विक्रोळी-कन्नमवार नगर येथील शिव-शंभू भक्त हरपला !
ते विक्रोळी-कन्नमवार परिसरातील सर्व शिवस्मारकांचे प्रत्येक रविवारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूजन करत होते.
ते विक्रोळी-कन्नमवार परिसरातील सर्व शिवस्मारकांचे प्रत्येक रविवारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूजन करत होते.
छत्रपती संभाजी महाराज यांना जर दीर्घायुष्य लाभले असते, तर एक काय असे अनेक औरंगजेब आले असते, तरीही त्यांनी संपूर्ण भारत हा ‘मोगलमुक्त’ केला असता, यात शंका नाही;
१९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी पुतळा उभारण्याच्या कामाची पायाभरणी करण्यात आली, तर ३ मार्चला प्रत्यक्ष पुतळा उभारणीच्या कामास प्रारंभ करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
ज्ञानेश्वरांनी ज्या वेळी ज्ञानेश्वरी लिहिली किंवा एकनाथांनी अभंग लिहिले, त्याच वेळी मराठी भाषा ही अभिजात आहे, हे सिद्ध झालेले आहे.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सुरक्षा वाढवली पाहिजे. याठिकाणी आणखी २० पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले पाहिजेत. संभाजी ब्रिगेड टोकाची भूमिका मांडते. २०१२ मध्येही असाच काहीसा प्रयत्न झाला होता.
भारतीय इतिहास संशोधक मंडळ, पुणे यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे अध्यक्ष श्री. प्रदीप रावत आणि अन्य उपस्थित होते.
पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वास्तूवरील अतिक्रमणावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, मग ‘कुर्बानी’ वर त्वरीत निर्णय कसा दिला ?,
शिवचरित्र प्रत्येक भारतियाला, प्रत्येक मुलाला शिकवले पाहिजे. छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका, अशी मी हात जोडून विनंती करतो. देश आणि जगही त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १२ एप्रिल या दिवशी रायगडावर जाऊन सकाळी १०.३० वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे ते दर्शन घेतील.
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या विषयी अनुद्गार काढणार्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.