निसर्गाचा र्हास नव्हे, तर त्याचे संरक्षण झाले पाहिजे ! – आमदार भीमराव अण्णा तापकीर, भाजप
धूलिवंदनाच्या दिवशी जलाशयाचे संरक्षण होण्याच्या उद्देशाने गेली २२ वर्षे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून उभे रहातात. धरणाच्या पाण्यात कुणी उतरू नये, तसेच पाण्याचे प्रदूषण होऊ नये यांसाठी समिती निःस्वार्थपणे हे कार्य करत आहे.