हुतात्मा राजगुरु यांचे स्मारक उपेक्षितच !

क्रांतीकारकांच्या स्मारकांच्या संवर्धनातून नव्या पिढीवर राष्ट्रप्रेमाचा संस्कार होणार, हे निश्चित !

करावे गाव (नवी मुंबई) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन ! 

करावे गाव ग्रामस्थांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त करावे गाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

ITI Colleges To Get Names Of Revolutionaries : राज्यातील ‘आयटीआय’ महाविद्यालयांना महापुरुष आणि क्रांतीकारक यांची नावे दिली जाणार !

आयटीआय महाविद्यालयांना महापुरुष आणि क्रांतीकारक यांची नावे दिली जाणार अहेत. या निर्णयांची कार्यवाही करण्याविषयी संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.

रावबहादूर सदाशिवराव बल्लाळ गोवंडे : विस्मृतीत गेलेले सामाजिक क्रांतीकारक !

ब्रिटीश राजवटीतील विविध प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले आणि प्रयत्न केले. अशा सामाजिक क्रांतीकारकाचे स्मरण व्हावे, हा प्रपंच ! त्यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली !

एक फसलेली क्रांती !

क्रांती होऊन एक शोषकवर्ग जरी हटला, तरी पुन्हा शोषणाची प्रक्रिया नवीन नेतृत्वाच्या खाली चालू होते आणि पुन्हा एकदा क्रांतीची आवश्यकता निर्माण होते.’

Freedom Fighter Bhagat Singh : लाहोर (पाकिस्तान) येथील चौकाला भगतसिंह यांचे नाव न देण्याचा उच्च न्यायालयाचा  निर्णय

पाकमध्ये आतंकवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक, तर क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवले जाते, यावरून त्याची मानसिकता लक्षात येते !

अयोग्य नेतृत्वामुळे क्रांतीकारी संघटना आणि क्रांतीकारक यांची झालेली हानी !

१५ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणार्‍या अनेक क्रांतीकारकांकडे सरकारचे दुर्लक्ष, संघटना प्रमुखांच्या असंवेदनशीलतेमुळे क्रांतीकारकांवर शिक्षा भोगण्याची वेळ’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.