वटवृक्षाचे माहात्म्य

कडुलिंब, पिंपळ इत्यादी अनेक औषधी वृक्ष आहेत. वटवृक्षाचे पूजन करण्यामागे बरीच कारणे आहेत. त्यातील काही कारणे येथे देत आहे.

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

अक्षय्य तृतीया ही सत्कार्याचे अक्षय्य फळ देणारी असते ! या दिवशी केलेले सर्व सत्कर्म अविनाशी होते !

उदककुंभाचे पूजन आणि दान यांचे अनन्यसाधारण महत्त्व !

अक्षय्य तृतीयेला भावपूर्ण उदककुंभ दान करून देवता आणि पितर यांची कृपा संपादा !

सण असे साजरे करून पहा…!

या दिवशी करायच्या धार्मिक विधीसाठी लागणार्‍या सर्व साहित्याची सिद्धता, तो जिथे करायचा त्या जागेची स्वच्छता, त्यासाठी लागणार्‍या नैवेद्याची पूर्वसिद्धता, स्वतः परिधान करायच्या पोषाखाची सिद्धता या सार्‍या गोष्टी ईश्वरी चैतन्य मिळण्यासाठी, ‘देव साक्षात् घरी येणार आहे’, हा भाव मनात ठेवून करा !

गुढीपाडव्याचे आरोग्य विधान !

चैत्र मासापासून उन्हाचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे ऋतुजन्य व्याधी जसे की, मुरूम-पुटकळ्या, फोडे, घामोळ्या आणि इतर त्वचारोगांपासून रक्षणासाठी कडुलिंबाचे सेवन उपयोगी असते.

हिंदूंनो, धर्माचरण करून गुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !

सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्‍यांनाही सात्त्विकता, तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.

ब्रह्मध्वज पूजा-विधी

‘गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे ?’ हे मंत्रांसह वाचकांसाठी येथे देत आहोत. प्रत्यक्ष गुढी ज्या ठिकाणी उभारावयाची आहे, त्या ठिकाणी गुढी उभारून हे पूजन करावे.    

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करतात. शरिराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करावे लागते.

रंगपंचमी साजरी करण्यामागील शास्त्र आणि उद्देश

सण-उत्सवांमध्ये घुसडले गेलेले अपप्रकार रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य !

शिवलिंगातील चैतन्य विज्ञान !

शिवलिंग हे एक यंत्र आहे. त्याला निरनिराळे रंग जर आणावयाचे असतील, तर विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हणावे लागतात. मंत्र ही एक शक्ती आहे. प्रत्येक शब्दात, प्रत्येक अक्षरात, त्याच्या उच्चारांत, मंत्रसंख्येत सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती आहे.