संपादकीय : अमेरिकी तरुणांची रचनात्मकता !
या उत्सवातून तंत्रज्ञानावर मानवी नियंत्रण मिळवण्याचा संदेश देण्यात आला. मानवी नियंत्रण, म्हणजे मनावरील नियंत्रण. आज सामाजिक माध्यमांची आस्थापने तरुणांच्या मनावरच नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात.
या उत्सवातून तंत्रज्ञानावर मानवी नियंत्रण मिळवण्याचा संदेश देण्यात आला. मानवी नियंत्रण, म्हणजे मनावरील नियंत्रण. आज सामाजिक माध्यमांची आस्थापने तरुणांच्या मनावरच नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात.
बंद पडणार्या सरकारी शाळा एकूणच खालावलेला शैक्षणिक दर्जा सुधारण्याचेच संकेत देत आहेत !
भेसळीच्या विरोधातील तुकाराम मुंढे यांच्या कारवायांमध्ये ३१ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे
भारतियांनो, समाजाला अधःपतनाकडे नेत असलेली मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत रहित करण्याची मागणी सरकारकडे करा !
सतलज नदीला पंजाबी भाषेत ‘सतलूज’ म्हणतात. सध्या ‘झी ५’ ॲपवर प्रसारित झालेल्या ‘सतलूज’ नावाच्या चित्रपटाचे प्रसारण सरकारच्या आदेशानंतर देशात रोखण्यात आल्यानंतर सर्वत्र ‘सतलूज’चीच चर्चा आहे.
शालेय जीवनापासूनच साधना, संस्कार आणि राष्ट्रप्रेम शिकवणे, हाच भ्रष्टाचार रोखण्याचा एकमेव उपाय !
६ जुलैचा पाऊस केवळ अतीवृष्टीचा दिवस ठरला नाही, तर त्याने शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, कंत्राटदार आणि नागरिक या सर्वांच्या उत्तरदायित्वाची कठोर परीक्षा घेतली.
पेयांतील ‘कॅफिन’मुळे तात्पुरती तरतरी वाटते; परंतु त्यांच्या अतीसेवनामुळे अनेक गंभीर व्याधी निर्माण होतात
भारतात राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि एकूणच सरकारी कामकाजात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे प्रमाण अधिक आहे. याचा प्रत्यय राजकारणी, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानी घातलेल्या धाडींच्या वेळी उघड होणार्या रकमेतून लक्षात येतो.
‘एआय’चा वापर मर्यादित ठेवून मानवी श्रेष्ठत्व टिकवून ठेवण्यातच संपूर्ण मानवजातीचे हित आहे !