मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कालपासून सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमे यांमध्ये माझ्या त्यागपत्राच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. त्या पूर्णत: खोट्या आणि कपोलकल्पित आहेत.
कालपासून सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमे यांमध्ये माझ्या त्यागपत्राच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. त्या पूर्णत: खोट्या आणि कपोलकल्पित आहेत.
श्री संप्रदायाच्या जुने गोवे (बायंगीणी) उपपिठातील एका कार्यक्रमात धर्मांतरित ११५ जणांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला.
हिंदुत्वनिष्ठांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट आता ‘ॲपल टीव्ही’, ‘बूक माय शो’, ‘यू ट्यूब’ या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्याचारी ५ मुसलमान पातशाह्यांच्या विरोधात लढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हा इतिहास आहे. असे असतांना जाणीवपूर्वक भारतीय आणि विदेशी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे नेहमीच छत्रपतींसारख्या महान राष्ट्रपुरुषांवर टीका करत असतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे !
१० नोव्हेंबर या दिवशी प्रतापगडावर ‘शिवप्रतापदिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने गडावर लाखो शिवप्रेमी येतात. या स्मारकामुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचे महत्त्व आणखी वाढेल. वीर जीवा महाले यांच्या पराक्रमाची गाथा सर्वांपर्यंत पोचेल.
कोल्हापूर येथील ‘मराठा तितुका मेळवावा’ या संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथील हरगापूर येथील वल्लभगडावर श्री दिग्विजय हा सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांची ५ फुटी मूर्ती स्थापित करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळा’च्या वतीने ‘श्री शिवराज्याभिषेक’ या विषयावर त्यांचे तेलुगू भाषेत व्याख्यान आयोजित केले होते. त्यात ते बोलत होते.
छत्रपतींच्या अनेक गडांचा ‘युनोस्को’च्या सूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून गडांच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात
‘न्याय, धर्म, जनकल्याण, सुशासन आणि राष्ट्रीयता गौरवशाली विजय !’ या ब्रीदवाक्यासह ‘शिवराज्याभिषेक पंचपरिवर्तन उत्सव’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचा शेवटी आई तुळजाभवानीला वंदन करून छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांना स्मरून हिंदु धर्माचे संवर्धन आणि रक्षणाची शपथ घेण्यात आली.