अधिवक्ता उदय भेंब्रे यांची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
हिंदूंनी केवळ खडसावले की, जर ती ‘गुंडगिरी’, तर मग आंदोलने करून रेल्वेच्या पदरीकरणाचे काम रोखणारे, मशिदीतून हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करणारे यांना ‘आतंकवादी’ म्हणायचे का ?