तेजस्वी विचार
आजारावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी उपाय करणे आवश्यक !
‘लहानपणापासून सात्त्विकता वाढवणारी साधना न शिकवल्याने सर्वत्र भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, खून इत्यादी वाढले आहेत, हेही सरकारला कळत नाही !’
हिंदूंनाे, हे जाणा !
‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली राजकारण्याविषयी कुणी अर्वाच्च बोलू शकत नाही; पण देवतांविषयी बोलतात ! आपल्याला हे पालटायचे आहे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
दिनविशेष
- २९ ऑक्टोबर : धन्वन्तरि जयंतीदिनविशेष
- २९ ऑक्टोबर : धनत्रयोदशी
- २९ ऑक्टोबर : यमदीपदान
- २८ ऑक्टोबर : वसुबारस
राष्ट्र-धर्मविषयक चौकट
- १० वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा, हे व्यवस्थेला लज्जास्पद !‘कोप्पल जिल्हा न्यायालयाने नुकतीच एकाच वेळी १०१ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सामूहिक शिक्षा देशातील कोणत्याही जातीसंबंधित प्रकरणातील सर्वोच्च शिक्षा आहे.
- भारताने चीनची केलेली राजनैतिक कोंडी !भारताने चीनची राजनैतिक कोंडी करत तैवानला मुंबईत दूतावास उघडायला अनुमती दिली आहे. परिणामी चीन चांगलाच खवळला आहे. अरुणाचल प्रदेशमधील गावांची नावे पालटणार्या चीनला भारताकडून ‘जशास तसे’ उत्तर मिळाले आहे.
साधनाविषयक चौकट
- पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
- नामातून अनंत रूपे उत्पन्न होऊन ती त्यातच लीन होतात !भगवंताचे रूप तरी निश्चित कुठे आहे ? एक राम ‘काळा’, तर एक राम ‘गोरा’ असतो; एक राम ‘लहान’, तर एक ‘मोठा’ असतो; पण सर्व रूपे एका रामाचीच ! भगवंत स्वत: अरूप आहे
- देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण कसे फेडावे ?आपल्याजवळ जे ज्ञान आहे, तेवढे जरी दुसर्याला दिले, तरी ऋषिऋणाची फेड होते. पितृऋण फेडणे, म्हणजे आपल्या संततीला पूर्ण संस्कारित करून समाजाला चांगला नागरिक देणे.
- आत्म्याला ‘आनंदमय’ का म्हणतात ?मनुष्य गाढ झोपेतून उठला की, आनंदी, उत्साही असतो. त्याचा सर्व दिवस चांगला जातो. गाढ झोप लागली नसेल, तर माणूस त्रासिक, चिडचिडा असा रहातो.