खासगी जागा आणि सार्वजनिक ठिकाणे येथे झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध !

जिल्ह्यात निवडणूक संपूर्ण शांतता प्रक्रियेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीकोनातून धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये ६ जूनपर्यंत स्थापन करण्यास जिल्हादंडाधिकार्‍यांनी निर्बंध घोषित केले आहेत.

विनाअनुमती निवडणूक कार्यक्रम राबवल्यास कारवाई !

प्रांताधिकारी भोसले पुढे म्हणाले, ‘‘निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सर्व पक्षांचे साहाय्य आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यात ७ मे या दिवशी मतदान, तर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. सातारा तालुका विधानसभा मतदारसंघात एकूण ४४५ मतदान केंद्रे आहेत.

हिंदु धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

१७ मार्च या दिवशी मुंबईत ‘शिवाजी पार्क’मध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

४ सहस्र ५०० संशयितांवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.

Loksabha Elections 2024 : ५० सहस्र रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रोख रक्कम बाळगतांना कागदपत्रे आवश्यक !

या काळात जे नागरिक ५० सहस्र रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम बाळगतील, त्यांनी त्यासंबंधी पुरावा असलेली कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा हे पैसे जप्त केले जातील, अशी चेतावणी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे

हिंदु जनजागृती समिती आयोजित पुणे येथे ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

मोहिमेच्या अंतर्गत व्याख्यान, तसेच पुणे येथील मल्हार गडाची स्‍वच्‍छता आणि संवर्धन !

प्रत्येक व्यक्तीस प्रभु श्री धनकुबेर यांचे आशीर्वाद लाभो ! – विनोद सिंह, अध्यक्ष, गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम

आपण केवळ दिवाळीत धनत्रयोदशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतो. काही जण वर्षभर अधूनमधून आर्थिक अडचण जाणवली, तर धनलक्ष्मीची पूजा करतात.

भारताला घटनात्मकरित्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करून संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार !

मुंबईतील वर्ष १९९२ आणि १९९३ च्या घटनांमधील पीडितांच्या वारशांना हानीभरपाई देणार !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने या दोन्ही घटनांतील मृत आणि बेपत्ता लोकांच्या वारसांना २ लाखांची हानीभरपाई जाहीर केली.सरकारने सर्व ९०० मृत आणि ६० बेपत्ता व्यक्तींच्या कायदेशीर वारशांना भरपाई दिली आहे.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत दौरा !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत दौरा पार पडला. यानिमित्ताने विविध वृत्तपत्रांचे कार्यालय आणि न्यूज चॅनल यांनी त्यांची मुलाखत घेतली.