SriLanka Arrest Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाकडून १५ भारतीय मासेमार कह्यात !
श्रीलंकेच्या नौदलाने १५ मार्चला उत्तर जाफना द्वीपकल्पातील कराईनगरच्या किनार्याजवळ १५ भारतीय मासेमारांना अनधिकृत मासेमारी केल्याच्या आरोपाखाली कह्यात घेतले.
श्रीलंकेच्या नौदलाने १५ मार्चला उत्तर जाफना द्वीपकल्पातील कराईनगरच्या किनार्याजवळ १५ भारतीय मासेमारांना अनधिकृत मासेमारी केल्याच्या आरोपाखाली कह्यात घेतले.
हिंदी महासागर क्षेत्र प्रचंड आर्थिक वाढीचा अनुभव घेत आहे आणि येत्या ५०-६० वर्षांत ते एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनणार आहे, असे मत श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी व्यक्त केले.
भारतियांनी ‘पर्यटन व्हिसा’मध्ये दिलेल्या सवलतीचे उल्लंघन म्हटले आहे. या सर्व भारतियांचे वय सरासरी २४ आहे.
श्रीलंकेतील तमिळी जनतेला राजकीय अधिकारांपासून वंचित ठेवले जाते. मे २०१७ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंका दौरा केला होता. त्या वेळी या तमिळींसाठी १० सहस्र घरे बांधून देण्याची घोषणा केली होती.
सरकारने भारतीय मासेमारांना भारतीय सागरी सीमा लक्षात येऊन ते तिचे उल्लंघन करणार नाहीत, यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
श्रीलंकेचे नौदल भारतीय मासेमारांना त्याच्या कथित सागरी सीमेमध्ये प्रवेश केल्यावर अटक करते; मात्र स्वतःच्या अपहरण झालेल्या नौकेच्या सुटकेसाठी निष्क्रीय रहाते आणि भारताला त्यासाठी श्रीलंकेला साहाय्य करावे लागते !
गेली अनेक वर्षे श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांवर कारवाई केली जात आहे. पाकिस्तानही अरबी समुद्रात अशी कारवाई करत असतो. या संदर्भात भारताने मासेमारांना भारताची समुद्री सीमा लक्षात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
भारताच्या दबावतंत्राला मोठे यश !
श्रीलंकेचा मोठा निर्णय !
श्रीलंकेच्या पोलिसांनी देशात अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात केलेल्या कारवाईत १५ सहस्र लोकांना अटक केले आहे.
या वर्षात आतापर्यंत २२० मासेमार्यांना झाली आहे अटक !