श्रीकृष्णच भक्तांचे आपत्काळी रक्षण करी ।
राष्ट्र नि धर्म विरोधी प्रदूषण करूनी, नैसर्गिक आपत्तींना निमंत्रण देती । श्रीकृष्णच हिंदूंचा भक्तीभाव वाढवूनी, प्रल्हादासम भक्तांचे आपत्काळी रक्षण करी ।।
राष्ट्र नि धर्म विरोधी प्रदूषण करूनी, नैसर्गिक आपत्तींना निमंत्रण देती । श्रीकृष्णच हिंदूंचा भक्तीभाव वाढवूनी, प्रल्हादासम भक्तांचे आपत्काळी रक्षण करी ।।
वर्ष २०२५ ते २०२७ हा प्रलयाचा काळ आहे, असे अगस्त ऋषींच्या नाडीपट्टीमध्ये सांगितले आहे, अशी माहिती ‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आणि श्री विद्या गुरु आचार्य उपेंद्रजी यांनी येथे दिली.
देहली येथे ४ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्र देहलीतच पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केवळ ५ किमी खाली होते.
आपत्काळात बर्याच साधकांना आपली घरे विकून दुसरीकडे रहायला जावे लागणार आहे. अशा वेळी त्यांचा दृष्टीकोन कसा असावा, हे सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी यांच्या लेखावरून लक्षात येईल.
आगीमुळे लॉस एंजेलिसमधील ब्रेटनवूड भागातील अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांचे घर रिकामे करण्याची सूचना देण्यात आली आहे.
क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी, राजकीय नेत्याच्या विजयासाठी यज्ञ करणार्या हिंदूंना आता जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी आणि जिहाद्यांच्या नाशासाठी असे यज्ञ करणे आवश्यक झाले आहे !
‘फेंगल’ने तमिळनाडूच्या किनारपट्टीला धडक दिल्यानंतर अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे चक्रीवादळ हळूहळू पश्चिमेकडे सरकेल आणि नंतर त्याची तीव्रता न्यून होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
‘कलियुगातील आपत्कालीन संकटातून वाचण्यासाठी ‘साधना करणे’ हाच एकमेव उपाय आहे’, असे अनेक संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे. ते माझ्यासारख्या सहस्रो साधकांकडून ‘साधना’ करून घेऊन आपत्काळातही आनंद देत आहेत.
देशात स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारील. भगवा झेंडा राज्य करील. आपत्काळात भक्तांचे दुःख मी माझ्या पायाशी घेईन.
जगातील सर्वांत कोरडे आणि ओसाड क्षेत्र समजल्या जाणार्या आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात ५० वर्षांनंतर इतका मुसळधार पाऊस पडला की, तेथील तलाव पाण्याने भरले. तज्ञांच्या मते हवामानातील पालटामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.