देशाच्या स्वातंत्र्यात क्रांतीकारकांच्या बलीदानाचामोठा वाटा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
क्रांतीकारकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवल्यासच भारताचे भविष्य उज्ज्वल होईल, हे निश्चित !
क्रांतीकारकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवल्यासच भारताचे भविष्य उज्ज्वल होईल, हे निश्चित !
क्रांतीकारकांच्या स्मारकांच्या संवर्धनातून नव्या पिढीवर राष्ट्रप्रेमाचा संस्कार होणार, हे निश्चित !
करावे गाव ग्रामस्थांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त करावे गाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
आयटीआय महाविद्यालयांना महापुरुष आणि क्रांतीकारक यांची नावे दिली जाणार अहेत. या निर्णयांची कार्यवाही करण्याविषयी संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.
ब्रिटीश राजवटीतील विविध प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले आणि प्रयत्न केले. अशा सामाजिक क्रांतीकारकाचे स्मरण व्हावे, हा प्रपंच ! त्यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली !
क्रांती होऊन एक शोषकवर्ग जरी हटला, तरी पुन्हा शोषणाची प्रक्रिया नवीन नेतृत्वाच्या खाली चालू होते आणि पुन्हा एकदा क्रांतीची आवश्यकता निर्माण होते.’
पाकमध्ये आतंकवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक, तर क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवले जाते, यावरून त्याची मानसिकता लक्षात येते !