‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
हे भारताचे पहिले खासगीरित्या विकसित केलेले रॉकेट आहे. या अभियानाला ‘आगमन’ असे नाव देण्यात आले आहे.
हे भारताचे पहिले खासगीरित्या विकसित केलेले रॉकेट आहे. या अभियानाला ‘आगमन’ असे नाव देण्यात आले आहे.
एरव्ही भारतियांना सरकारी यंत्रणांचा जसा अनुभव येतो, तसा एक विदेशी व्यक्तीलाही येणे, हे सरकाराला लज्जास्पद !
बांगलादेश आधी अमेरिका आणि आता चीन यांच्या माध्यमांतून भारताला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे अन् भारत निष्क्रीयपणे पहात आहे, असे चित्र जनतेला दिसत आहे !
अमेरिककडून सलग ६ व्या दिवशी इराणच्या सैन्यतळांवर आक्रमण करण्यात आले. या वेळी अमेरिकेने इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण केले.
यामध्ये सहभागी असलेल्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीचीच शिक्षा करा !
‘क्रिकेट’ हा कोट्यवधी भारतियांसाठी महत्त्वपूर्ण खेळ ! त्यातही भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना असेल, तर तेथे राष्ट्रभावनेचा प्रश्न निर्माण होतो. हे जरी असले, तरी पाकिस्तानी खेळाडूंच्या दृष्टीने भारतासमवेत क्रिकेट खेळणे, म्हणजे एक प्रकारचे जिहादी युद्धच होय
इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौर्याचे प्रमुख उद्दिष्ट हे ‘इंडो-पॅसिफिक’चे भविष्य केवळ प्रमुख शक्तींच्या (अमेरिका आणि चीन) प्रभावाने निर्धारित होऊ नये, तर या प्रदेशातील देशांनी एकत्रितपणे स्वतःचे भविष्य घडवावे, हे सुनिश्चित करणे आहे.
आतंकवादविरोधी कारवाई केवळ आतंकवाद्यांविरुद्धच नसते, तर त्याद्वारे नागरिकांना हा दिलासा मिळतो की, भारत घटना लक्षात ठेवतो, अन्वेषण करतो, खटला चालवतो आणि अखेरीस न्याय मिळवून देतो.
अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन आणि विरोधी डेमोक्रॅट्स पक्ष यांच्या खासदारांनी संसदेत रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारत, चीन, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि अझरबैजान यांच्यावर १०० टक्के शुल्क लादण्याशी संबंधित सुधारित विधेयक सादर केले
सर्व घुसखोर परत जाण्यासाठी घाई करत आहेत. इतकेच नाही, तर त्यांची वाहतूक करणारे, त्यांना आधार कार्ड आणि ‘पासपोर्ट’ (पारपत्र) मिळवून देणार्या दलालांनाही चिंता सतावत आहे.