Muhammad Yunus : बांगलादेशात महंमद युनूस यांना हटवून सैन्य सत्ता हातात घेण्याच्या सिद्धतेत !
राजकीय विश्लेषकांना वाटते की, सरकार आणि सैन्यनदलप्रमुख यांमधील मतभेद आता वाढले आहेत आणि सैन्याने सत्ता कह्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकीय विश्लेषकांना वाटते की, सरकार आणि सैन्यनदलप्रमुख यांमधील मतभेद आता वाढले आहेत आणि सैन्याने सत्ता कह्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजत असल्याने त्याद्वारे भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणे आवश्यक आहे !
एका भ्रष्टाचारी सरकारच्या माध्यमातून मला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या मुल्लांना अटक करण्याचीही तसदी न घेणारा हा देश म्हणजेच पाकिस्तान- गीर्ट विल्डर्स
अलीकडेच त्याने पाकिस्तानला भेट दिली होती. अशा परिस्थितीत झाकीरने वासिकची भेट घेतल्यामुळे काही लोकांनी असा दावा केला आहे की, तो पाकिस्तान आणि तालिबान यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.
त्याही पुढे जाऊन जर दलवाई यांनी ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, ‘इस्लामिक स्टेट’ आदी जिहादी संघटनांना मानवतेसाठी वरदान असल्याचे म्हटले, तरी आश्चर्य वाटणार नाही, हेच खरे !
वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘बीसीसीआय’च्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या) कणखर धोरणामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान या देशांत कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धा खेळवली जात नाही.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार असल्यापासून खलिस्तानींविषयी बोटचेपे धोरण राबवले जात आहे. हे लक्षात घेता देशाच्या सुरक्षेवरून पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक झाले आहे !
ब्रिटनमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. त्याचीच ही झलक आहे. येत्या काही वर्षांत ब्रिटनमध्ये काश्मीरसारखी स्थिती निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये !
सीरिया आणि लेबनॉन येथेही आक्रमणे !
‘हिंदुद्वेष’ आधार असलेल्या पाकिस्तानात झाकीर नाईक याच्यासारख्या आतंकवाद्याचे स्वागत होते, यात काय आश्चर्य ?