सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !

सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !

‘जीवन-मरण, चांगले-वाईट आणि ज्ञान–अज्ञान यांच्या मिश्रणालाच ‘माया’ किंवा ‘प्रकृती’ असे म्हणतात. तुम्ही सुखाच्या शोधात अनंत काळ फिरत राहिला,

मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !

मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !

‘तुम्ही स्वतःचा मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर या सार्‍यांचा कायमचा त्याग करावा’, हीच तुमच्यापासून अपेक्षा आहे. तुमच्या ठायी पृथ्वीमातेप्रमाणे सहनशीलता बाणवली पाहिजे.

रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्‍यांसाठी गीता !

रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्‍यांसाठी गीता !

गीता ही मुळातच ज्याला रणांगण जिंकावयाचे आहे, त्याच्यासाठी सांगितली आहे. जीवनातून निवृत्त झालेल्या वृद्धांसाठी ती सांगितलेली नाही. जो तरुण आहे, ज्याच्यापुढे त्याचे संपूर्ण भावी जीवन उभे आहे

भारतियांचे राष्ट्रीय महापातक !

भारतियांचे राष्ट्रीय महापातक !

भारतातील सामान्य जनतेला जोपर्यंत चांगले शिक्षण देण्यात येत नाही, तिला पोटभर अन्न मिळत नाही आणि तिची योग्य प्रकारे यथायोग्य काळजी घेण्यात येत नाही, तोपर्यंत कितीही राजकारण केले, तरी त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही.’

निष्क्रीयता टाळा !

निष्क्रीयता टाळा !

कोणतेही काम करतांना ‘सर्वकाही माझ्यावर अवलंबून आहे’, या भावनेने कार्य करा आणि कृती केल्यानंतर मात्र ‘सर्वकाही भगवंतावर अवलंबून आहे’, या भावनेने शरण जा. परिणामी तुम्हाला जे मिळेल ते प्रेमाने स्वीकारा. कामात सावधगिरी बाळगणे आणि आनंदी असणे, हेच आनंदी जीवनाचे रहस्य आहे.’

काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?

काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?

जैन कवी नरहरीने अकबराच्या राजवाड्यावर गोवधबंदीसाठी गायींचा मोर्चा नेला होता.

संघटित होऊन कार्य करण्याचे रहस्य !

संघटित होऊन कार्य करण्याचे रहस्य !

आपण आपल्या बंधूंशी आणि सहकार्‍यांशी सर्वदा सहमत होण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे

सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !

सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !

सध्या राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. ‘धर्म’ हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर त्याविषयी समाजात वैचारिक क्रांतीची ज्वाला भडकणे आवश्यक आहे. याविषयी प्रबोधन करणारी, प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांनी वाचावी अशी ग्रंथमालिका !

चारित्र्यवान माणसे घडवण्याची आणि स्त्रियांची स्थिती सुधारण्याची आवश्यकता !

चारित्र्यवान माणसे घडवण्याची आणि स्त्रियांची स्थिती सुधारण्याची आवश्यकता !

‘जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. पक्षी कधी एकाच पंखाने उडू शकत नाही. जोपर्यंत आपण अनेक चारित्र्यवान माणसे निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत कोणत्याही राष्ट्रावर चिडण्यात आणि आरडाओरड करण्यात काही अर्थ नाही.’

समाजाच्या अनुषंगाने व्यक्तीचे चारित्र्य महत्त्वाचे !

समाजाच्या अनुषंगाने व्यक्तीचे चारित्र्य महत्त्वाचे !

सामाजिक संदर्भात व्यक्तीच्या चारित्र्याकडे पाहिलेच पाहिजे. ज्या व्यक्तीचे आचरण अगदी उघडपणे दुवर्तनात मोडणारे असेल, ती व्यक्ती समाजापुढे विशेषत: तरुणांपुढे तरी गौरवासाठी येताच कामा नये.