मंड्या (कर्नाटक) येथे धर्मांतर करण्यास नकार देणारी पत्नी आणि सासू यांच्यावर आक्रमण
ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास नकार देणारी पत्नी आणि सासू यांच्यावर पतीने प्राणघातक आक्रमण केल्याची घटना मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टणा येथे नुकतीच घडली.
ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास नकार देणारी पत्नी आणि सासू यांच्यावर पतीने प्राणघातक आक्रमण केल्याची घटना मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टणा येथे नुकतीच घडली.
धर्मांतर केल्यावरही बाटगे त्यांचे हिंदु नाव पालटत नाहीत, हे लक्षात घ्या ! असे करून त्यांना हिंदु समाजामध्ये वावरण्यात आणि हिंदूंचे धर्मांतर करणे सोपे जाते !
श्रीरामनवमीच्या दिवशी बहतराई येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली चाललेला हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनांनी हाणून पाडला.
हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून धर्मांतरचा केला जात होता प्रयत्न !
देशात प्रतिदिन कुठे ना कुठे अशा प्रकारे हिंदूंचे धर्मांतर होत असातंना अद्यापही देशव्यापी धर्मांतरविरोधी कायदा न होणे, हे अनाकलनीय आहे !
पाद्री म्हणजे सभ्य आणि सुसंस्कृत, अशी जी प्रतिमा या देशात निर्माण केली आहे, ती किती पोकळ आहे, हे अशा सातत्याने देश-विदेशांत उघड होणार्या घटनांवरून समोर येत आहे
या देशात ख्रिस्ती मिशनर्यांवरच आता बंदी घालण्याची वेळ आली आहे. जर असे आता केले नाही, तर पुढील काही वर्षांत भारतावर हिंदूंचे नाही, तर इस्लाम आणि ख्रिस्ती यांचेच राज्य येईल !
ख्रिस्ती शाळांच्या मालकाचे विचार असे असतील, तर अशा शाळेत मुलांवर काय संस्कार केले जात असतील, याचा विचारही न केलेला बरा !
विश्व हिंदु परिषदेची बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आदी इस्लामी देशांत अन्य धर्मियांसाठी एकतरी गाव बांधण्यात आले आहे का ? याचे उत्तर अब्बास देतील का ? उलट त्यांचा वंशसंहारच करण्यात आला आहे आणि येत आहे !