भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र

भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्ग गडावर छत्रपती राजाराम महाराज यांनी वर्ष १६९५ मध्ये ऐतिहासिक श्री शिवराजेश्वर मंदिराची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन होणारे हे भारतातील एकमेव मंदिर असून या ऐतिहासिक स्थळासाठी वर्ष १९७१ पासून महसूल विभागाकडून अत्यल्प अनुदान दिले जात आहे.

‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ

‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ

भाजपच्या नाशिक येथील आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी ‘राज्यातील तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रकरणी मुसलमान स्त्रियांवर होत असलेल्या अन्यायाप्रकरणी कठोर कारवाई व्हावी’, याविषयीची लक्षवेधी सूचना विधानसभेत उपस्थित केली.

अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !

अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !

अकोला येथील बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड गावात गोमांसाच्या वाहतुकीच्या संशयावरून गोरक्षकांनी एका मुसलमानाला पकडले. यानंतर त्याने त्याच्या सहकार्‍यांना तेथे बोलावले. तेथे काही वेळातच २० ते २५ मुसलमान जमले. त्यांनी गोरक्षकांशी वाद घातला.

विधान परिषद महायुतीचा विजय : १७ पैकी १६ जागांवर वर्चस्व !

विधान परिषद महायुतीचा विजय : १७ पैकी १६ जागांवर वर्चस्व !

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! – कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप

हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! – कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप

राज्यातील हिंदूंना कमकुवत करण्यासाठी आणि हिंदु धर्माचे विभाजन करण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी षड्यंत्र रचले आहे, असा आरोप भाजपचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी केला.

मैसुरू (कर्नाटक) : हावडा एक्सप्रेसमधून उतरले ४० बांगलादेशी घुसखोर !

मैसुरू (कर्नाटक) : हावडा एक्सप्रेसमधून उतरले ४० बांगलादेशी घुसखोर !

बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून तेथील बांगलादेशी घुसखोर अन्य राज्यांमध्ये जात आहेत का, याचे आता अन्वेषण झाले पाहिजे. या घुसखोरांना बंगालमधूनच बांगलादेशात पाठवण्याची व्यवस्था झाली पाहिजे !

भारत हिंदु राष्ट्रच आहे ! : Union Minister Pralhad Joshi

भारत हिंदु राष्ट्रच आहे ! : Union Minister Pralhad Joshi

भारताला हिंदु राष्ट्र होऊ देऊ नका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २१ जून या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले होते. याला प्रत्युत्तर देतांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, ‘काहीही झाले, तरी भारत हिंदु राष्ट्रच आहे’, असे म्हटले आहे.

Bangladesh Border Tension : मालदा (बंगाल) येथून घुसखोरांना परत पाठवतांना सीमेपलीकडील बांगलादेशींकडून विरोध !

Bangladesh Border Tension : मालदा (बंगाल) येथून घुसखोरांना परत पाठवतांना सीमेपलीकडील बांगलादेशींकडून विरोध !

अशा घटना घडणारच आहेत. त्यामुळे अशांना वठणीवर आणण्यासाठी भारताने कठोर होणे आवश्यक असणार आहे !

देश धर्मशाळा नसल्याने घुसखोरांना भारतात राहू देणार नाही ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

देश धर्मशाळा नसल्याने घुसखोरांना भारतात राहू देणार नाही ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

भारताची सुरक्षितता सगळ्यांत महत्त्वाची असून या देशात ज्यांचा जन्म झाला आहे, त्यांनाच या देशात रहाण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

TMC, BJP Workers Clash : कोलकाता विमानतळावर तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट

TMC, BJP Workers Clash : कोलकाता विमानतळावर तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट

कोलकाता येथील विमानतळावर तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचे स्वागत करण्यासाठी पोचलेले तृण्मूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात १९ जूनच्या रात्री झटापट झाली.