संपादकीय : चीन आणि तुर्कीये यांचे गर्वहरण !
प्रत्यक्ष युद्धासह भारताने व्यापार युद्ध लढून तुर्कीये आदी भारतद्वेषी देशांना अद्दल घडवणे आवश्यक !
प्रत्यक्ष युद्धासह भारताने व्यापार युद्ध लढून तुर्कीये आदी भारतद्वेषी देशांना अद्दल घडवणे आवश्यक !
भविष्यात भारतीय सैनिक भगवान शिवाप्रमाणे प्रलयंकारी रूप धारण करून शत्रूवर तुटून पडल्यास आश्चर्य वाटणार नाही !
कर्णाच्या रथाचे चाक रुतल्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्यावर बाण सोडायला सांगितला, त्याप्रमाणे हतबल पाकला नष्ट करणे आवश्यक !
पाकविरुद्ध मिळालेल्या प्रत्येक संधीचा त्याला धडा शिकवण्यासाठी उपयोग करणे आवश्यक आहे !
एक तर तुम्ही राष्ट्रहिताचा विचार करू शकता किंवा राष्ट्रद्रोही असू शकता. यामध्ये त्रयस्थपणा असू शकत नाही. त्यामुळे भविष्यात हिंदूंनी राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रद्रोही कोण ?, हे लक्षात घ्यायला हवे.
भारतीय सैन्याच्या या रोखठोक कारवायांमुळे देशप्रेमी भारतियांना भारतीय सैन्य आणि भारत सरकार यांच्याविषयी अभिमान वाटत आहे.
युद्धभूमीसह कथानक आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध यांच्यासारख्या परीक्षांना सामोरे जावे लागण्यास भारतियांची सिद्धता हवी !
एका ‘एअर स्ट्राईक’ने नव्हे, तर पाकच्या समूळ नायनाटानेच भारतियांना कायमची शांती लाभेल !
जिहादी मानसिकता आणि त्यामुळे होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी बाटलेल्यांना पुन्हा हिंदु धर्म स्वीकारण्यासाठी सरकारने योजना राबवावी !
धर्मसंसदेतील प्रत्येक ठरावावर अभ्यास, नियोजन आणि कृती झाली, तरच त्याची फलनिष्पत्ती निघेल !