विस्थापित काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनरागमन कधी ?

विस्थापित काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनरागमन कधी ?

विस्थापित होऊन ३६ वर्षे उलटून गेल्यावरही या शोकांतिकेला योग्य तो न्याय मिळालेला नाही. दुर्दैवाने हे सत्य आहे. या नरसंहाराला ना अधिकृतपणे ‘जाती विध्वंस’ म्हणून घोषित करण्यात आले, ना विस्थापित समाजाला त्यांच्या मायभूमीत सुरक्षित आणि सन्मानजनक परतीची हमी देण्यात आली.

एका विस्थापित पाकिस्तानी हिंदूचा अनुभव !

एका विस्थापित पाकिस्तानी हिंदूचा अनुभव !

आत वर्ष २०२६ चालू आहे, आतापर्यंत मला हे समाधान आहे की, मी केवळ माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठीच नाही, तर इतर अनेक विस्थापित हिंदु कुटुंबांसाठीही साहाय्याचा हात बनू शकलो. ज्या व्यक्ती आणि संस्था यांनी कठीण काळात माझी अन् माझ्या कुटुंबाची साथ दिली, तसेच आम्हाला सन्मानपूर्वक जगण्याची संधी दिली, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.

जिहादी आतंकवाद्यांनी नष्ट केलेल्या मंदिराची भूमी ३६ वर्षांनंतर पुन्हा काश्मिरी हिंदूंच्या स्वाधीन !

जिहादी आतंकवाद्यांनी नष्ट केलेल्या मंदिराची भूमी ३६ वर्षांनंतर पुन्हा काश्मिरी हिंदूंच्या स्वाधीन !

यासह या मंदिराचे आणि हिंदूंचे जिहादी आतंकवाद्यांपासून संरक्षण करण्याचीही हमी सरकारने दिली पाहिजे !

पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत पराक्रमी राजा ललितादित्याचे काश्मीर !

पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत पराक्रमी राजा ललितादित्याचे काश्मीर !

‘लिलतादित्य हा दुर्लभक प्रतापादित्य काश्मिरी राजाचा तिसर्‍या क्रमांकाचा पुत्र होता. त्याचा कार्यकाळ अनुमाने वर्ष ७२४-७६० मधील होता. हा काश्मीरच्या कर्कोटा घराण्यातील एक अत्यंत पराक्रमी आणि महान हिंदु सम्राट होता.

संपादकीय : काश्मिरींना पुनर्स्थापनेसाठी बळ द्या !

संपादकीय : काश्मिरींना पुनर्स्थापनेसाठी बळ द्या !

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्स्थापनेसाठी देशातील हिंदूंनी एकदिलाने त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना साहाय्य केले पाहिजे !

काश्मिरी पंडितांचा (हिंदूंचा) नरसंहार, पुनर्वसन आणि सांस्कृतिक विस्तारवाद !

काश्मिरी पंडितांचा (हिंदूंचा) नरसंहार, पुनर्वसन आणि सांस्कृतिक विस्तारवाद !

काश्मिरी हिंदूंचा नरसंहार, त्यांना हाकलणे आणि त्यांचे पुनर्वसन हा विषय कदाचित् कधीच सुटणार नाही. ‘सांस्कृतिक विस्तारवाद’ हे या समस्येचे मूळ कारण आहे आणि भारतीय लोकशाहीचे तीनही स्तंभ या विस्तारवादाला पोषक आहेत.

काश्मिरी हिंदु समुदायाला संघटित करण्याचा निर्धार !

काश्मिरी हिंदु समुदायाला संघटित करण्याचा निर्धार !

काश्मिरी हिंदूंचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासह खोर्‍यातील मूळ रहिवासी म्हणून या समुदायाला संघटित ठेवणे, या २ महत्त्वाच्या पैलूंवर सदस्यांचे एकमत झाले….

Rahul Kaul MahaAbhiyan Ahvan : काश्मिरी हिंदूंच्या ३५ वर्षांच्या संघर्षातील सर्वांत निर्णायक चळवळ !

Rahul Kaul MahaAbhiyan Ahvan : काश्मिरी हिंदूंच्या ३५ वर्षांच्या संघर्षातील सर्वांत निर्णायक चळवळ !

महाअभियान म्हणजे ‘नरसंहारामुळे मायभूमीतून उखडलेल्या परंतु आत्म्याने या भूमीशी जोडलेल्या लोकांचे ठाम पुनरुत्थान.’ भारत सरकारने आतातरी विस्थापित हिंदूंशी संवाद साधावा.

हिंदी चित्रपट ‘बारामुल्ला’ आणि कवडीचेही मोल नसलेले हिंदू !

हिंदी चित्रपट ‘बारामुल्ला’ आणि कवडीचेही मोल नसलेले हिंदू !

‘बारामुल्ला’ हा हिंदी चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर पाहिला. ‘नेटफ्लिक्स’वर चित्रपट पहाणे, म्हणजे सध्या भीतीच वाटते. पक्वान्न म्हणून विज्ञापन केलेले असले, तरी पुरोगाम्यांचे ‘वोक’लेले पहाण्याची पाळी येते…

काश्मिरी हिंदूंविषयी जे घडले ते डोळसपणे बघण्यास जागृत करणारा ‘बारामुल्ला’ हिंदी चित्रपट !

काश्मिरी हिंदूंविषयी जे घडले ते डोळसपणे बघण्यास जागृत करणारा ‘बारामुल्ला’ हिंदी चित्रपट !

नुकतेच ‘नेटफ्लिक्स’वर ‘बारामुल्ला’ हा हिंदी चित्रपट पाहिला ! नाव शोधत गेलो, तर समजले, ‘बारामुला’ म्हणजे ‘वराहमूल’. श्रीविष्णूंच्या वराह अवताराची स्मृती, काश्मीर खोर्‍यातील एक प्राचीन गाव…