TTP Terrorists In Afghanistan : अफगाणिस्तानात टीटीपीचे ५-६ सहस्र आतंकवादी ! – पाकिस्तान

भारतात आतंकवादी पाठवून कारवाया घडवून आणणार्‍या पाकला आता टीटीपीद्वारे पापाचे फळ मिळत आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

‘इस्लामिक स्टेट मॉड्युल’ प्रकरणांत पुणे येथील ४ स्थावर मालमत्ता जप्त !

आतंकवाद्यांशी संबंधित असे आतंकवाद्यांना आश्रय देणारे तळ शोधून काढून उद्ध्वस्त करणे महत्त्वाचे आहे !

Pakistan Terrorist Attack :पाकमधील आतंकवादी आक्रमणात २ सैन्याधिकारी आणि ७ सैनिक ठार

आतंकवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सैन्य चौकीत घुसवले. त्यानंतर अनेक बाँबस्फोट झाले. प्रत्युत्तरादाखल सैन्याने सर्व ६ आतंकवाद्यांना ठार केले. 

JKLF Ban Extended : काश्मीरमधील फुटीरतावादी यासिन मलिक याच्या संघटनेवरील बंदीत वाढ !

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता याचिन मलिक याच्या ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदी केंद्र सरकारने आणखी ५ वर्षांसाठी वाढवली.

Indian Navy : युरोपीय देश माल्‍टाची नौका वाचवण्‍यासाठी भारतीय नौदलाची मोहीम !

हिंद महासागरात आतंकवादी आणि दरोडेखोर यांच्‍या विरोधात भारतीय नौदलाचे दोन हात !

Terrorist Farhatullah Ghori : पाकमध्ये लपलेल्या आतंकवाद्याची भारताच्या विरोधात युद्ध करण्याची चिथावणी !

पाकमध्ये घुसून अशांच्या मुसक्या आवळून त्यांना भारतात आणून फाशीची शिक्षा देण्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक !

New Zealand On Nijjar Case : निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा पुरावा काय ?

न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांचा कॅनडाच्या आरोपावर प्रश्‍न !

Canada Khalistan Protest : कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी खलिस्तान्यांनी आणले होते तलवारी आणि भाले !

खलिस्तानी भारतीय उच्चायुक्तांवर आक्रमण करण्यासाठी शस्त्र घेऊन येतात, याविषयी आता कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो तोंड का उघडत नाहीत ? अमेरिकाही यावर का बोलत नाही ? कि त्यांना ही घटना योग्य वाटते ?

Bengaluru Blast Arrest : बेंगळुरू येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी सय्यद शब्बीर याला अटक

केवळ भारतच नव्हे, तर जगात होणार्‍या बाँबस्फोटांमध्ये आणि आतंकवादी घटनांमध्ये आरोपींची अशीच नावे असतात, हे लक्षात घ्या !

सुरक्षा परिषदेच्या सूचीत आतंकवाद्यांची नावे समाविष्ट करू न देणार्‍या देशांचा भारताकडून निषेध

आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या चीनसारख्या देशांचा विशेषाधिकार  रहित केला पाहिजे, तरच आतंकवाद खर्‍या अर्थाने संपू शकतो, हे जगाला पटवून देण्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !