Bangladesh Hindus : गेल्या ३३० दिवसांत बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात २ सहस्र ४४२ हिंसक घटना
सरकारने या घटनांना ‘खोटे’ ठरवून त्या फेटाळल्या. त्यामुळे गुन्हेगारांना आणखी बळ मिळाले आणि अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले.
सरकारने या घटनांना ‘खोटे’ ठरवून त्या फेटाळल्या. त्यामुळे गुन्हेगारांना आणखी बळ मिळाले आणि अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले.
भारतात ‘मानवते’साठी काम करणार्या ‘समाज’वाद्यांना हिंदूंवरील आक्रमणे दिसू नयेत, हा त्यांच्या स्मृतीभ्रंशाचा पुरावा !
बांगलादेशात बहुतेक सर्वच मुसलमान हिंदूंवर आक्रमण करतात; कारण शेख हसीना यांचे सरकार असतांना त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते हिंदूंवर आक्रमण करत होते, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !
दुसरा बांगलादेश झालेला बंगाल ! बंगालमध्ये हिंदूंचे रक्षण करायचे असेल, तर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासह हिंदुद्वेष्ट्या तृणमूल काँग्रेसवर कायमची बंदी आणणे आवश्यक आहे !
धर्मांध मुसलमान हिंदूंच्या शक्तीची चाचणी घेतात आणि नंतर मोठे आक्रमण करतात. हिंदू त्यांच्या मंदिरांचे रक्षण करण्यात किती तोकडे ठरतात.
एक गाल पुढे केल्यावर दुसरा गाल पुढे करा’, असे धोरण आपल्या संस्कृतीत कधीच नव्हते. ते आपल्यावर लादण्यात आले. सत्य, धर्म आणि न्याय यांसाठी प्राण गेला तरी चालेल.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी आतंकवादी संघटनेवर असलेली बंदी उठवण्याचे आश्वासन निवडणुकीत देणारी कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस हिंदु नेत्यांवर बंदी घालते, हे लक्षात घ्या !
भारताने धर्मांधांच्या विरोधात कठोर पावले उचलली नाहीत, तर येणार्या काळात देशातही हेच होणार आहे, हे येथील हिंदूंना लक्षात ठेवावे !
ब्रिटीश संसदेच्या समितीमध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणार्या धार्मिक छळावर प्रकाश टाकण्यात आला. धर्म आणि श्रद्धा स्वातंत्र्यावरील सर्वपक्षीय संसदीय गटाने ही बैठक आयोजित केली होती.
दुसरा बांगलादेश बनलेले बंगाल राज्य ! येथील हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यांनी स्वसंरक्षणार्थ संघटितपणे आवाज उठवला नाही, तर बंगालमधून हिंदू नामशेष होतील, हेच खरे !