Agra Shiv-Smarak : आग्रा येथील शिवस्मारक उभारणी पर्यटन विभागाकडे !

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभूराजे यांची आग्रा येथून सुटका अन् महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

मुंबईत ‘राजे फाऊंडेशन’चा ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ पार पडला !

मुंबईतील सर्वाधिक भव्य सोहळा अशी प्रसिद्धी मिळवलेले राजे फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून शिवजयंतीनिमित्त आयोजित ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ भारत माता चौक येथे पार पडला.

भारताच्या पुढील पिढीला औरंग्याचा नव्हे, तर शिवशंभूंचा इतिहास शिकवणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

राष्ट्रनिष्ठ, चारित्र्यवान आणि तेजस्वी पिढी जर या भारताला हवी असेल, तर देशात मोगलांचा इतिहास शिकवून चालणार नाही. शिवशंभूंचा इतिहास शिकवणे आवश्यक आहे.

अधिवक्ता उदय भेंब्रेंना ‘नॅरेटिव्ह’द्वारे (खोटे कथानकाद्वारे) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात रुजवायच्या आहेत काही गोष्टी !

‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) सांगण्याची पद्धत वा शैली पहाता त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर आघात करून उदय भेंब्रे यांना पुढे काही गोष्टी रुजवून समाजात फूट पाडायची आहे, हेच लक्षात येते !

शाळेचे फादर नोबित यांनी बूट घालून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला !

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उघडउघड अवमानच आहे ! अशांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !

प्रसिद्धीमाध्यमांचे हिंदुविरोधी कथानक (नॅरेटिव्ह) जाणा !

पुरोगामी आणि साम्यवादी यांच्या कार्यकर्त्यांची अत्यल्प उपस्थिती असूनही प्रसिद्धीमाध्यमांनी या वृत्ताला मोठी प्रसिद्धी दिली.

क्रूरकर्मा औरंगजेबाचे समर्थन करणारे देशद्रोहीच ! – एकनाथ शिंदे

डोंबिवली येथे छत्रपती शिवाजी महाराजयांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

यावल (जळगाव) येथे धर्मांधांचा शिवजयंतीच्या मिरवणुकीला विरोध !

न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवत मशिदींवर अनधिकृत भोंगे वाजवून वर शिवजयंतीच्या मिरवणुकीला विरोध करणारे उद्दाम धर्मांध !

जगद्गुरु संत तुकोबांच्या वैकुंठगमनास हत्या म्हणणे कितपत योग्य ?

‘मातेची जो थाने फाड़ी, तया जोडी कोण ते । वेदां निंदी चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ ।।’ संत तुकोबांनी उपरोक्त अभंगामध्ये ‘वेदाची निंदा करणार्‍यांस भ्रष्ट, सुतक्या, खळ आणि मातेचे स्तन फाडणारा’ म्हटले आहे.

महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काहीही झाले, तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन (प्रशंसा) आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही. तसे करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिघळून टाकण्याचे काम करू, हे वचन देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ मार्च या दिवशी दिली.