आळंदी (पुणे) येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘सिद्धबेटा’तील सभागृहाची दुरवस्था !

सिद्धबेट येथे ‘राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’तून लाखो रुपये व्यय करून वारकर्‍यांसाठी सभागृह बांधण्यात आले आहे; परंतु त्याचा वापर होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता, कचरा, धूळ, तसेच मद्याच्या रिकाम्या बाटल्याही येथे आढळल्या.या सभागृहाकडे आळंदी नगर परिषदेचेही दुर्लक्ष होत आहे.

Goa Dance Bars : कळंगुट येथे ‘डान्सबार’ बंद : ‘मसाज पार्लर’ चालू !

डान्सबारच्या चालकांनीच चालू केले अनधिकृत मसाज पार्लर असे मसाज पार्लर चालू होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ?

जळगाव येथे गोरक्षक संजय शर्मा यांचे पोलिसांच्या अन्याय्य वागणुकीच्या निषेधार्थ शिवतीर्थ येथे उपोषण !

गोरक्षकांची तळमळ आणि संघर्ष समजून न घेता अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करण्याऐवजी गोरक्षकांनाच त्रास देणारे प्रशासन पापाचे भागीदार होईल, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

मद्यालये-बार यांना देवतांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय केवळ कागदावर !

राज्यात ‘लक्ष्मी बीअरबार’, ‘साई बीअरबार’ या नावाने मद्यालये कार्यरत आहेत. केवळ आदेशात स्पष्टता नसल्यामुळे मद्यालयांना असलेल्या देवतांच्या नावामध्ये अद्यापही पालट करण्यात आलेले नाहीत.

गोवा : अराजकता माजलेल्या बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !

बंगालमध्ये हिंदु समाज जीव मुठीत धरून जगत आहे. बंगालमध्ये हिंदूंचे दमन रोखण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्य सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केली.

सिंधुदुर्ग : तोंडवळी-तळाशिल येथील वाळूच्या अवैध उपशाच्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

नागरिकांना पुनःपुन्हा आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन ! या भागात होणार्‍या वाळूच्या अवैध उपशाच्या विरोधात ग्रामस्थ सातत्याने निवेदन देणे, आंदोलन करणे यांद्वारे आवाज उठवतात, तरीही प्रशासन ठोस कारवाई का करत नाही ?

प्राप्तीकर विभागाच्या तांत्रिक चुकीमुळे अनेक करदात्यांची धावपळ उडाली !

प्राप्तीकर विभागाकडून तांत्रिक चुका होणे अपेक्षित नाही. तांत्रिक चुका कशामुळे झाल्या आणि त्या दुरुस्त करण्यासाठी काय करणार ? हेही जनतेला समजले पाहिजे !

मुंबईत सरकारी भूमीवर दर्ग्‍याचे अनधिकृत बांधकाम  !

उत्तन (जिल्‍हा ठाणे) येथील ७० सहस्र फूट सरकारी भूमीवरील धक्‍कादायक प्रकार !

प्रदूषणामुळे पुणे येथील इंद्रायणीकाठी पुन्हा एकदा मृत माशांचा खच !

इंद्रायणी नदी प्रदूषणाविषयी लक्ष घाला ! असे सांगावे का लागते ? प्रशासन स्वत:हून लक्ष कधी घालणार ?

तुर्भे येथील पदपथांवर आंब्याच्या लाकडी पेट्यांचे अतिक्रमण !

तुर्भे विभाग कार्यालय आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या दुर्लक्षाचा परिणाम !