संपादकीय : आतंकवाद ते धर्मविजय !
पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात २८ निष्पाप हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली. अर्थात् ‘निष्पाप हिंदू आणि त्यांची हत्या’ हे समीकरण भारतासाठी नवीन नाही.
पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात २८ निष्पाप हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली. अर्थात् ‘निष्पाप हिंदू आणि त्यांची हत्या’ हे समीकरण भारतासाठी नवीन नाही.
आतंकवादाच्या छायेत असतांना होणारा विकास कधीही लाभदायक ठरू शकत नाही. काश्मीरचा मोठ्या प्रमाणात विकास होत असला, तरी अशा प्रकारच्या आतंकवादामुळे त्याचा लाभ कुणाला होणार ?
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात पुष्कळ गंभीर गोष्टी घडल्या होत्या. प्रथमपासून या प्रकरणाचे गांभीर्याने अन्वेषण केले असते, तर आरोपींना यापूर्वीच शिक्षा झाली असती;
जगन रेड्डी यांच्यासारख्या हिंदुविरोधी आणि भ्रष्टाचारी राजकारण्यांना जनतेने कायमचे लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवावी !
भारताला हव्या असणार्या क्रूर आतंकवाद्यांना सुरक्षायंत्रणा पाकमध्ये जाऊन कधी पकडणार ?
इंग्रजीचा प्रभाव रोखण्यासाठी राष्ट्रभाषा जोपासणे आणि भाषावाद टाळण्यासाठी मातृभाषेचा सन्मान आवश्यक !
सौंदर्य सेवांसारख्या सुरक्षित मानल्या जाणार्या क्षेत्रातही वाढलेला लव्ह जिहादचा धोका ओळखून हिंदु महिलांनी सक्षम व्हावे !
विभाजनवादाचे परिणाम भोगणार्या रशियाच्या उदाहरणातून बोध घेऊन स्वायत्ततेपेक्षा अखंडतेचा पुरस्कार करायला हवा !
भारताच्या भावी पिढीकडून ती अपेक्षा करावी लागणार आहे. सध्या तरी काँग्रेसला भारतियांनी बाजूला केले असले, तरी तिच्या कर्माची फळे, म्हणजे दंड तिला मिळालेला नाही. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
महाराष्ट्रात ४ सहस्र अनधिकृत शाळा आहेत, अशी माहिती ‘महाराष्ट्र इंग्लिश स्कूल्स ट्रस्टीज असोसिएशन’चे (‘मेस्टा’चे) अध्यक्ष संजयराव तायडे-पाटील यांनी दिली आहे.