अधिवक्ता उदय भेंब्रेंना ‘नॅरेटिव्ह’द्वारे (खोटे कथानकाद्वारे) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात रुजवायच्या आहेत काही गोष्टी !

‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) सांगण्याची पद्धत वा शैली पहाता त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर आघात करून उदय भेंब्रे यांना पुढे काही गोष्टी रुजवून समाजात फूट पाडायची आहे, हेच लक्षात येते !

Converting Hindus Into Christians : गुजरातमध्ये पैसे देऊन हिंदूंना ख्रिस्ती बनवणार्‍या दोघांना अटक !

धर्मांतरविरोधी कायदा हा व्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे, अशी ओरड करणारे सेक्युलरवादी आणि साम्यवादी यांना गरीब हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून त्यांचे धर्मस्वातंत्र्य हिरावून घेतले जात असल्याचे दिसत नाही का ? यातून सेक्युलरवादी आणि साम्यवादी यांचा ढोंगीपणा उघड होतो !

Gwalior Missionaries Conversion Racket : बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे मध्यप्रदेशातील हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न फसला !

मध्यप्रदेशात धर्मांतरबंदी कायदा असूनही मुसलमानांप्रमाणेच धर्मांध ख्रिस्तीही कायद्याला जुमानत नाहीत, हेच स्पष्ट होते. यावरून नुसता कायदा करून नव्हे, तर त्यामध्ये कठोर शिक्षेचे प्रावधान करून त्याची तशी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे !

संपादकीय : लोकसंख्यावाढीचे आव्हान !  

मिझोराममध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या अल्प होत असल्याने ‘बॅप्टिस्ट चर्च ऑफ मिझोराम’ने अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. केवळ ख्रिस्ती पंथाच्या रक्षणासाठी हा सल्ला देण्यात आला. ‘ख्रिस्ती अल्प होऊ लागले, तर त्याचा समाज, धर्म आणि चर्च …

Kerala 400 Missing Girls : लव्ह जिहादमुळे केरळमधील केवळ एका तालुक्यातून ४०० ख्रिस्ती तरुणी बेपत्ता !

केंद्र सरकारने आता तरी संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवून त्यात कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे !

No Order To Ban Holi, Jaipur School : सोफिया शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत होळी खेळण्यावर घातलेली बंदी घेतली मागे !

जर शिक्षणमंत्र्यांनी विरोध केला नसता, तर या मिशनरी शाळेने होळी खेळण्यावरील बंदी कायम ठेवली असती, हे लक्षात घेता अशा शाळांवर कठोर कारवाई करणेही आवश्यक आहे. तसेच कुणी पुन्हा असे करू नये; म्हणून तसे नियमच बनवले पाहिजेत !

Mizoram Church Urges SAVE RELIGION : (म्हणे) ‘ख्रिस्ती धर्म टिकून रहावा म्हणून अधिक मुले जन्माला घाला !’

जर एखाद्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याने असे आवाहन हिंदूंना केले असते, तर एव्हाना संपूर्ण धर्मनिरपेक्षतावादी कंपूपासून पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवून त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्या असत्या. या घटनेत मात्र सर्वजण गप्प आहेत !

मद्रास विद्यापिठाकडून ख्रिस्ती धर्माच्या प्रचारावरील वादग्रस्त व्याख्यान अखेर रहित !

मद्रास विद्यापिठाने ‘भारतात ख्रिस्ती धर्मप्रचार कसा करायचा ?’ आणि ‘या धर्माची आवश्यकता काय ?’ या विषयांवर आयोजित केलेले व्याख्यान अखेर रहित करण्याचा निर्णय घेतला.

Banswara Church Converted To Mandir : बांसवाडा (राजस्थान) येथे हिंदु कुटुंबे पुन्हा हिंदु धर्मात आल्यावर चर्चचे झाले मंदिरात रूपांतर !

चर्चमधून मंदिरात रूपांतरित झालेल्या ठिकाणी भगवान भैरवाची मूर्ती पूर्ण विधी आणि धार्मिक विधींसह स्थापित केली जाणार आहे.  

Madras University Programme On Christianity : मद्रास विद्यापिठात ‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करायचा ?’ या विषयावर होणार व्याख्यान !

मद्रास विद्यापीठ हे सरकारी विद्यापीठ असूनही ते अशा प्रकारे ख्रिस्त्यांच्या प्रचारासाठी कार्य करत असणे संतापजनक आहे. कार्यक्रम आयोजित करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी आता हिंदूंनी तमिळनाडू सरकारवर दबाव आणला पाहिजे !