मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहिता सर्व मंदिरांमधून लागू करावी ! – पोपट खोमणे, विश्वस्त, मार्तंड देवस्थान समिती

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वयक  ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी ‘मार्तंड देवस्थान समिती’च्या विश्वस्तांची भेट घेत महासंघाच्या कार्याची माहिती दिली.

आधुनिक वैद्यांना जेनेरिक औषधे लिहिण्यास सांगू ! – मंत्री नरहरी झिरवाळ

राज्यातील जेनेरिक औषधे एम्.आर्.पी.पेक्षा अधिक रकमेने विकता येणार नाही. अशा विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करू, तसेच रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना जेनेरिक औषधे लिहिण्यास सांगता येईल, असे स्पष्टीकरण अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

औरंगजेबाच्या थडग्यावरील फलक हटवण्याचे आदेश अधिवेशनातच द्या ! – माजी आमदार नितीन शिंदे

औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

‘इंस्टाग्राम’वर ओळख झालेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये.

आजपासून ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची ‘सांगली युवा संसद’ भरणार !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली जिल्हा आयोजित ‘सांगली युवा संसद’ हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय प्रति संसदीय अधिवेशन २२ आणि २३ मार्च या दिवशी वसंतदादा पाटील सभागृह, सांगली जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आले आहे.

नागपूर येथे पोलिसांवर आक्रमण करणार्‍या जिहादी मानसिकतेच्या गुंडांवर कडक कारवाई करा ! – सकल हिंदु समाज

नागपूर येथील प्रकरणाचा सकल हिंदु समाज निषेध करत असून सकल हिंदु समाज महाराष्ट्र पोलीस दलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तरी या जिहादी समाजकंटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने देण्यात आले.

राज्यातील औद्योगिक क्षेत्रांतील समस्यांविषयी १५ दिवसांमध्ये बैठक

अमरावती औद्योगिक क्षेत्रांमध्ये महामंडळाकडून ६०६ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील ५२४ भूखंडावर उद्योग उभारले आहेत. सध्या २० भूखंड मोकळे आहेत.

औरंगजेबाच्या कबरीसाठी आता सैन्यदलाला बोलवावे लागेल !

कबरीच्या संरक्षणासाठी आता सैन्यदलाला बोलवायचे शेष राहिलेले आहे, असे म्हणत औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या सुरक्षेवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.

पुणे पथ विभागाच्या कामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करणार ! – मंत्री उदय सामंत

आस्थापनाद्वारे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यात येणार असून त्यानंतरच देयकांची रक्कम देण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तरात सांगितले.

प्रश्नोत्तराच्या वेळी मंत्री उपस्थित नसल्याने विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित !

विधानसभेत लोकप्रतिनिधी वेळेत उपस्थित रहात नसतील, तर जनता त्यांचा काय आदर्श घेणार ?