Amarnath Yatra 2025 : ३ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार अमरनाथ यात्रा
हा कालावधी ३८ दिवसांचा असेल. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या बैठकीत यात्रेचा दिनांक अधिकृतपणे घोषित करण्यात आला.
हा कालावधी ३८ दिवसांचा असेल. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या बैठकीत यात्रेचा दिनांक अधिकृतपणे घोषित करण्यात आला.
पर्यावरणाची हानी केवळ हिंदूंच्या सणांच्या किंवा यात्रेच्या संदर्भातच होत असल्याची ओरड नेहमी कशी होते ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कुणी पर्यावरणाची हानीचा प्रश्न उपस्थित करत नाही?
हे न्यायालयाला का सांगावे लागते ?, सरकारला कळत नाही का ?
श्रीनगर येथील न्यायालयाने जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांना अटक करण्याचा आदेश दिला आहे. महंमद पैगंबर आणि इस्लाम धर्म यांवर केलेल्या कथित वादग्रस्त टिपणीवरून न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी एका पोलीस हवालदारासह ३ सरकारी कर्मचार्यांना आतंकवाद्यांशी असलेल्या संबंधांवरून बडतर्फ केले आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रहित झाल्यानंतर अशा प्रकारे कारवाई झालेल्यांची सरकारी कर्मचार्यांची संख्या आता ६९ झाली आहे.
या घटनेवरून भारतातील धर्मनिरपेक्षतावादी चमूच्या जोडीला पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांनी ‘मुसलमानद्वेष’ आणि ‘हुकुमशाही’ असा राग आळवून भारताला काश्मीरविरोधी म्हणण्यास आरंभ केला, तर आश्चर्य वाटू नये !
पाकिस्तानींचे सर्व मार्ग बंद केल्यामुळेच काही प्रमाणात काश्मीर शांत झाला आहे. आता ते उघडून पुन्हा काश्मीर अशांत करण्याचा मेहबूबा यांचा डाव आहे, हे स्पष्टपणे दिसते. अशी मागणी केल्यावरूनच मेहबूबा यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
ठार झालेल्यांमध्ये २-३ जण पाकचे सैनिक असल्याचेही म्हटले जात आहे.
पाकव्याप्त काश्मीरविना जम्मू-काश्मीर अपूर्ण आहे. पाकिस्तानसाठी पाकव्याप्त काश्मीर एक ‘परदेशी प्रदेश’ आहे. आतंकवादाचा व्यवसाय चालवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरची भूमी वापरली जाते. पाकव्याप्त काश्मीरचा वापर आतंकवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांसाठी केले जात आहे.