मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथे मुलाला चांगले गुण देण्याच्या आमिषापोटी आईवर शिक्षकांकडून अत्याचार !

मुलांना सर्वाेत्तम ज्ञान देऊन त्यांना आदर्श बनवण्याऐवजी असे घृणास्पद कृत्य करणार्‍या अशा शिक्षकांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत प्रदूषणकारी प्रकल्पांना बसणार चाप !

जिल्ह्यात पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या गावांची एकूण संख्या २०७ झाली आहे. त्यामुळे या गावांत प्रदूषणकारी प्रकल्प होण्याची शक्यता उणावली आहे, अशी माहिती येथील डॉ. जयेंद्र परुळेकर आणि संदीप सावंत यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर येथे निदर्शने, मालेगावमध्ये मोर्चा !

छत्रपती संभाजीनगर येथे विविध संघटना आणि नागरिक यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली, तर जळगाव येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

संयुक्त सर्वेक्षणाचे सूत्र ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरण सोडवून शकल्याने गोवा सरकार सर्वाेच्च न्यायालयात जाणार

म्हादई जलवाटप तंटा पणजी, २४ एप्रिल (वार्ता.) – कर्नाटक सरकार प्रस्तावित कळसा प्रकल्पाच्या माध्यमातून म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू पहात आहे. यासाठी गोवा सरकारने प्रस्तावित कळसा प्रकल्पाच्या ठिकाणाचे संयुक्त सर्वेक्षण करण्याची ‘म्हादई प्रवाह’च्या बैठकीत केलेली मागणी कर्नाटकने नाकारली आहे. संयुक्त सर्वेक्षणाची मागणी ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरण पूर्ण करू शकत नसल्यास गोवा सरकार न्याय मिळवण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाकडे दाद … Read more

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात संतप्त पडसाद : विविध ठिकाणी निषेध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संतप्त पडसाद उमटत असून २४ एप्रिल या दिवशी विविध ठिकाणी आतंकवाद्यांसह पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.

वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणे आवश्यक !

महाराष्ट्र विद्युत् नियामक आयोगाच्या विद्युत् पुरवठा संहिता-२०२१ च्या विनियम १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. या सुरक्षा ठेवीची प्रतिवर्षी पुनर्गणना केली जाते.

आतंकवाद्यांचा निषेध करत डोंबिवली बंद ! 

डोंबिवली येथील ३ नागरिक आतंकवादी आक्रमणात ठार झाल्याने संतप्त झालेल्या येथील सर्वपक्षीय नेत्यांनी २३ एप्रिलला ‘डोंबिवली बंद’ची हाक दिली.

काश्मीरमध्ये पर्यटन करणे हेच आतंकवादाला प्रत्युत्तर ! – संदीप देशपांडे, मुंबई शहराध्यक्ष, मनसे

काश्मीर हे पर्यटनावर अवलंबून आहे. ते बंद पाडण्याचा आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा डाव हाणून पाडण्यासाठी देश म्हणून एकत्र येऊन काश्मीरमध्ये पर्यटन केले पाहिजे. हेच आतंकवादाला प्रत्युत्तर आहे.

गोव्यातील अनियमित आणि अनधिकृत बांधकामांसंबंधी कायदादुरुस्ती अन् अद्यादेशाचा मसुदा लवकरच सिद्ध होणार

बैठकीत अनधिकृत बांधकामांसंबंधी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची झळ सामान्य नागरिकांना बसू नये, यासाठीच्या उपायांवर चर्चा करण्यात आली.

दायित्व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळो ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास टिकवून ठेवणे, हेच माझे सर्वांत मोठे दायित्व आहे. हे दायित्व मला अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळू दे. ज