वर्ष २०२५ ते २०२७ हा प्रलयाचा काळ !

वर्ष २०२५ ते २०२७ हा प्रलयाचा काळ आहे, असे अगस्त ऋषींच्या नाडीपट्टीमध्ये सांगितले आहे, अशी माहिती ‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आणि श्री विद्या गुरु आचार्य उपेंद्रजी यांनी येथे दिली.

Delhi Earthquake :  देहलीला पहाटे बसले भूकंपाचे धक्के

देहली येथे ४ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्र देहलीतच पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केवळ ५ किमी खाली होते.

‘घर विकल्यामुळे मनात त्याविषयीचे विचार न येता खर्‍या अर्थाने काशीयात्रा (आध्यात्मिक साधना-प्रवास) चालू होईल’, असे साधिकेला वाटणे

आपत्काळात बर्‍याच साधकांना आपली घरे विकून दुसरीकडे रहायला जावे लागणार आहे. अशा वेळी त्यांचा दृष्टीकोन कसा असावा, हे सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी यांच्या लेखावरून लक्षात येईल.

California Fire : कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील वणव्यात १ सहस्र १०० इमारती जळून खाक !  

आगीमुळे लॉस एंजेलिसमधील ब्रेटनवूड भागातील अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांचे घर रिकामे करण्याची सूचना देण्यात आली आहे.

Baglamukhi Yagya For Destruction Of Jihadists : जगभरातील जिहादींचा नाश होण्यासाठी केला जात आहे श्री बगलामुखी देवीचा महायज्ञ !

क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी, राजकीय नेत्याच्या विजयासाठी यज्ञ करणार्‍या हिंदूंना आता जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी आणि जिहाद्यांच्या नाशासाठी असे यज्ञ करणे आवश्यक झाले आहे !

Cyclone Fengal : ‘फेंगल’ चक्रीवादळाचा तमिळनाडूला फटका; मात्र जोर ओसरला !

‘फेंगल’ने तमिळनाडूच्या किनारपट्टीला धडक दिल्यानंतर अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे चक्रीवादळ हळूहळू पश्‍चिमेकडे सरकेल आणि नंतर त्याची तीव्रता न्यून होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

भगवंताची भक्तीच तारेल भीषण आपत्काळी ।

‘कलियुगातील आपत्कालीन संकटातून वाचण्यासाठी ‘साधना करणे’ हाच एकमेव उपाय आहे’, असे अनेक संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे. ते माझ्यासारख्या सहस्रो साधकांकडून ‘साधना’ करून घेऊन आपत्काळातही आनंद देत आहेत.

आपत्‍काळात भक्‍तांचे दुःख मी माझ्‍या पायाशी घेईन ! – श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्‍तांना भाकणुकीत आशीर्वचन

देशात स्‍त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारील. भगवा झेंडा राज्‍य करील. आपत्‍काळात भक्‍तांचे दुःख मी माझ्‍या पायाशी घेईन.

Rain Floods Sahara Desert : मोरोक्‍कोतील सहारा वाळवंटात सलग २ दिवस पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे तलाव भरले !

जगातील सर्वांत कोरडे आणि ओसाड क्षेत्र समजल्‍या जाणार्‍या आफ्रिकेच्‍या सहारा वाळवंटात ५० वर्षांनंतर इतका मुसळधार पाऊस पडला की, तेथील तलाव पाण्‍याने भरले. तज्ञांच्‍या मते हवामानातील पालटामुळे अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे.

संभाव्य जागतिक युद्धाला तोंड देण्यास आपण सिद्ध आहोत का ?

मोठ्या शक्तींमध्ये चालू असलेल्या संघर्षांनी जगभरात खळबळ माजवली आहे. युद्धरत राष्ट्रांना शांत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडे कोणतेही शब्द नसल्याने त्याला स्वतःच्या भवितव्याचा सामना करावा लागेल.