संपादकीय : द बंगाल फाईल्स !
बंगालमधील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने ते दुसरे काश्मीर होणार, यात शंका नाही. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !
बंगालमधील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने ते दुसरे काश्मीर होणार, यात शंका नाही. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !
बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आले आहेत, होत आहेत आणि पुढेही होत रहाणार आहेत, अशीच सध्याची स्थिती असल्याने आणखी काय होण्याची वाट पाहिली जाणार आहे ?
हिंदु मुलींवर अत्याचार करणे सोडाच, त्यांच्यावर वाईट दृष्टी टाकण्याचे धारिष्ट्यही मुसलमान करणार नाहीत, एवढी पत हिंदू कधी निर्माण करणार ?
भगव्या झेंड्यांतील काही झेंडे मंदिरात आणि बाहेर जाळून टाकण्यात आल्याचे त्यांना दिसले. त्यांना पायांचे ठसेही मंदिरात दिसत होते.
या डॉक्युमेंटरीमध्ये पाकपुरस्कृत ‘आय.एस्.आय.’च्या फोफावलेल्या आतंकवादी कारवाया, मदरशांतील धार्मिक कट्टरता, घुसखोरी, तसेच हिंसेचे समर्थन करणारा नाझीवाद, साम्यवाद आणि जिहादवाद या विचारधारा, यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
तालिबान्यांकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? भारतात मुसलमानांवर कथित आक्रमण होण्यावरून टीका करणारी इस्लामी देशांच्या संघटना यावर मौन बाळगून का आहेत ?
या अल्ला नावाच्या देवाने जे काही निर्माण केले, त्यात सर्वांत वाईट ‘अहल-ए-किताब’ आणि ‘मुशरिक’ हे आहे. याहून अधिक चांगली व्याख्या आपल्याला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही.
डुक्कर घरात पाळून किंवा घरावर आक्रमण करण्यास आलेल्या सैनिकांवर डुक्कर सोडून हिंदूंनी त्यांची घरे, गावे, प्रदेश मोगलांच्या आक्रमणांपासून वाचवला आहे.
पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वास्तूवरील अतिक्रमणावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, मग ‘कुर्बानी’ वर त्वरीत निर्णय कसा दिला ?,
सरकारने हिंदूंवरील आक्रमणे रोखण्यासाठी पुढे यायला हवे, तसेच बंगाल आणि देशात अन्य ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे होऊ नयेत, म्हणून हिंदूंमध्ये जागृती करायला हवी.