क्रांतीकारक दामोदर चापेकर यांच्या पश्चात्त त्यांच्या पत्नीला ना मिळाले निवृत्तीवेतन ना ताम्रपट !
स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही काँग्रेसने कायमच क्रांतीकारकांचा द्वेष केला, हीच खरी शोकांतिका !
स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही काँग्रेसने कायमच क्रांतीकारकांचा द्वेष केला, हीच खरी शोकांतिका !
जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी २० वर्षे सिद्धता करणार्या उधमसिंग यांची आठवण आज फक्त २० सेकंद ! इतके कशाला फक्त २ सेकंद आली तरी पुरे. नाही का ?
हा चित्रपट विद्यार्थीवर्गापासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच पहावा, असाच आहे. त्यामुळे हा चित्रपट गोवा राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
क्रांतीकारकांच्या कार्यपद्धतीविषयीही चित्रपटात पुष्कळ गोष्टी मांडल्या आहेत, ज्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कधी आल्याच नाहीत. अनेक गोष्टी चित्रपट थेटपणे मांडतो. मग त्या कुणाला पटोत वा न पटोत, हा चित्रपटाचा गुणही आहे आणि दोषही !
हुतात्मा स्मारक, भीमा नदीतीरावरील राजगुरु वाड्यावर अभिवादन कार्यक्रम झाला. येथे सकाळी १० वाजता ध्वजारोहण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संध्याकाळी बजरंग दलाच्या वतीने शहरातून प्रतिवर्षीप्रमाणे भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली.
आज भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
‘इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात जे क्रौर्य केले, त्याहून अधिक क्रौर्य स्वतंत्र भारताच्या अहिंसावादी शासनकर्त्यांनी त्यांच्यावर केले. त्यांच्या कार्याला प्रसिद्धी न देणे, त्यांचा साहसी इतिहास दडवून ठेवणे, आदी घृणात्मक कृत्ये करण्यात आली.’
‘आय.सी.जी.एस्. राणी अब्बाक्का’ हे गस्ती जहाजांच्या मालिकेतील पहिले जहाज अब्बाक्का महादेवी यांच्या नावावर आहे. तीच जर युरोपियन किंवा अमेरिकन असती, तर शालेय पुस्तकांमध्ये तिच्याविषयी एक अध्याय वाचायला मिळाला असता. आश्चर्य हेच की, या राणीविषयी आपण अजून काहीच कसे ऐकले नाही !
लाहोर उच्च न्यायालयाने क्रांतीकारक भगतसिंह यांना वर्ष १९३१ मध्ये दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करावी, अशी मागण्यात असलेली याचिका फेटाळून लावली. वर्ष २०१३ मध्ये ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.
क्रांतीवीर चापेकर बंधूंचे स्मारक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे असून देशासाठी भूषणास्पद आहे. क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुनर्निमाण करून स्मारक देशासाठी प्रेरणास्थळ बनवले आहे.