Tensions In Bengal Over Saffron Flag : बंगालमध्ये बसगाडीवरील श्रीरामाचे चित्र असलेला भगवा झेंडा काढल्याने तणाव
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला श्रीरामाविषयी वावडे असल्याने ते बाबरचे वंशज असल्याचे दाखवून देत आहे.
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला श्रीरामाविषयी वावडे असल्याने ते बाबरचे वंशज असल्याचे दाखवून देत आहे.
हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून धर्मांतरचा केला जात होता प्रयत्न !
हिंदूबहुल हिमाचल प्रदेशाला मुसलमानबहुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याचे पहिले लक्ष्य राजधानी शिमला आहे, हे लक्षात घ्या !
इंडोनेशियामध्ये सर्वाधिक शांतता आढळते, ती केवळ बाली बेटावरच आहे; कारण तिथे केवळ हिंदु रहातात.
बॅनर्जी कधीतरी मुसलमानधार्जिणेपणा सोडून हिंदुहिताची किंवा राष्ट्रहिताची भूमिका घेतील, ही अपेक्षाच व्यर्थ आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वत:च्या आणि राष्ट्राच्या हिताकरता संघटित होऊन सत्तांध शासनकर्त्यांना सत्ताच्युत करून राष्ट्रहितदक्ष व्यक्तीला सत्तेत आणणे, हाच त्यावर उपाय ठरेल !
विद्यापिठात ईद आणि इफ्तार मेजवानी आयोजित होऊ शकते, तर श्रीरामनवमी का साजरी केली जाऊ शकत नाही ? – विद्यार्थ्यांचा प्रश्न
पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची स्पष्टोक्ती
गुढीपाडवा म्हणजे मांगल्य, नवचैतन्य, उल्हास आणि आनंदाचा दिवस. समस्त हिंदु समाज मग तो श्रीमंत असो वा गरीब, स्वत:च्या घरापुढे नववर्षाची गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करतो.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवणार्या हिंदुद्वेष्ट्यांच्या विरोधात हिंदु धर्मप्रेमींचे संघटनच हवे !
छत्रपती शिवरायांची शोभायात्रा महाराष्ट्रात अडवली जाणे, हे पोलिसांना लज्जास्पद !