होळीचा इतिहास, विधी आणि तिच्याविषयी केल्या जाणार्या अपप्रचाराचे खंडण
आज ‘होळी’ आहे. त्या निमित्ताने…
आज ‘होळी’ आहे. त्या निमित्ताने…
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदर्शन, सूर्यस्नान आणि पतंग उडवणे या परंपराही पाळल्या जातात, ज्या समाजातील स्वास्थ्य संवर्धन आणि उत्साह वाढवणार्या कृती आहेत.’
पूजनीय आणि वंदनीय अशी तुळस पवित्र, गुणकारी आणि औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. भगवान श्रीविष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे; म्हणून तुळशीला ‘हरिप्रिया’ म्हणतात. श्रीविष्णु आषाढ शुक्ल एकादशीला शयन करतात आणि कार्तिक शुक्ल…
भारतीय संस्कृती तेजाची आराधना करणारी आणि हिंदु परंपरा दीपप्रज्वलित करणारी असून ती दिवे फुंकरून विझवणारी नव्हे !
आश्विन कृष्ण त्रयोदशीपासून कार्तिक शुक्ल द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडलेल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात; म्हणूनच ‘दीपावली’ किंवा ‘दिवाळी’ या नावाने हा सण ओळखला जातो.
‘सुखाने प्रवास करतांना रूपाला धक्का न लागता म्हणजेच थोडेही न खरचटता झालेला प्रवास तो सुखरूप प्रवास !’ येतांना जेवढी काळजी तेवढीच जातांनाही काळजी घेणे महत्त्वाचे ! देह संपेल; पण आत्म्याला सद्गती लाभावी; म्हणूनही धर्मशास्त्राने दूरदृष्टीने विचार करून ठेवला आहे.
भारतातील प्रत्येक कोपर्यात दिवाळीचे रंग वेगळेच आहेत. दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये दिवाळी हा सण ‘नरकचतुर्दशी’ म्हणून साजरा केला जातो.
हल्ली अनेक ठिकाणी गड बांधण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात मुलांना अवश्य भाग घ्यायला लावा. त्यानिमित्ताने त्यांचे कुतूहल चाळवेल, इतिहास वाचला जाईल, तसेच नवनिर्मितीचा आनंद मिळेल.
दिवाळीत पहिली अंघोळ अर्थात् अभ्यंगस्नानासाठी आपण निरनिराळी उटणे किंवा प्रचलित विज्ञापनांतील साबण, सुगंधी तेल, सुगंधी अत्तर यांची खरेदी करतो; मात्र शास्त्रानुसार सुगंधी आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर असलेले उटणे वापरणे सर्वाधिक हितावह ठरते.
पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान ! स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू आणि देहातील पोकळ्या जागृतावस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. त्यामुळे या पोकळ्या चैतन्य ग्रहण करण्यासाठी संवेदनशील बनतात.