Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुलांच्या लठ्ठपणाचा धोका महाराष्ट्रातही वाढत असल्याचे म्हटले आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुलांच्या लठ्ठपणाचा धोका महाराष्ट्रातही वाढत असल्याचे म्हटले आहे.
‘द न्यूयॉर्क टाइम्स’चे पत्रकार मॅगी हॅबरमन आणि जोनाथन स्वान यांच्या पुस्तकातून समोर आली माहिती
बांगलादेशींमध्ये भारताविषयी किती द्वेष आहे, हे अशा उदाहरणांवरून लक्षात येते !
बांगलादेशातील गाईबांधा येथे प्रभु श्रीरामांच्या ८१ फुटी भव्य मूर्तीची निर्मिती धर्मांध मुसलमानांच्या विरोधामुळे थांबवली आहे. या घटनेमुळे जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून स्थानिक हिंदु समाजाने तेथे रस्त्यावर उतरून ‘मशाल मोर्चा’ काढत तीव्र निषेध नोंदवला आहे. या सर्व प्रकाराची गंभीर नोंद घेत भारताने वरील शब्दांत बांगलादेशाला सुनावले.
अमेरिकेच्या अशा निराधार विखारी टीकेला भारत भीक घालत नाही, हे अमेरिकेने लक्षात ठेवावे ! तसेच गरीब भारतियांच्या अडचणींचा अपलाभ उठवत अमेरिकेच्या ख्रिस्ती संस्था त्यांना आमिषे दाखवतात, तसेच ‘तुमचा देव सैतान आहे’, असे सांगत त्यांचे धर्मांतर करतात. हे हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याचे, धार्मिक भावनांचे आणि मानवाधिकारांचे हनन नाही का ?
वर्ष २०३० चे मोठे उद्दिष्ट वेळेच्या ५ वर्षे आधीच केले पूर्ण !
संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या अहवालात खुलासा
आखातामध्ये चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमिरातने स्वतः ही शस्त्रे खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे.
मुळात नेपाळने भारताशी जाणीवपूर्वक सीमावाद निर्माण केला आहे. त्याने हा खोटा दावा स्वतःहून मागे घेतला पाहिजे !
आतापर्यंतच्या प्रत्येक युद्धात पाकची काय स्थिती झाली आहे, हे त्याला ठाऊक आहे. जर त्याला पुन्हा युद्ध करायचे असेल, तर आता भारताने पाकचे ४ तुकडे करूनच ते थांबवावे !
अशा घटना घडणारच आहेत. त्यामुळे अशांना वठणीवर आणण्यासाठी भारताने कठोर होणे आवश्यक असणार आहे !