(म्हणे) ‘औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा सुनिश्चित करावी !’- याकूब हबीबुद्दीन तुसी
नागपूरसह काही गावांत रस्त्यांवर उतरून द्वेषपूर्ण मोहिमा आणि दंगली भडकवण्याचे काम धर्मांध मुसलमानच करत आहेत, याचा उल्लेख तुसी यांनी पत्रात का केला नाही ?
नागपूरसह काही गावांत रस्त्यांवर उतरून द्वेषपूर्ण मोहिमा आणि दंगली भडकवण्याचे काम धर्मांध मुसलमानच करत आहेत, याचा उल्लेख तुसी यांनी पत्रात का केला नाही ?
रत्नागिरीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात राष्ट्रगीत ऐच्छिक, तर मुसलमान विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी दिली जात आहे विशेष जागा !
दंगलमुक्त करण्यासाठी दंगली करणार्या धर्मांध मुसलमानांच्या नाड्या आवळणे आवश्यक असते, तेच गुजरातचे मुख्यमंत्री असतांना नरेंद्र मोदी यांनी केले आणि उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत.
केंद्रीय मंत्री आणि बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांचा दावा
मथुरा आणि वृंदावन येथील १३ हिंदु मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर !
‘पीएफ्आय’चा हात असल्याचा आरोप !
पाकिस्तान असो किंवा बांगलादेश ते हिंदूंपेक्षा वेगळे तेव्हा झाले, जेव्हा काही शतकांपूर्वी तेथील हिंदूंचे तलवारीच्या बळावर धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्यात आले. आता ते कट्टर मुसलमान झाले आहेत आणि उर्वरित हिंदूंना नष्ट करत आहेत !
अवैध बांधकाम पाडण्यासाठी हिंदूंनी मोठे आंदोलन केल्यानंतर ते पाडण्याचा आदेश दिल्यानंतरही मशीद समिती जर ते पाडत नसेल, तर सरकारने ते पाडले पाहिजे आणि खर्च समितीकडून वसूल केला पाहिजे !
ब्रिटनमधील कारागृहे मुसलमान बंदीवानांच्या टोळ्यांच्या नियंत्रणात
वारंवार पोलिसांवर आक्रमण करणारे उद्दाम वृत्तीचे धर्मांध ! अशा हिंसक प्रवृत्तीच्या धर्मांधांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबायला हवे !
संसदेचे कायदे लागू न करण्याचा निर्णय घेण्याचे राज्यांचे धाडस होतेच कसे ? केंद्र सरकारने अशी घटनाद्रोही राज्य सरकारे तात्काळ विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !