हिंदु धर्माची महानता !
आमच्या मातृभूमीत अजूनही हिंदु धर्माचा आणि आध्यात्मिकतेचा जो प्रवाह वहात आहे, त्याला आजही पूर येऊन, तो समस्त जगाला भरून पाश्चात्त्य आणि अन्य जातींनाही नवीन जीवन देऊ शकेल.’
आमच्या मातृभूमीत अजूनही हिंदु धर्माचा आणि आध्यात्मिकतेचा जो प्रवाह वहात आहे, त्याला आजही पूर येऊन, तो समस्त जगाला भरून पाश्चात्त्य आणि अन्य जातींनाही नवीन जीवन देऊ शकेल.’
२१ जून या दिवशी मुंबईतील ‘बेस्ट’ बसच्या कामगारांनी मागण्या मान्य करून घेण्याकरता संपाचे हत्यार उपसले आणि याच दिवशी बहुचर्चित अशी ‘नीट’ची पुनर्परीक्षा होती.
‘हे नीट लक्षात ठेवा की, तुम्ही जर धर्म सोडून देऊन, जडाला (भौतिक गोष्टींना) सर्वस्व मानणार्या पाश्चात्त्य सभ्यतेच्या मागे धावाल, तर ३ पिढ्यांतच तुम्ही नष्ट होऊन जाल.
महाभारतातील ऐतिहासिक सत्य मान्य करण्यामध्ये अनेकांना ‘अद्भुत’ ही एक महत्त्वाची अडचण वाटते. ‘अद्भुत’ नाकारण्यामागे एक प्रकारचा श्रद्धाहीनतेचाही भाग आहे.
अजूनही शिकवण्यासारखे आमच्याजवळ काहीतरी आहे आणि एवढ्याचसाठी शेकडो वर्षांच्या अत्याचारांतून अन् जवळजवळ सहस्र वर्षांच्या विदेशी राज्यकर्त्यांच्या जुलूमांतून निभावून आमची हिंदु जात अजूनही जिवंत आहे
आपले सर्व चांगले-वाईट, हवे-नको, हे तसे, तर सगळेच श्रद्धेवर आधारलेले असते. शहाणा माणूस आपल्याला चांगले किंवा वाईट वाटते त्याचा वा हवे नकोचा निर्णय कुणा विश्वासू माणसाच्या सांगण्यावरून आणि शास्त्रीय वाक्यांच्या आधारे घेतो….
‘आपणही अधर्माशी अधर्मानेच युद्ध केले पाहिजे, हे महाभारतातून शिकायला मिळते.
रात्री झोपतांना डोक्याला भरपूर तेल लावल्यास शांत झोप लागते. तेल टाळूत जिरवावे. सकाळी अभ्यंगासाठी वापरतो, त्याप्रमाणे कापूरमिश्रित तेल डोक्याला लावावे.
२ ते ४ चमचे काळे तीळ सकाळी चावून खाल्याने दातांचे आरोग्य सुधारते. म्हणून सर्वांनी हा उपक्रम अवश्य करावा.