भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी असण्याचे कारण
श्रीमद्भगवद्गीता ‘तामस कर्ता’ सांगत असता ‘नैष्कृतिक’ असा शब्द वापरते, धर्माच्या नावाखाली दुसर्याला लुबाडून स्वत:चा स्वार्थ साधतो तो ! ख्रिस्ती मिशनरी, बुवा, दांभिक महंत या गटात येतात…
श्रीमद्भगवद्गीता ‘तामस कर्ता’ सांगत असता ‘नैष्कृतिक’ असा शब्द वापरते, धर्माच्या नावाखाली दुसर्याला लुबाडून स्वत:चा स्वार्थ साधतो तो ! ख्रिस्ती मिशनरी, बुवा, दांभिक महंत या गटात येतात…
नास्तिकता ही अलीकडे आधुनिकतेचे, बुद्धीवादाचे, प्रगतपणाचे प्रतीक म्हणून भूषण मानली जाते. तेव्हा काही धूर्त माणसे आपल्या घरात सर्व कृत्ये यथासांगपणे करत असतांनाही बाहेर मात्र कर्मकांडाची टिंगल टवाळी करत स्वतःची नास्तिकता गौरवाने मिरवत असतात.
मूर्तीपूजेची टवाळी, टिंगल करणारे लोक आहेत; पण त्यांच्या खोलीत नटनट्यांची, खेळाडूंची, राजकीय नेते किंवा जडवादी तत्त्ववेत्ते यांची चित्रे आढळतात. त्यांचे स्मृतीदिनही साजरे करतात. हे असे असणे श्रद्धेचेच लक्षण नाही काय ?
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठीचा ७० टक्के लढा सूक्ष्मातील असून त्यासाठी आध्यात्मिक बळ हवे’, असे सांगणारे आणि त्यासाठी कृतीशील असणारे गुरुदेव एकमेवच गुरु आहेत !
प्रस्तुत ग्रंथमालिकेत गुरु आणि त्यांची शिकवण यांचे नाना पैलू वर्णन केले आहेत. त्यामुळे शिष्याला गुरूंच्या अंतरंगाचे खरे दर्शन घडेल. यामुळे शिष्याची गुरूंविषयीची भक्ती दृढ होईल, ‘चांगला शिष्य होण्यासाठी काय करावे’, हे त्याला कळेल आणि त्याला गुरूंचा अधिकाधिक लाभ करून घेता येईल.
‘इंग्रज येथे आल्यानंतरच सुधारणा झाली, असे सांगितले जाते. हे सर्व खोटे आहे. त्यापूर्वी आपल्याकडे आदर्श राज्यपद्धती होती; मात्र त्याची आपणास माहिती नाही.’
राष्ट्र, समाज, कुटुंब यांविषयीची उदासिनता, कर्तव्यहीनता व्यक्तीला आत्मकेंद्रित बनवते. त्यामुळे अहितकारक मार्ग स्वाभाविकरित्या अवलंबला जातो. जन-मनाचे बंधन रहात नाही
आज आवश्यक आहे अशा दुर्दम्य इच्छाशक्तीची की, जी विश्वाची गूढ रहस्ये उकलील आणि आवश्यकता पडल्यास महासागराच्याही तळाशी जाऊन अन् प्रत्यक्ष मृत्यूला तोंड देऊन स्वतःचे उद्दिष्ट साध्य करून घेईल.
बल हेच जीवन होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू. बल हाच परम आनंद होय, शाश्वत आणि अमर जीवन होय. दुर्बलता, म्हणजे सतत भार, चिंता आणि दुःख होय. दुर्बलता म्हणजेच मृत्यू होय.
‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील झोळंबे गावात हत्तींच्या कळपाने १ जुलै २०२५ च्या रात्री शेती आणि बागायती यांची मोठी हानी केली आहे. गेले काही दिवस कोलझर, तळकट या परिसरात वावरणारे हे हत्ती आता झोळंबे गावात येऊन हानी करत आहेत.’