संपादकीय : ‘तेज’स कि मागास ?
‘कोणतीही गोष्ट वेळेत चालू करून वेळेत पूर्ण करणे’, हा संस्कार भारतियांमध्ये नसल्यानेच तो रेल्वेतही दिसून येत असून आश्चर्य ते काय ?
‘कोणतीही गोष्ट वेळेत चालू करून वेळेत पूर्ण करणे’, हा संस्कार भारतियांमध्ये नसल्यानेच तो रेल्वेतही दिसून येत असून आश्चर्य ते काय ?
हिंदूूंंचा नरसंहार, तसेच अनन्वित अत्याचार होणार्या बांगलादेशात नुकत्याच झालेल्या हिंदूंच्या विशाल ‘मशाल मोर्चा’मुळे आशेचा किरण दिसत आहे.
मद्यांच्या बाटल्यांचा ढीग आणि अस्वच्छता यांमुळे काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशाचे नाव चर्चेत आले.
विनोद म्हणजे अपमान, विकृती, शिवीगाळ, अश्लीलता, गलिच्छपणा हेच समीकरण झालेले आहे.
भविष्यात इराण-अमेरिका युद्धापेक्षा अधिक मोठे युद्ध झाल्यास, त्याला सामोरे जाण्यासाठी भारतीय सिद्ध आहेत का ?
मारुति आणि श्रीकृष्ण हे भारताच्या परराष्ट्रनीतीचे आदर्श आहेत. यानुसार एस्. जयशंकर यांनी अनेक जागतिक व्यासपिठावर भारताविषयी अनेक आक्षेप घणाघाती युक्तीवाद करून मोडून काढले आहेत.
भारतात अनेक ‘रत्न’ खेळाडू आहेत; मात्र राणा यांच्यासारखे ‘रत्नपारखी’ पुष्कळ अल्प आहेत. त्यांच्या जाण्याने खेळाडूंना हेरून त्यांच्यात विजिगीषू वृत्ती जागवणारा रत्नपारखी आपण गमावला आहे. अशा ‘रत्नपारखी’ जसपाल राणा यांना ‘सनातन प्रभात’च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !