अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण !
‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श ठेवून आम्ही राज्यकारभार करत आहोत. त्यामुळे आम्ही अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श ठेवून आम्ही राज्यकारभार करत आहोत. त्यामुळे आम्ही अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
नेपाळमध्ये वर्ष २००८ मध्ये शहा राजघराण्यातील शेवटचे राजे ग्यानेंद्र यांना पायउतार होण्यास भाग पाडण्यात आल्यानंतर तेथील राजेशाही संपली.
साम्यवादी इतिहासकारांनी त्यांच्या पूर्वग्रहदूषित आणि हिंदुद्वेषी मानसिकतेच्या चष्म्यातून भारतीय इतिहासाकडे पाहिल्याने त्यांना येथील पराक्रमी राजे दिसलेच नाहीत किंवा त्यांना मोगल ‘प्यारे’ वाटले. आता शासनांनी दैदीप्यमान अन् गौरवशाली इतिहास भारतियांना अवगत करावा, ही अपेक्षा !
संस्थाने खालसा होतांना मानधन घेऊन राणी लक्ष्मीबाईंना जगता आले असते; पण राणीने बलीदान दिले, ते केवळ स्वातंत्र्य, देशभक्ती आणि राष्ट्रवाद यांचे स्फुलिंंग यामुळेच ! राष्ट्रभक्ती शिकवण्याची आज वेळ आली आहे.
झाशीच्या राणीच्या शौर्यावरील आक्षेप आणि खंडण – ‘आपल्या देशात इतिहासाची मोडतोड करून इतिहासाला विकृत करण्याची स्पर्धा चालू आहे का?, असा संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुणीही उठतो आणि ऐतिहासिक पुरुष आणि त्यांचे शौर्य यांविषयी संदेह निर्माण करतो.
आदर्श पराक्रमी पित्यासम माया गुणसंचय या मानवात एकत्र वसे ।
एकमेवाद्वितीय शिवराजा अल्प आयुष्यात अवघे मानव्य व्यापले ।।
महाराणा प्रताप यांचा स्वधर्म, स्वदेश आणि स्वकुल यासंबंधीचा अभिमान तर सूर्याइतका तेजस्वी अन् प्रखर होता. अकबरांशी युद्ध करण्यात दाखवलेले शौर्य अलौकिक होते. त्यांनी अनेक वेळा युद्धप्रसंगी सापडलेल्या बेगमांना सन्मानपूर्वक वागवले. त्याच्या मरणानंतर शत्रूंनीही आसवे (अश्रू) गाळली.’’
‘त्याचा स्वराष्ट्राभिमान जबर असून त्यापुढे कोणतीही अडचण तो जुमानात नसे. त्याचा सारा जन्म उन्हातान्हात गेला. तसाच मृत्यूही उघड्या आकाशाखाली तंबूच्या आवरणात झाला. लढवय्या पेशवा म्हणून त्याची ख्याती आजही देशभर आहे.’
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आवश्यकतेप्रमाणे रणभूमीमध्ये शत्रूशी सामनाही केला. जेथे बळाचा वापर करणे आवश्यक आहे, तेथे बळाचा वापर करावा आणि जेथे जनहिताची कामे करणे आवश्यक आहे, तेथे तेच करावे, हे त्यांच्या चरित्रातून शिकता येते.
जेथे बळाचा वापर करणे आवश्यक आहे, तेथे बळाचा वापर करावा आणि जेथे जनहिताची कामे करणे आवश्यक आहे, तेथे तेच करावे, हे त्यांच्या चरित्रातून शिकता येते.