देवघरातील मूर्ती कशा असाव्यात ?

देवघरातील मूर्ती कशा असाव्यात ?

‘आपल्या देवघरातील मूर्ती कशा असाव्यात ?’, याविषयी शास्त्रकारांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत. 

‘अंगावर पाल पडणे किंवा सरडा चढणे’, यांचे फळ आणि अशुभ फळ असल्यास करायचे उपाय !

‘अंगावर पाल पडणे किंवा सरडा चढणे’, यांचे फळ आणि अशुभ फळ असल्यास करायचे उपाय !

‘पुरुषांचे उजवे अंग, पोट, नाभी, हृदय किंवा मस्तक या ठिकाणी पाल पडली असता शुभ फळ जाणावे. पुरुषांच्या डाव्या अंगावर पाल पडल्यास अशुभ फळ जाणावे. हे सर्व स्त्रियांच्या संदर्भात उलट समजावे.

मारुतिस्तोत्राचा अर्थ

मारुतिस्तोत्राचा अर्थ

मारुति सीतेला अशोकवनात भेटल्यावर, मारुतीने तिला आपल्यासमवेत येण्याची प्रार्थना केली. त्या वेळी त्याचे लहान रूप पाहून सीतेने त्याच्या बळाविषयी शंका व्यक्त केल्यावर मारुतीने ‘सारे ब्रह्मांड थिटे पडेल’, एवढे महाविशाल रूप धारण केले.

मारुतिस्तोत्राचा अर्थ

मारुतिस्तोत्राचा अर्थ

या स्तोत्रातील काही श्लोक आणि त्यांचा अर्थ ३१ मार्च या दिवशी प्रसिद्ध केला. आज पुढील श्लोक आणि त्यांचा अर्थ पाहूया.

मारुतिस्तोत्राचा अर्थ

मारुतिस्तोत्राचा अर्थ

समर्थ रामदासस्वामींनी विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्याची स्तुती केली आहे. स्तोत्रातील आरंभीचे तेरा श्लोक स्तुतीपर आणि वर्णनपर अन् नंतरचे श्लोक फलश्रुतीचे आहेत.    

धर्म न शिकल्याने होणारे दुष्परिणाम ! 

धर्म न शिकल्याने होणारे दुष्परिणाम ! 

अल्पसंख्यांक समुदायातील मुले पहिल्या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्या वर्गापासून धर्म शिकत नसल्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत नास्तिकतावादी बनलेली असतात.

आज फाल्गुन पौर्णिमा (३.३.२०२६) या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण

आज फाल्गुन पौर्णिमा (३.३.२०२६) या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण

खग्रास चंद्रग्रहण हे भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे. ग्रस्तोदित, म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. 

धार्मिक कृतीच्या प्रारंभी संकल्प आणि शेवटी तिचे फळ ईश्वराला अर्पण करण्याचे महत्त्व ! 

धार्मिक कृतीच्या प्रारंभी संकल्प आणि शेवटी तिचे फळ ईश्वराला अर्पण करण्याचे महत्त्व ! 

धार्मिक कृती करण्यापूर्वी ‘आपण ती कोणत्या उद्देशाने करत आहोत ?’, हे देवाला निवेदन करावे आणि ती अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न करावा.

भाद्रपद पौर्णिमा (७.९.२०२५) या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण !

भाद्रपद पौर्णिमा (७.९.२०२५) या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण !

खग्रास चंद्रग्रहण, म्हणजे जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात अन् पृथ्वीची सावली चंद्रावर पूर्णपणे पडते. त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकोळलेला दिसतो. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होते. 

चातुर्मास

चातुर्मास

‘आषाढ मासाच्या शुक्ल पक्षाच्या ‘देवशयनी’ एकादशीपासून कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षाच्या ‘देवउठी’ एकादशीपर्यंत चातुर्मास मानला जातो. चातुर्मासात भजन, ध्यान, जप, स्वाध्याय (पारायण), मौन रहाणे, स्मरण करणे अधिक हितकारी आहे.