समष्टी स्तरावर अधर्माचा परिणाम, म्हणजे साथीचे रोग !
जेव्हा मानवाचा लोभ वाढतो, तेव्हा तो पंचमहाभूतांचे संतुलन बिघडवतो. एकदा का हे संतुलन बिघडले की, रोगांचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होते. थोडक्यात समष्टी स्तरावर होणार्या अधर्माच्या परिणामस्वरूप साथीचे रोग येतात.