संपादकीय : ‘बीबीसी’वर लगाम कधी ?

द्वेषपूर्ण मानसिकतेमुळे प्रत्येक वेळी हिंदुद्रोही विधाने करून संभ्रम निर्माण करणार्‍या ‘बीबीसी न्यूज’वर कायमचीच बंदी घालायला हवी !

संपादकीय : तालिबान भारताचा मित्र ?

प्रत्येक देश स्वतःच्या लाभासाठी एखाद्याला जवळ करतो किंवा झिडकारतो. त्यामुळे मिस्री आणि मुत्ताकी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अन्य देशांनी जरी नाके मुरडली, तरी ते भारताचे यश असल्यामुळे भारतियांनी मात्र नाक वर करून चालावे ! हे कूटनीतीचे यश आहे !

संपादकीय : ‘गळे कापू’ म्हणणार्‍यांना फाशी द्या !

साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आदींना खोट्या घटनांच्या प्रकरणात अनेक वर्षे कारागृहात डांबून त्यांचा छळ करणार्‍या राजकीय पक्षांच्या प्रमुखांना त्यांच्या अनेक बेकायदेशीर कृत्यांसाठी कारागृहात टाकले पाहिजे, तरच ‘गळे कापू’, असे म्हणणार्‍यांवर काही प्रमाणात तरी वचक बसेल.

संपादकीय : न संपणार्‍या यातना !

मागील वर्षी ४ ऑगस्टपासून अल्पसंख्य समुदायांविरुद्ध झालेल्या बहुतेक घटना ‘राजकीय स्वरूपा’च्या होत्या. त्या धार्मिक नव्हत्या, असे हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळणारे वक्तव्य बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने केले आहे.

संपादकीय : अपप्रवृत्तींना रोखा !

गोव्यात पर्यटक येण्याच्या संख्येत घट झाल्याच्या बातम्या प्रसारित करून गोवा सरकारची अपकीर्ती करण्याची मोहीम राबवली जात असल्यावरून सत्ताधार्‍यांमध्ये नुकतीच चिंता पसरली होती.

संपादकीय : तयार अन्न : लाभ आणि हानी !

तयार अन्नाच्या चवीसाठी चालू असलेला लोकांचा खटाटोप अन्नपदार्थ तयार करण्यासाठी झाला, तर त्याचा सर्वाधिक लाभ स्वतःलाच होईल !

संपादकीय : शाश्वत यश !

घंटोन्‌घंटे काम करत बसल्याने शाश्वत यश साध्य होत नाही, हे आध्यात्मिक वारसाप्राप्त भारत जगाला सांगू शकतो, हेच खरे !

संपादकीय : जागतिक अशांतीसाठी पुरस्कार !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची २० जानेवारीपर्यंत अमेरिकेत सत्ता रहाणार आहे. याचा लाभ उठवत बायडेन यांनी जगात अशांतता पसरवणार्‍यांपैकी काहींना अमेरिकेचा सर्वाेच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.