धर्म, देश, संस्कृती आणि राजकारण यांचा विचार संन्याशाने सर्वांच्या आधी करावा !

‘‘धर्म, देश, संस्कृती आणि राजकारण यांचा विचार संन्याशाने सर्वांच्या आधी करावा. बाकीच्यांना विचार करायला सवड नसते. विचार कसा करावा ? हे त्याला सांगायला संन्यासी मोकळा असतो आणि त्याने ते सांगितले पाहिजे.’’

राज्यघटनेचा मूलभाव ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आहे, असे म्हणणे, हा अपसमज !

‘बरेच जण म्हणतात की, १९७६ मध्ये जरी राज्यघटनेत ‘सेक्युलर’ शब्द जोडला गेला असला, तरी राज्यघटनेचा मूलभाव आणि रचना पहिल्यापासूनच ‘सेक्युलर’ होती. हा एक अपसमज आहे.

परकीय आक्रमकांचा पराकोटीचा हिंदु धर्मद्वेष जाणा !

आज जी काही ग्रंथसंपदा आपल्याजवळ उरली आहे, तिचे प्राणपणाने जतन करणे आणि परंपरेप्रमाणेच अर्थ लावून समजावून घेणे, हेच महत्त्वाचे आहे.

भारताच्या महान सुपुत्रांची खरी राष्ट्रवादी नीती समजून न घेता देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !

डॉ. हेडगेवार इत्यादींची राष्ट्रवादी नीती समजून घेतली असती, तर आज पाकिस्तानची निर्मिती झालीच नसती.

कुणावरही अवलंबून राहू नका !

‘कुणावरही अवलंबून नसावे आणि कुणालाही आपणावर अवलंबून ठेवू नये. दुसर्‍याला निर्भर कराल, तर तुम्‍हीही निर्भर होणार. दुसर्‍याला आपल्‍यावर अवलंबून ठेवाल, तर तुम्‍हालाही दुसर्‍याचा आधारघ्‍यावाच लागेल. परतंत्रता हीच विष्‍टा, तीच आग, तोच नरक !’

सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्‍हणजे मंदिराच्‍या उत्‍पन्‍नावर दरोडा टाकणे !

‘मंदिरे शासनाच्‍या कह्यात गेली की, मंदिराच्‍या उत्‍पन्‍नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्‍टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्‍हणजे मंदिराच्‍या उत्‍पन्‍नावर दरोडा टाकणे होय.’

मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तमिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्‍ट करणार का ? – गायत्री एन्., संस्‍थापिका, ‘भारत व्‍हॉईस’

तमिळनाडूमध्‍ये अतिक्रमणाच्‍या नावाने हिंदूंची पुरातन मंदिरे तोडली जात आहेत; मात्र चर्च किंवा मशीद यांना हातही लावला जात नाही. तमिळनाडूमध्‍ये मंदिरांचे सरकारीकरण झालेले आहे आणि मंदिरे चालवणारे सरकारमधील मंत्री सनातन धर्म नष्‍ट करू पहात आहे.

अनंत चतुर्दशीचे व्रत Anant Chaturdashi

अनंत चतुर्दशी ! ‘गतवैभव प्राप्‍त करण्‍यासाठी श्री विष्‍णुदेवतेला अनुसरून केल्‍या जाणार्‍या या व्रतामध्‍ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. अशा या व्रताविषयीची माहिती येथे देत आहोत.

ब्रह्मीभूत स्‍वामी वरदानंद भारती यांची ‘वरदवाणी’ !

शासनकर्ता दुःखाला, कष्‍टाला, संकटाला वा लोकांमध्‍ये होऊ शकणार्‍या अप्रियतेला कंटाळून हानीचे भय बाळगणारा आणि त्‍यामुळे वाटले तसा वागणारा असा राजा नसावा. तो खर्‍या अर्थाने धर्मनिष्‍ठ असावा.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित व्हा !

भारतातील संघटित हिंदूंनी राज्यघटनेच्या मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी चिकाटीने लावून धरल्यास ती शासनकर्त्यांना मान्य करावीच लागेल. त्यासाठी तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत असाल, तेथील हिंदूंचे संघटन करा !