संपादकीय : आतंकवाद ते धर्मविजय !

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात २८ निष्पाप हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली. अर्थात् ‘निष्पाप हिंदू आणि त्यांची हत्या’ हे समीकरण भारतासाठी नवीन नाही.

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात संतप्त पडसाद : विविध ठिकाणी निषेध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संतप्त पडसाद उमटत असून २४ एप्रिल या दिवशी विविध ठिकाणी आतंकवाद्यांसह पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.

आम्हा काय त्याचे ?

आपण भारतीय नागरिक अशा घटना मनाला लावून घेतच नाही; कारण त्यात स्वतःचे व्यक्तीगत अशी काहीच हानी झालेली नसते. ‘ज्यांची हानी झाली आहे, ते बघून घेतील. मला काय त्याचे ?’, ही अंगात मुरलेली वृत्ती आपण कधी आणि कशी उपटून काढणार ?

Pahalgam Terror Attack : वसईत पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध !

येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून तीव्र निषेध व्यक्त केला, तसेच पाकविरोधी घोषणा दिल्या.

आतंकवाद्यांचा निषेध करत डोंबिवली बंद ! 

डोंबिवली येथील ३ नागरिक आतंकवादी आक्रमणात ठार झाल्याने संतप्त झालेल्या येथील सर्वपक्षीय नेत्यांनी २३ एप्रिलला ‘डोंबिवली बंद’ची हाक दिली.

आतंकवाद्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्या !

‘सर्व आतंकवाद्यांना ठार करा, ‘शूट ॲट साईट’ चे आदेश द्या’, पीडित कुटुंबियांची मागणी

काश्मीरमध्ये पर्यटन करणे हेच आतंकवादाला प्रत्युत्तर ! – संदीप देशपांडे, मुंबई शहराध्यक्ष, मनसे

काश्मीर हे पर्यटनावर अवलंबून आहे. ते बंद पाडण्याचा आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा डाव हाणून पाडण्यासाठी देश म्हणून एकत्र येऊन काश्मीरमध्ये पर्यटन केले पाहिजे. हेच आतंकवादाला प्रत्युत्तर आहे.

Pahalgam Terror Attack : कठोर सैन्य कारवाई करून आतंकवाद्यांना जन्माची अद्दल घडवावी !

भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांना जन्माची अद्दल घडेल, अशी कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने दादर (प.) रेल्वे स्थानकाजवळ येथे केलेल्या आंदोलनातून केली आहे.

Gautam Gambhir  Death Threat : क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना ‘इस्लामिक स्टेट’कडून जिवे मारण्याची धमकी !

भारतात सामान्य हिंदु नागरिक सुरक्षित नाहीच, त्यासह क्रिकेटपटू आणि अन्य महनीय व्यक्तीही आतंकवादाच्या सावटाखाली जागत आहेत, हे लक्षात घ्या !

PM Modi On Pahalgam Terror Attack : आतंकवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल !

आक्रमणात कुणीतरी स्वतःचा मुलगा गमावला, कुणीतरी भाऊ गमावला, कुणीतरी जीवनसाथी गमावला. आज कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांच्या मृत्यूबद्दल आपला राग सारखाच आहे.