महाकुंभमेळ्यात प्रदर्शनाद्वारे विस्थापित काश्मिरी हिंदूंनी मांडली अनन्वित अत्याचारांची भीषणता !
काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी चर्चा होते; परंतु त्या पुढे जाऊन काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हायला हवे. काश्मिरी हिंदू विविध राज्यांत जाऊन शिक्षण घेऊन त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत.