भारतीय सैन्याचे एक विशेष पथक (युनिट) ‘स्टेग’ !
तंत्रज्ञानातील प्रगती आत्मसात् करण्यासाठी भारतीय सैन्याने ‘सिग्नल टेक्नॉलॉजी इव्हॅल्युएशन अँड अडॉप्शन ग्रुप’ (स्टेग) हे ‘ग्राऊंड ब्रेकिंग’ तंत्रज्ञान आधारित ‘स्टेग’ पथक सिद्ध केले आहे.
तंत्रज्ञानातील प्रगती आत्मसात् करण्यासाठी भारतीय सैन्याने ‘सिग्नल टेक्नॉलॉजी इव्हॅल्युएशन अँड अडॉप्शन ग्रुप’ (स्टेग) हे ‘ग्राऊंड ब्रेकिंग’ तंत्रज्ञान आधारित ‘स्टेग’ पथक सिद्ध केले आहे.
इंग्लंड आणि अमेरिका या देशांचे लक्ष सध्या हुती बंडखोरांकडे असल्याने हिंदी महासागरातील सुरक्षेविषयीचे उत्तरदायित्व भारताकडे अधिक प्रमाणात आहे. भारतीय नौदलाने हिंदी महासागरातून नौकांचा प्रवास सुरक्षितपणे होण्याविषयी भारत अग्रेसर आहे, हे दाखवून दिले आहे.
या माध्यमातून भारताची ओळख ‘सेमीकंडक्टर’ची ‘जागतिक बाजारपेठ’ अशी होणार आहे. ‘आत्मनिर्भर भारता’चा पुढील अध्याय ‘सेमीकंडक्टर’ आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन, कर प्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, महिलांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, शस्त्र व्यवस्थापन आणि नौदल हे सगळेच अचंबित करणारे आहे.
प्रतिवर्षी ८ मार्चला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ साजरा केला जातो. महिला शक्तीचा सन्मान करणे, त्यांच्या कर्तृत्वाला चालना देणे, अशा प्रकारच्या सकारात्मक गोष्टींना उजाळा देण्यासाठी या दिवशी जगात सर्वत्र विविध उपक्रम राबवले जातात
सनातन संस्था, म्हणजे साधकाला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी संस्था अन् सनातनचे साधक, म्हणजे विविध गुणांचा समुच्चय !
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे ‘विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश’, या कार्यक्रमाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘सेला’ बोगद्याचे लोकार्पण केले. या लेखात बोगदा बांधण्यामागील कारणे आणि त्याचे सामरिक महत्त्व पाहूया.
भारताने पाकशी झालेल्या जलवाटप करारांचा वापर सामरिक आणि परराष्ट्र नीती यांच्या दृष्टीने करून त्याला जेरीस आणावे !
आता भारत-चीन सीमेवर ५ रक्षात्मक आणि २ आक्रमक ‘कोर’ तैनात आहेत. याआधी भारतीय सैन्याचे लक्ष पाकिस्तानी सीमेवर केंद्रित असायचे आणि चीन सीमेवर असलेली तुकडी ही केवळ सीमेचे रक्षण करणारी होती; परंतु आता भारताने आपल्या आक्रमक ‘कोर’ चीनच्या विरोधात तैनात केल्या आहे.
संरक्षणदलास लागणार्या साधनसामुग्रीपैकी तब्बल ७० टक्के उत्पादने वर्ष २०१४ च्या आधी परदेशी होती, ती आता ३० टक्के झाली आहे. आज जगातील उत्तम शस्त्रसामुग्री भारतात निर्माण होत आहे. त्यामुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत आणि देशाची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे चालू आहे.