शत्रूपेक्षा अधिक धोकादायक जन्महिंदू !

‘भारताला मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून जेवढा धोका आहे, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक धोका हिंदु धर्माचा यत्किंचितही अभ्यास नसणार्‍या अन् क्षुद्र स्वार्थासाठी हिंदु धर्मावर टीका करणार्‍या …

संगमनेर (अहिल्यानगर) येथील क्रूरकर्मा टिपू सुलतानचे चित्र असलेला फलक तात्काळ हटवा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांच्या हे का लक्षात येत नाही ?

नाशिक येथे धर्मांतरासाठी आमीष दाखवणार्‍या ६ ख्रिस्ती मिशनर्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद !

ख्रिस्ती मिशनरी पैसे आणि विविध वस्तू यांचे आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर करत असल्याने पोलिसांनी अशांवर कारवाई करावी, तसेच हिंदूंनी ख्रिस्ती मिशनर्‍यांपासून सावध राहिले पाहिजे.

(म्हणे) ‘मंदिरात वस्त्रसंहिता म्हणजे भक्तांचा अपमान केल्यासारखे !’

मंदिराचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. अनेक मंदिरांमध्ये ‘छायाचित्र काढण्यास बंदी आहे’, असे लिहिलेले असते, मग तोही भक्तांचा अपमान म्हणणार का ? त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी केलेली नियमावली कधीही अपमानकारक नसते.

राहुरीतील (जिल्हा अहिल्यानगर) कावड यात्रेकरूंवर श्रीरामपुर येथे जिहादींकडून आक्रमण !

छत्रपतींच्या महाराष्ट्रात कावड यात्रेकरूंवर आक्रमण होणे निषेधार्ह आहे. यातून पोलिसांचा धाक संपल्याचे आणि धर्मांधांमधील हिंसक वृत्ती वाढल्याचे लक्षण आहे.

हिंदूंच्या शक्तीप्रदर्शनानंतर मुंबईतील मुसलमानांची मुजोरी बंद !

तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसतील, तर पोलीस प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?

तमिळनाडूतील हिंदू आणि हिंदी विरोध : एक दृष्टीक्षेप !

तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ज्याप्रकारे विखारी आणि द्वेषपूर्ण भाषण करून सनातन धर्म संपवण्याची भाषा केली होती, तमिळनाडू ही द्रविडभूमी म्हणून फुशारक्या मारल्या होत्या…

प्रदूषणाची चिंता करणारे ‘चिंतातूर जंतू’ !

आपल्‍या देशातील अनेक चिंतातूर जंतूंना हिंदूंचे सण आले विशेषतः दिवाळी आली की, विविध प्रकारच्‍या प्रदूषणाने होणारी हानी ध्‍यानात येते. मग त्‍यांना कोणत्‍या गोष्‍टीचा उमाळा येईल, ते सांगता येत नाही. ‘हिंदु धर्म, संस्‍कृती आणि हिंदु समाज समूळ नष्‍ट व्‍हावा’, हेच त्‍यांचे स्‍वप्‍न आहे.

अल्‍पवयीन हिंदु मुलीला ‘लव्‍ह जिहाद’च्‍या जाळ्‍यात ओढणार्‍या धर्मांधास ‘हिंदू एकता’च्‍या कार्यकर्त्‍यांकडून चोप !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?

बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

बांगलादेशमध्‍ये आगामी निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर हिंदूंवरील आक्रमणांमध्‍ये वाढ होऊ लागली आहे. हिंदूंच्‍या धार्मिक स्‍थळांना अपवित्र केले जात असून महिलांवर बलात्‍कार आणि हिंदूंच्‍या हत्‍या होत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी हिंदूंनी पलायन चालू केले आहे.