संपादकीय : सरकारी शाळा बंद का पडतात ?
बंद पडणार्या सरकारी शाळा एकूणच खालावलेला शैक्षणिक दर्जा सुधारण्याचेच संकेत देत आहेत !
बंद पडणार्या सरकारी शाळा एकूणच खालावलेला शैक्षणिक दर्जा सुधारण्याचेच संकेत देत आहेत !
हे सरकारला लज्जास्पद ! अशी दुःस्थिती होण्यामागे विद्यार्थ्यांचा दोष आहे कि शिक्षणप्रणालीत त्रुटी आहेत ?, याचा सरकारने अभ्यास करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे !
सभेचे गांभीर्य राखण्यासाठी अधिकार्यांची उपस्थिती बंधनकारक करणे किंवा अनुपस्थित रहाणार्या अधिकार्यांवर शिस्तभंगविषयक वा आर्थिक दंडात्मक कारवाई का केली जात नाही ?
सततच्या पावसामुळे केरळम्च्या वायनाडमध्ये कित्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन काही गावे गाडली गेली आहेत ! आतापर्यंत १५० माणसे मृत्यूमुखी आणि ३०० बेपत्ता आहेत.
मक्याच्या पिकाला युरिया टाकून पाणी दिले नाही, तर २ दिवसांत पीक जळून जाते. भेसळखोर युरियाद्वारे दूध करून राज्यातील कोट्यवधी लोकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. भेसळयुक्त दुधाद्वारे मुलांना विष पाजले जात आहे. त्यामुळे भेसळखोरांवर सरकारने कठोर कारवाई करावी.
गोवा विद्यापिठाच्या वसतीगृहातील खानावळीतील जेवणात अळ्या सापडल्या प्रकरणी गोवा विद्यापिठाने वसतीगृहातील खानावळ (मेस) चालवणार्या कंत्राटदाराला निलंबित करून काळ्या सूचीत टाकले आहे,
‘सुराज्य अभियाना’ने सातत्याने आवाज उठवत प्रशासनाला निवेदने देऊन झाडांभोवतीचे काँक्रिटीकरण थांबवणे, नियमभंग करणार्या कंत्राटदारांवर कारवाई करणे आणि वृक्षसंवर्धनासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे, अशा मागण्या केल्या होत्या.
बनावट समिती स्थापन करून देवीचा निधी हडप करणार्यांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक !
मंदिरांचा कारभार निस्सीम भक्तांच्याच हाती देणे का आवश्यक आहे ?, याचे हे उदाहरण आहे. अशांमध्ये जराही धार्मिकता नसल्याने ते एवढे मोठे पाप करण्यास धजावतात !
लोकप्रतिनिधींना उपोषणास भाग पाडणारे प्रशासन सामान्य जनतेशी कसे वागत असेल, हे लक्षात येते !