सावरकर जयंतीनिमित्त नव्या संसद भवनाचे उद्घाटन केल्यामुळेच काही पक्षांचा उद्घाटनला विरोध ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे महान क्रांतीकारक होते. ते साहित्यिक आणि समाजसुधारकही होते.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकर यांच्या विचारांचे जागरण

सावरकरांनी जातींमध्ये विभागलेला हिंदु समाज एक होण्यासाठी केलेले कार्य, अंदमानात सहन केलेल्या हालअपेष्टा, रत्नागिरीत केलेले सामाजिक कार्य, विज्ञान विचार, नाट्य, साहित्य लेखन याविषयी स्पर्धकांनी विचार मांडले.

पथनाट्यातून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकांचे शौर्य !

अनेक क्रांतीवीर घडवणारे, अन्यायाविरूद्ध लढणारे, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या शौर्याची गाथा पोवाडा आणि पथनाट्यातून उलगडली.

चापेकर बंधूंच्या बलीदानानंतर त्यांच्या कुटुंबियांना तत्कालीन समाज आणि सरकार यांच्याकडून मिळालेली वागणूक

चापेकर बंधूंना फासावर दिल्यावर काही दिवसांतच त्यांच्या वाड्याला आग लागली, ज्यात त्यांची बरीच संपत्ती आणि कागदपत्रे जळून गेली.

लोकमान्य टिळक जन्मभूमीचे  संवर्धन करा !

पुरातत्व विभागाने या दुरवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने २० नोव्हेंबर २०२१ या दिवशी समितीच्या पत्रकार परिषदेत केली होती. सविस्तर वृत्त पहा …

देशातील हिंदू आता जागृत झाला आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई आणि ठाणे येथे २ एप्रिल या दिवशी गौरव यात्रा काढण्यात आली. दादर येथे उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.