कोरोना महामारीत केलेल्या साहाय्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठावरून अनेक देशांनी मानले भारताचे आभार !
हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !
हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !
‘लग्नाआधी मी साधना करत नव्हते. ‘साधना म्हणजे काय ?’, हे मला ठाऊक नव्हते. लग्न झाल्यावर आम्ही दोघेही (मी आणि माझे यजमान) नोकरी करत असल्याने घरी अल्प वेळ देऊ शकत होतो. त्यामुळे आम्ही साधनेला आरंभ केला नव्हता.
कोरोना प्रतिबंधात्मक चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे’, असे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे संशोधन
इलियट यांच्या मते ‘कोव्हिड-१९’ महामारीच्या अंतर्गत लागलेल्या दळणवळण बंदीमुळे चीनची अर्थव्यवस्था खालावली, असे म्हणता येणार नाही. अर्थव्यवस्थेमध्ये आधीपासून मंदी येऊ लागली होती.
कोकणवासीय एस्.टी.ने मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. त्या पार्श्वभूमीवर सरकारने तीनही आगार ‘हायटेक बस डेपो ’ बनवणार असल्याचे स्वप्न जनतेला दाखवले होते; मात्र पुनर्विकास केला नाही.
उद्धव ठाकरे यांच्या नेत्याने १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे’, असा दावा करून ‘या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे ८ ऑगस्ट या दिवशी केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात एक किंवा दोन्ही पालकांचे निधन झालेल्या मुलांना ‘बाल संगोपन योजने’चा लाभ देण्यात येत आहे. मार्च २०२३ पर्यंत लाभाची संपूर्ण रक्कम मुलांना देण्यात आली आहे.
कोविड केंद्र गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने लाईफ लाईन मॅनेजमेंट आस्थापनाचे भागीदार सुजित पाटकर यांच्यासह एका आधुनिक वैद्य किशोर बिसुरे यांना अटक केली.