संपादकीय : नशेच्या गर्तेत त्रिपुरा !
चित्रपटातील व्यसनाधीन दृश्यांच्या भडीमारामुळे त्याचे अनुकरण करणारी तरुण पिढी निपजणे, हे देशासाठी धोकादायक !
चित्रपटातील व्यसनाधीन दृश्यांच्या भडीमारामुळे त्याचे अनुकरण करणारी तरुण पिढी निपजणे, हे देशासाठी धोकादायक !
देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वच क्रांतीकारकांचा इतिहास शिकवला जाण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत !
‘क्रांती म्हणजे प्रचलित राज्य पद्धतीच्या विरोधात केलेले सशस्त्र बंड ! प्रचलित राज्यपद्धत, म्हणजे शासक आणि शासन यांनी अवलंबलेले धोरण होय. थोडक्यात ‘एखाद्या राज्यात राज्यकर्त्यांची धोरणे प्रजाहित विरोधी आहेत’…
वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ज्या ३ प्रमुख क्रांतीनेत्यांनी सर्वांत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या त्या, म्हणजे नानासाहेब पेशवे, झाशीची राणी रणरागिणी लक्ष्मीबाई आणि सेनापती तात्या टोपे. नानासाहेब पेशवे यांच्या जीवनावरील हा ..
स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही काँग्रेसने कायमच क्रांतीकारकांचा द्वेष केला, हीच खरी शोकांतिका !
जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी २० वर्षे सिद्धता करणार्या उधमसिंग यांची आठवण आज फक्त २० सेकंद ! इतके कशाला फक्त २ सेकंद आली तरी पुरे. नाही का ?
हा चित्रपट विद्यार्थीवर्गापासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच पहावा, असाच आहे. त्यामुळे हा चित्रपट गोवा राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.