Sikh Immigrants Turbans : शीख स्थलांतरितांना पगडी काढायला लावली नाही ! – अमेरिकेचे स्पष्टीकरण
शीख निर्वासितांना त्यांची पगडी काढायला लावल्याचा, तसेच महिला आणि लहान मुले यांना बेड्या घातल्याचा वृत्तांविषयी भारताने तीव्र आक्षेप घेतला होता.
शीख निर्वासितांना त्यांची पगडी काढायला लावल्याचा, तसेच महिला आणि लहान मुले यांना बेड्या घातल्याचा वृत्तांविषयी भारताने तीव्र आक्षेप घेतला होता.
भारताने कधी अधिकृतपणे ब्रिटीश सरकारकडे क्षमा मागण्याची मागणी केली आहे का ? ब्रिटनच्याच एका खासदाराला सरकारने क्षमा मागावी, असे वाटते, तसे भारतातील किती खासदारांना वाटते आणि त्यातील किती जणांनी आतापर्यंत मागणी केली होती ?
या सुटकेचा उद्देश या बंदीवानांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडणे आणि त्यांना समाजात परत आणणे हा आहे, असे सांगण्यात आले आहे.
भविष्यात चीन बांगलादेशी भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करू शकतो. हे लक्षात घेऊन भारताने सतर्क आणि युद्धसज्ज होणे आवश्यक !
‘भविष्यातही भारत आणि चीन यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील, हे आम्हाला ठाऊक आहे; परंतु ते संघर्षात न पडता इतर मार्गांनी सोडवता येतील’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
भारत या समस्येवर उपाय का काढत नाही ? सरकारी यंत्रणेकडे इच्छाशक्ती नाही का ? आणखी किती वर्षे हे चालू रहाणार आहे ?
या अहवालामध्ये अमेरिकेत उद्भवलेल्या ‘फँटानाईल’ या अमली पदार्थाच्या आव्हानासाठी भारत आणि चीन या देशांना उत्तरदायी धरण्यात आले आहे.
ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, या निर्णयामागे मतदार सूचीत बेकायदेशीरपणे समाविष्ट असलेल्या स्थलांतरितांवर कारवाई करणे हा उद्देश आहे.
अमेरिकेने भारतावर भुंकण्यासाठी या आयोगाची स्थापना केली असून तो प्रतिवर्षी प्रमाणे त्याचे काम प्रामाणिकपणे पार पाडत आहे ! भारताने आता ट्रम्प प्रशासनाकडे हा आयोग गुंडाळून ठेवण्यासाठी दबाव आणला पाहिजे !
जस्टिन ट्रुडो पायउतार झाल्यानंतरही कॅनडाचा भारतद्वेष कायम ! भारताच्याच निवडणुकीत पाश्चात्त्य देश आतापर्यंत हस्तक्षेप करत आलेले असतांना भारताने त्यांच्या देशातील निवडणुकीत हस्तक्षेप करणे, असा आरोप हास्यास्पदच !