परमपवित्र महर्षि व्यासांनी लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ प्रमाण असणे !

महर्षि व्यास

‘‘रागद्वेषामुळे हे इतिहासकार एकमेकांची हजामत करतात. आधुनिक इतिहास लेखनाची भोंगळ, हिडीस तर्‍हा तर आम्ही प्रतिदिनच पहातो; म्हणूनच रागद्वेष रहित अशा व्यासांसारख्या महनीय, परमपवित्र महापुरुषाने लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ आम्हाला प्रमाण आहे.’’

– गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, मे २०१८)