दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा !

दिनांक : २२ मार्च २०२५, स्थळ : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, जे.के. सावंत मार्ग, यशवंत नाट्यगृहाजवळ, माटुंगा (प.). मुंबई
प्रदर्शन वेळ : सायंकाळी ५ वाजता, कार्यक्रम वेळ : सायंकाळी ६ वाजता

राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक परंपरा जतन करत संस्कार देणारे पत्र म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – दुर्गेश परुळकर, लेखक आणि व्याख्याते

मानवाचे भौतिक जीवन म्हणजे सामाजिक, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक अंग आहे. हे लक्षात घेऊन दैनिक त्या दृष्टीने कार्य करणारे हिंदु समाजाला परमार्थिक जीवनासाठी मार्गदर्शन करणारे आणि साधना पटवून देणारे एकमेव वृत्तपत्र भारतात असेल !  

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे ज्ञानात भर पडते ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, मुंबई उच्च न्यायालय

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आध्यात्मिकदृष्ट्या सर्व प्रकारचे आचार-विचार वाचावयास मिळतात. हिंदु धर्म, आयुर्वेद, राष्ट्र-धर्म, अध्यात्म आदी अनेक विषयांवर तज्ञ आणि जाणकार मंडळी यांचे लेख वाचून ज्ञानात भर पडते.

हिंदूंना जागृत करण्याचे मोलाचे कार्य सनातन प्रभात करत आहे.

सद्यस्थितीत हिंदूंना त्यांच्या मूळ संस्कृतीचे विस्मरण झाले आहे. हिंदु विभागलेला आहे. तो जागृत होणे आवश्यक आहे. ‘सनातन प्रभात’ हिंदूंना जागृत करण्यासाठी मोलाचे कार्य करत आहे.

जरासंधाचे उदात्तीकरण भोवणार का ?

योगेश्वर भगवान गोपालकृष्ण यांचा परमशत्रू ज्याला भीमाने मल्ल युद्धात ठार मारले होते, दुष्ट दुराचारी कंसाचा सासरा, १०० राजांचा बळी देण्याची सिद्धता करणारा अत्यंत क्रौर्याने वागणारा असा जरासंध !

मंदिरांवर आक्रमण झाल्यावर कृती करणारे पोलीस नकोत, तर आक्रमण होण्यापूर्वीच कृती करणारे पोलीस हवेत !  

अमृतसर (पंजाब) येथील सुवर्ण मंदिरात ५ भाविकांवर हरियाणातील यमुनानगर येथील रहिवासी असणार्‍या झुल्फान नावाच्या तरुणाने लोखंडी सळईने आक्रमण केले. ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणाच्या साहाय्याने झुल्फान याला पकडून पोलिसांच्या हातात देण्यात आले.

वर्ष १९८० मध्ये भूसंपादन केल्यानंतर प्रशासनाने गेल्या ४५ वर्षांत रुंदीकरणाचे काम का केले नाही ?

‘महामार्गाच्या रुंदीकरण कामाच्या वेळी वेर्णा ते नुवे महामार्गावरील एकही घर पाडले जाणार नाही. रुंदीकरण कामासाठी वर्ष १९८० मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने भूसंपादन केलेले आहे, अशी माहिती गोव्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिली.’ (९.३.२०२५)    

अवैध बांधकाम करणारे नागरिक आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी यांना कडक शिक्षा करा !

‘गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम होत असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नोंदवले असून त्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये भरारी पथक स्थापन करून कारवाई करावी

चारही पुरुषार्थांचा समन्वय हवा !

‘समर्थांनी रामाची भक्ती केली, राजकारण केले, संघटन केले आणि स्वतः पुन्हा अलिप्त राहिले. पुरुषार्थ म्हणजे अलिप्तता.

‘शिवाजी विद्यापीठ’ नव्हे, तर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, या नामविस्तारासाठी आज कोल्हापूर येथे भव्य मोर्चा !

सन्मान छत्रपतींचा, स्वाभिमान महाराष्ट्राचा ! वेळ : दुपारी ३ वाजता मार्ग : दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजक : हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदु जनजागृती समिती