हिंदुत्वाचे शिलेदार

तेजस्वी विचार

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

दिनविशेष

राष्ट्र-धर्मविषयक चौकट

  • भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
    भारतातील सामान्य जनतेला जोपर्यंत चांगले शिक्षण देण्यात येत नाही, तिला पोटभर अन्न मिळत नाही आणि तिची योग्य प्रकारे यथायोग्य काळजी घेण्यात येत नाही, तोपर्यंत कितीही राजकारण केले, तरी त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही.’
  • निष्क्रीयता टाळा !
    कोणतेही काम करतांना ‘सर्वकाही माझ्यावर अवलंबून आहे’, या भावनेने कार्य करा आणि कृती केल्यानंतर मात्र ‘सर्वकाही भगवंतावर अवलंबून आहे’, या भावनेने शरण जा. परिणामी तुम्हाला जे मिळेल ते प्रेमाने स्वीकारा. कामात सावधगिरी बाळगणे आणि आनंदी असणे, हेच आनंदी जीवनाचे रहस्य आहे.’

साधनाविषयक चौकट

परात्पर गुरु डॉक्टरांनी एका संप्रदायातील भक्ताला त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या आयोजनातील चुका त्याच कार्यक्रमात सर्वांसमोर सांगणे आणि त्या भक्ताने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे