भारताच्या शूर सैनिकांच्या बलीदानामुळे सैन्याची मोठी हानी
काश्मीर खोर्यात २०० हून अल्प आतंकवादी असल्याचे समजले जाते. असे असले, तरी पाकिस्तान आणि त्याची ‘आय.एस्.आय.’ ही गुप्तहेर संस्था काश्मीरमध्ये आतंकवाद वाढवण्यासाठी सैनिक पाठवत आहेत.
काश्मीर खोर्यात २०० हून अल्प आतंकवादी असल्याचे समजले जाते. असे असले, तरी पाकिस्तान आणि त्याची ‘आय.एस्.आय.’ ही गुप्तहेर संस्था काश्मीरमध्ये आतंकवाद वाढवण्यासाठी सैनिक पाठवत आहेत.
‘जी-२०’ संमेलन नुकतेच पार पडले. त्याला माध्यमांनी पुष्कळ चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली. या संमेलनामध्ये १२० सूत्रे संमत करण्यात आली. यापूर्वी एवढ्या मोठ्या सूत्रांवर एवढ्या देशांची कधीही सहमती झाली नव्हती.
देशाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे; म्हणून आपल्या वीर सैनिकांनी हौतात्म्य स्वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्यांनी मात्र देशभक्तांचा त्याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !
‘चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात आहे. त्याचा भारतावर चांगला परिणाम होऊ शकतो. चीनमधील मंदीमुळे भारतीय उद्योगांना विविध दारे खुली होत आहेत.
चंद्रयान चंद्राच्या ज्या दक्षिण ध्रुवावर उतरले; तेथे आजवर एकाही देशाचे यान उतरू शकले नव्हते. अशा ठिकाणच्या चंद्रभूमीवर यान उतरण्याला महत्त्व होते.
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ लोकांच्या दृष्टीने प्राधान्याचे विषय हाताळते. त्या माध्यमातून ते लोकांचे उद्बोधन करण्याचे काम करत असते.
भारतामध्ये पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतीय हे प्रेक्षणीय स्थळे आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देत असतात. आता लष्करी पर्यटनाविषयीही लोकांना आकर्षण वाटू लागले आहे.
चीन हा भारत, अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांच्या विरुद्ध एक ‘मल्टी डोमेन वॉर’ (विविध क्षेत्रांमधील युद्ध) लढत आहे. ज्याला ‘अनिर्बंध युद्ध’ (अनरिस्ट्रिक्टेड वॉर) असेही म्हटले जाते. युद्ध चालू नसतांना शांतता काळात आपल्या प्रतिस्पर्धी देशांना ‘आपण लढाई हरलो.
‘वर्ष २०१४ पूर्वी भारत ७० टक्के शस्त्रे आयात करत होता. त्यात सर्वांत मोठा वाटा रशियाचा होता. उर्वरित शस्त्रे ही अमेरिका, युरोप आणि इस्रायल यांच्याकडून मिळत होती.
तिबेटींना दुय्यम दर्जाचे नागरिक समजणार्या चीनच्या मानसिकेत अद्याप पालट झालेला नाही. मागील वर्षी २९-३० ऑगस्टला भारताच्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’ने लडाखमध्ये विशेष कारवाई केली होती.