२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
उत्तरप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांतून गोहत्या आणि लव्ह जिहाद संबंधी ४ घटना उघडकीस आल्या आहेत.
उत्तरप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांतून गोहत्या आणि लव्ह जिहाद संबंधी ४ घटना उघडकीस आल्या आहेत.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास रहित करून ‘वैष्णोदेवी श्राइन बोर्डा’च्या धर्तीवर नवी व्यवस्था निर्माण केली जाण्याची शक्यता
शंकराचार्य म्हणाले की, दानाच्या चोरीविषयी काय म्हणावे ? श्रीराममंदिराच्या संदर्भात प्रारंभापासूनच मनमानी निर्णय घेतले गेले आहेत. यात ना शास्त्रांचे पालन झाले, ना वेदांचे, ना धर्मगुरूंच्या सल्ल्याचा विचार केला गेला. राजकीय नेत्यांनी निवडलेल्या लोकांचा समावेश करून न्यासाची स्थापना करण्यात आली,
या प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यातील ८ पैकी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या सूचीत चंपत राय यांचे निकटवर्तीय आणि चालक टिन्नू यादव याचाही समावेश आहे.
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील अनुकल्प मिश्रा आणि लवकुश मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. न्यासाच्या कोणत्याही मोठ्या पदाधिकार्याचे यात नाव नाही.
सलमानने एका १९ वर्षीय हिंदु युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. युवतीच्या कुटुंबियांनी याला विरोध केला असता त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्यात आले.
काफिरांशी लव्ह जिहाद आणि धर्मांतर करणे, हे इस्लाममध्ये ‘पाक’, म्हणजेच पवित्र कार्य आहे. त्यामुळे जोपर्यंत देशात कठोर समान नागरी कायदा लागू होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू रहाणार आणि एक दिवस येईल, जेव्हा शरीयत हीच या हिंदूबहुल देशाची राज्यघटना होऊन बसेल.
लोनी येथील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टर नदीम याने देहलीत रहाणार्या नूर सबा नावाच्या रुग्णाची चुकीची नस कापली. रुग्ण महिलेला याविषयी समजताच तिने विरोध केला, तेव्हा डॉक्टर म्हणाले की, ही अल्लाची इच्छा आहे.
अशी घटना मुसलमानांच्या धार्मिक श्रद्धांशी संबंधित घडली असती, तर एव्हाना बुलंदशहरच नाही, तर संपूर्ण राज्य पेटले असते
मागच्या वेळेस मुसलमानांनी गंगा नदीत नौकत इफ्तारची मेजवानी करून हाडे नदीत फेकली होती. आता हिंदूंनी अशी मेजवानी केली आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना गंगा नदीचे महत्त्वच कळलेले नाही. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य झाले आहे !