Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
हिंदूंना धर्मशिक्षण नाही आणि त्यामुळे धर्माभिमान अन् राष्ट्राभिमान नसल्याने ते अशा जाळ्यात अडकतात आणि धर्म अन् देश यांचा घात करतात !
हिंदूंना धर्मशिक्षण नाही आणि त्यामुळे धर्माभिमान अन् राष्ट्राभिमान नसल्याने ते अशा जाळ्यात अडकतात आणि धर्म अन् देश यांचा घात करतात !
‘सत्य हिंदी’ या डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्मवरील ‘बात बोलेगी’, या कार्यक्रमात ‘हिंदू पहले से हिंसक थे या अब हो गए ?’, या मथळ्याखाली एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास संपूर्ण इराण नष्ट केला जाईल, अशी उघड धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी दिली. तसेच इराणने हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला लेबनॉनमधून तो करत असलेली आक्रमणे थांबवण्यास सांगावे, असेही सांगितले.
जिहादी आतंकवाद्यांचा उद्देश ‘भारताला इस्लामी देश करणे’ हा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांचे प्रयत्न पूर्णपणे उधळून लावण्यासाठी हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
आतापर्यंतच्या प्रत्येक युद्धात पाकची काय स्थिती झाली आहे, हे त्याला ठाऊक आहे. जर त्याला पुन्हा युद्ध करायचे असेल, तर आता भारताने पाकचे ४ तुकडे करूनच ते थांबवावे !
रांचीमध्ये रा.स्व. संघाच्या कार्यालयावर झालेल्या पेट्रोल बाँब आक्रमणाच्या प्रकरणी एकूण ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
या वेळी पाकिस्तान आणि ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या इस्लामी देशांच्या संघटनेकडून जम्मू-काश्मीरसंदर्भात करण्यात आलेले सर्व आरोपही भारताने फेटाळून लावले.
अशांना कारागृहात ठेवून पोसण्याऐवजी फाशीची शिक्षा करा !
‘खोटे कथानक’ (नॅरेटिव्ह) ! कांही गोष्टी आपल्यासमोर अशा पद्धतीने ठेवल्या जातात की, ज्यामुळे मन, मस्तिष्क आणि विचार त्याच दिशेने (हिंदुद्वेषी) विचार करू लागतात. अशाच प्रकारे मध्यंतरी ‘हिंदु आतंकवाद’ (भगवा आतंकवाद) नावाचे एक खोटे कथानक निर्माण करण्यात आले होते.
आरोपींनी देहली-एन्.सी.आर्.मधील अनेक संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे आणि काही धार्मिक नेत्यांची रेकी (पहाणी) केली होती.