पाकिस्तानने काश्मीरच्या सीमेवरील सैन्य तळांजवळ जमवले आतंकवादी !

काश्मीरमध्ये प्रतिवर्ष भारतीय सुरक्षादले १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार मारत असतात, तरीही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट झालेला नाही; कारण पाककडून आतंकवाद्यांची निर्मिती आणि भारतात त्यांची घुसखोरी होत आहे.

बारामुला (जम्मू-काश्मीर) येथे २ आतंकवादी ठार

अनंतनागमदील कोकेरनाग येथे चौथ्या दिवशीही चकमक चालू आहे. येथे एका आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे, तर दुसर्‍याचा शोध घेण्यात येत आहे. याच वेळी काश्मीरच्या बारामुला येथे सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले.

अनंतनागमध्ये अद्यापही चकमक चालूच !

चकमकीत भारतीय सैन्याचे एक कर्नल आणि मेजर, तर जम्मू-काश्मीर पोलिसांचे एक उपायुक्त वीरगतीला प्राप्त झाले आहेत. यासह २ सैनिकांनाही वीरमरण आले आहे.

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे एकूण ५ अधिकारी आणि सैनिक वीरगतीला प्राप्त

काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार केले जाते, तरीही तेथील आतंकवाद समूळ नष्ट झालेला नाही. त्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !

राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैन्याच्या श्‍वानाला वीरमरण !

आतापर्यंत या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले आहेत, तर सुरक्षादलाचे २ अधिकारी घायाळ झाले आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतविरोधी कारवाया करणार्‍या कुख्यात आतंकवाद्याची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षादलाच्या विरोधातील अनेक आक्रमणात अबू कासिम याचा सहभाग होता. तो पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्याचे काम करत होता.

काश्मीरमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

पोलिसांनी गेल्या २४ घंट्यांत एकाच वेळी ४ वेगवेगळ्या ठिकाणी आतंकवादविरोधी कारवाया करून या ५ जणांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.

जम्मू-काश्मीरमधील पाक सीमेवरून भारतीय सैनिक बेपत्ता

सुरक्षा दलाकडून बेपत्ता सैनिक अमित पासवान याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे; मात्र अद्याप यश आलेले नाही.

काश्मीरमध्ये ३० वर्षांपासून पसार असणार्‍या ८ आतंकवाद्यांना अटक !

पसार आतंकवाद्यांना नोकरी कशी मिळाली ? त्यांना कुणी साहाय्य केले ? आदींचा शोध घेऊन संबंधितांवरही कारवाई होणे आवश्यक आहे !

फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मुसलमान शिक्षकाकडून मारहाण !

हिंदु शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्याला शिस्त लावण्यासाठी हिंदु विद्यार्थ्यांकडून मारल्याच्या घटनेवरून आकांडतांडव करणारे निधर्मी राजकीय पक्ष, असदुद्दीन औवैसी यांच्यासारखे मुसलमान नेते या घटनेविषयी मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !