Loksabha Elections 2024 : कुणाच्या संपत्तीचे फेरवाटप करणार, ते काँग्रेसने घोषित करावे ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा

गोमंतकातील परदेशात वास्तव्यास असलेले लोक त्यांचे घामाचे पैसे भारतात पाठवून येथे ठेवरक्कम म्हणून अधिकोषात गुंतवतात आणि अशा लोकांनी काँग्रेसच्या या सूत्राची गंभीरतेने नोंद घेतली पाहिजे.

‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी’ का चालत नाही ? – संजय राऊत

भारत निर्वाचन आयोगाचे नाव बदलून भाजप निर्वाचन आयोग करावे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.

वर्ष २०१९ मध्ये भाजपसमवेत जाण्यासाठी अजित पवार यांना माझी मान्यता होती ! – शरद पवार

त्या वेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर कारवाईचा दिखावा केला होता; मात्र हे सर्व स्वत:च्या पाठिंब्यानेच चालू असल्याची स्वीकृती शरद पवार यांनी या मुलाखतीमध्ये दिली.

BJP Candidate Surat:सूरत येथून भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

मारहाण करणार्‍या धर्मांध समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी !

जिल्ह्यातील देवपूर येथे १८ एप्रिल या दिवशी श्रीरामाची गाणी वाजवली; म्हणून मुसलमानांनी भाविकांवर दगडफेक केली. ५-६ भाविकांना मारहाणही केली. या प्रकरणी देवपूर पोलिसांनी एकूण ४ जणांवर गुन्हा नोंद केला.

भाजप वगळता अन्य पक्षांच्या घोषणापत्रांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला स्थान नगण्य !

‘जे राजकीय पक्ष देशाला सुरक्षित ठेवू शकत नाहीत. त्यांच्या बाजूने मतदान करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे लोकांनी सर्व पक्षांच्या घोषणापत्रांचा अभ्यास करावा आणि त्यानंतर कुठल्या पक्षाला मतदान करायचे, हे ठरवावे.’

‘मशिदीच्या’ चाव्या सरकारकडेच रहाणार ! – सर्वोच्च न्यायालय

जळगाव येथील पांडववाड्याचे प्रकरण

कर्नाटकात भाजपच्या नेत्याच्या घरात घुसून ४ जणांची हत्या !

काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

Loksabha Elections 2024 : बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट !

या घटनेवरून ‘बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणेच आवश्यक आहे’, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : समृद्धी महामार्गावर सिन्नर येथे अपघात; यमराजाची वेशभूषा करून निवडणुकीचा अर्ज भरला !…

समद्धी महामार्गावर १८ एप्रिलला सकाळी सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात होऊन २ जण ठार, तर ३ जण गंभीर घायाळ झाले आहेत.