अपहार उघड झाल्यावर पैशांची वसुली करण्यात आली आहे; मात्र दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही.

मान्यवरांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य हे आपणा सर्वांचे आहे, हे आज अनेक जण विसरत आहेत. अशा काळामध्ये ‘सनातन प्रभात’ एक ध्येय समोर ठेवून ज्या पोटतिडकीने कार्य करत आहे, ते पहाता भारतामध्ये आपली संस्कृती, धर्म चिरतरुण राहील.

Swatantrya Veer Savarkar Movie : आज प्रदर्शित होऊ शकणार नाही मराठी भाषेतील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट !

सेन्सॉर बोर्डाचा हिंदुद्वेष पुन्हा एकदा चव्हाट्यावर ! हिंदुद्वेष्टे आणि साम्यवादी यांचा अड्डा बनलेला सेन्सॉर बोर्ड ! अशांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता हिंदूंनी दबावगट निर्माण केले पाहिजेत !

Krishna Janmabhoomi Case : हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या कृष्णकूपची पूजा करण्याची मिळाली अनुमती !

याची माहिती मुख्य हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्‍वर भृगुवंशी आशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.

Swatantrya Veer Savarkar Movie : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाविषयी अनिवासी भारतियांमध्ये अभूतपूर्व उत्साह !

४ अमेरिकी शहरांत ‘एअरक्राफ्ट डिस्प्ले’द्वारे चित्रपटाचा ऐतिहासिक प्रचार !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : मंत्रालय स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी राज्यशासनाने आदेश काढला !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्त आणि सुराज्य अभियानाची तक्रार यांवर कार्यवाही करत राज्यशासनाने ११ मार्च या दिवशी मंत्रालयाच्या स्वच्छतेसाठी शासन आदेश काढला आहे.

ध्येयनिष्ठ दैनिक ‘सनातन प्रभात’चे २५ व्या वर्षात पदार्पण !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्तीला दिनांकानुसार २४ वर्षे पूर्ण होऊन आज (४ मार्च या दिवशी) दैनिक २५ व्या म्हणजे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

एका विशिष्ठ हेतूने चालू झालेले हे दैनिक त्याच्या हेतूपासून तसूभरही ढळलेले नाही. बातमीमागील सत्यता, संयमित भाषा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपला देश आणि धर्म यांविषयी असलेला समर्पणभाव ही ‘सनातन प्रभात’ची वैशिष्ट्ये आहेत.

वर्धापनदिनासाठी वाचकांचे विचार

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे साधना करून तन, मन आणि धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती कशी करावी ? ते समजले. त्यामुळे आमचे जीवन आनंदी झाले.