यवतमाळ येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर शाईफेकीप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा हिंदूंना लक्ष करण्याचा प्रयत्न !
‘गुन्हेगार कोण आहे ?’, हे आधीच घोषित करण्याची पुरोगाम्यांची जुनीच सवय !
‘गुन्हेगार कोण आहे ?’, हे आधीच घोषित करण्याची पुरोगाम्यांची जुनीच सवय !
इयत्ता १२ वीच्या पाठ्यपुस्तकातून इतकी वर्षे शिकवण्यात आलेला ‘आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत’ हा चुकीचा आहे, असे एन्.सी.ई.आर्.टी. यापुढे नमूद करणार आहे. या विषयावर ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.
या लेखावरून लक्षात येईल की, हिंदु संत आणि धर्म यांना कलंकित करण्याचे षड्यंत्र कशा प्रकारे केले जात आहे ? हिंदु संत आणि धर्म यांच्यावर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता यावरून प्रतीत होते !
महाराष्ट्रासह देशात निर्माण झालेली ‘संदेशखाली’सारखी ठिकाणे यंत्रणांनी समूळ उखडून न काढल्यास देशात अराजकता दूर नाही !
‘संपूर्ण भारताला इस्लामी राज्य बनवण्याची प्रक्रिया हळूहळू चालूच आहे; परंतु काही भागांमध्ये ती प्रक्रिया अत्यंत वेगाने चालू आहे. त्यापैकी एक आहे हरियाणा राज्यातील ‘मेवात’ हे ठिकाण !
आपणिकान्न म्हणजे (आपणिक – दुकान वा उपाहारगृह इत्यादी) जिथे अन्न, वस्तू यांचा विनिमय होतो. असे अन्न हे आयुर्वेदानुसार त्रिदोषकारक सांगितले आहे, म्हणजे वात, पित्त आणि कफ हे तीनही वाढवणारे की, जे स्वास्थ्यासाठी मुळीच योग्य नाही.
भारताच्या विरोधात रचले जाणारे आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे !
शुभम कुदळे आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्यांची चौकशी करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कुदळे यांच्या घरावर आक्रमण करणार्या धर्मांधांच्या आक्रमणास ‘जशास-तसे’ उत्तर देण्याचा निर्धार…
वक्फने बळकावलेल्या भूमीविरुद्ध हिंदूंना कोणत्याही न्यायालयात जाता न येणे !
शासनकर्त्यांनी मुसलमानांना मोठे करण्याचा घाट घातला नि कालांतराने हे षड्यंत्र देशावरच उलटले !