बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी रेल्वेगाडीवरील आक्रमण, म्हणजे हिंसाचार अधिक वाढण्याची शक्यता !

‘पाकिस्तानाच्या अशांत प्रांत बलुचिस्तानमध्ये ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या स्वातंत्र्य सैनिकांनी एका रेल्वेगाडीवर आक्रमण केले आणि त्यात असलेल्या ३० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. त्यानंतर त्यांनी या गाडीतील प्रवाशांना बंधक बनवले.

शूरा मी वंदिले !

भारतात नक्षलवाद, साम्यवाद, माओवाद संपवण्याकरता अर्धसैनिक दले आणि पोलिसांना दंडकारण्य, अबुजमाड जंगल अन् सरंदा जंगलांमध्ये घुसून माओवाद्यांचे प्रशिक्षण आणि इतर अड्डे आक्रमक कारवाई करूनच उद्ध्वस्त करावे लागतील.

शूरा मी वंदिले !

राष्ट्रीय सुरक्षा हा आता सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. यामुळे ‘देशाची सुरक्षा’ हा विषय आता शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला पाहिजे.

इंग्लंडमध्ये ‘ग्रुमिंग टोळ्यां’मुळे उद्भवलेली समस्या

इंग्लंडमधील ‘ग्रुमिंग टोळ्यां’च्या (अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करणारी टोळी) गुन्हेगारी कारवायांविषयी मौन बाळगणारी आणि अस्वस्थ करणारी संस्कृती प्रतिबिंबित होते.

अमेरिकेचे ‘टेरिफ’ (आयात कर) अस्त्र आणि भारताची सिद्धता !

आताच झालेल्या ट्रम्प आणि मोदी यांच्या भेटीमुळे भारत अन् अमेरिका यांच्यात अनेक व्यापार करार झाले आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा ‘बूस्टर’ (गतीवर्धक) मिळेल.

मी देशाकरता काय करू शकतो ?

देशाचा विकास थांबवण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या अराजक घटकांना देशभक्त नागरिकांनी संघटितपणे थांबवणे आवश्यक !

जागतिक शांततेत भारतीय सैन्‍याचे योगदान

भारतीय सैनिकांनी संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या आदेशानुसार मानवाधिकारांचे संरक्षण केले आहे आणि युद्धग्रस्‍त लोकांना साहाय्‍य केले आहे.

भारताविरुद्ध ‘कॉग्निटिव्ह युद्ध’ : सध्याची परिस्थिती आणि उपाययोजना !

‘ना युद्ध ना शांतता काळात (no war no peace)’ शस्त्रांपेक्षा मनावर आक्रमणे करणारी शस्त्रे अधिक प्रभावी ठरत आहेत. ‘कॉग्निटिव्ह युद्ध’, म्हणजे मानवी मनाची शक्ती वापरून युद्ध लढणे. यात सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया), खोट्या बातम्या…

समर्थ भारत समर्थ सेना !

देशाच्या सुरक्षेपुढे अनेक आव्हाने असली, तरी भारतीय सैन्याची क्षमता दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे. अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेशी संबंधित कोणत्याही आव्हानाला सक्षमपणे सामोरे जायला भारतीय लष्कर समर्थ आहे, एवढे आपण खात्रीने नक्कीच सांगू शकतो.

‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ वापरून तैवानचे चीनमध्ये विलीनीकरण !

चीनच्या प्रचारयंत्रणा भारताच्या समाजातील वांशिक, धार्मिक आणि सामाजिक संघर्षांना जसे की, माओवादाला चालना देत आहे. अशा प्रकारे भारतात अंतर्गत संघर्ष आणि असंतोष निर्माण करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.