कॉकरोच जनता पक्ष परकीय शक्तींचा पाठिंबा असलेली यंत्रणा ! – RSS Leader Indresh Kumar
जर असे आहे, तर केंद्रातील भाजप सरकारने ते पुराव्यांसह उघड करून जनतेसमोर मांडले पाहिजे !
जर असे आहे, तर केंद्रातील भाजप सरकारने ते पुराव्यांसह उघड करून जनतेसमोर मांडले पाहिजे !
अनंतनागमध्ये प्रशासनाने आतंकवादाच्या विरोधात अत्यंत कठोर कारवाई केली आहे. अनंतनागच्या लालचौकात २२ जुलै या दिवशी राखीव पोलीस दलाचे हवालदार आशिक हुसेन कुरेशी यांच्यावर जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती
जिहादी आतंकवादाचा मूळ स्रोत असलेल्या पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून पुसून टाकल्याविना भारतातील आतंकवादाची समस्या सुटणार नाही, हे सरकाला कधी कळणार ?
काश्मीरमध्ये हा प्रकार नवा नाही; परंतु गेल्या ७८ वर्षांत कुठल्याही सरकारने असे कृत्य करणार्या एकालाही देशद्रोही घोषित करून फाशीची शिक्षा न दिल्यानेच असे कृत्य करण्यास धजावतात. सरकारला हे लज्जास्पद !
श्री वैष्णोदेवी मंदिरात २० टनांपेक्षा अधिक बनावट चांदी अर्पण झाल्याचे प्रकरण
अधिकार्यांनी सांगितले की, मुख्य ठिकाणांवर बसवण्यात आलेल्या फेशिअल रेकग्निशन यंत्रणेने या तिघांची ओळख पटवली, ज्यावरून पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची ओळख पडताळली आणि नंतर त्यांना अटक केली.
२३ मे या दिवशी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी प्रसारित केलेल्या छायाचित्रात शिवलिंगाचा आकार ७ फूट होता. २९ जूनच्या पहिल्या पूजेच्या दिवशीही शिवलिंगाची उंची ५ फुटांपेक्षा अधिक होती. ६ जुलै या दिवशी समोर आलेल्या छायाचित्रामध्ये ते ९० टक्के वितळल्याचे दिसून आले.
यावरून ‘काश्मीरमध्ये कलम ३७० जरी हटले असले, तरी नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आणि प्रशासन यांची आतंकवादी अन् फुटीरतावादी यांचे उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती हटली नाही’, हे स्पष्ट होते. अशांच्या राजवटीत काश्मीरमध्ये पुन्हा आतंकवाद आणि फुटीरतावाद फोफावल्यास आश्चर्य वाटू नये !
काश्मीरमध्ये उष्णता वाढूनही शाळेला सुटी न दिल्याने १२ वर्षांच्या विद्यार्थ्याची शिक्षणमंत्र्यांवर टीका
जैश-ए-मंहमद आणि लष्कर-ए-तोयबा यांसाठी काम करत असल्याचा आरोप !