Blood Written Letter To Yogiji : मुसलमान प्रसादात थुंकू शकत असल्याने त्यांना चैत्र नवरात्रीत दुकाने थाटण्यावर बंदी घाला !
नुकत्याच झालेल्या महाकुंभपर्वाच्या ठिकाणी अशाच प्रकारची बंदी प्रशासनाकडून घालण्यात आली होती, त्यामुळे सरकारला हे अशक्य नाही !
नुकत्याच झालेल्या महाकुंभपर्वाच्या ठिकाणी अशाच प्रकारची बंदी प्रशासनाकडून घालण्यात आली होती, त्यामुळे सरकारला हे अशक्य नाही !
या विधानावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबण्याचे धैर्य सरकारने दाखवले पाहिजे !
अयोध्येच्या श्रीराममंदिरात विराजमान असलेल्या श्री रामलल्लाला प्रतिदिन सूर्यतिलक लावला जाईल. सूर्यतिलक येत्या रामनवमीपासून म्हणजे ६ एप्रिलपासून चालू होईल.
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अन्य शासनकर्त्यांनी शिकले पाहिजे आणि तशी कृती केली पाहिजे, असेच देशातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे कठोर कारवाई करणारे सरकार असतांनाही धर्मांधांवर वचक बसलेला नाही, हे यातून दिसून येते. त्यावरून धर्मांधांमध्ये हिंदुद्वेष किती ठासून भरलेला आहे, हे लक्षात येते !
अशा खासदारावर गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात डांबले पाहिजे, तसेच त्याची खासदारकी रहित केली पाहिजे, तरच इतरांना अशा प्रकारचे विधान करण्यापूर्वी १० वेळा विचार करण्याची जाणीव होईल !
संपूर्ण देशातच रस्त्यावर नमाजपठणाला कधीच अनुमती असू नये. कुणी तसे करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे !
त्याची ४ घंटे चौकशी करण्यात आल्यावर त्याला अटक करण्यात आली. २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी येथे मशिदीच्या सर्वेक्षणावरून मुसलमानांनी दंगल घडवली होती.
धर्मांध मुसलमानांकडे कोणतेही कारण का असेना, बाँब असतातच आणि ते त्याचा उघडपणे वापर करतात, हे लक्षात घ्या ! असेच बाँब पुढे हिंदूंच्या विरोधात वापरण्यात आले, तर आश्चर्य ते काय ?
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभूराजे यांची आग्रा येथून सुटका अन् महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.