संपादकीय : आतंकवाद ते धर्मविजय !

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात २८ निष्पाप हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली. अर्थात् ‘निष्पाप हिंदू आणि त्यांची हत्या’ हे समीकरण भारतासाठी नवीन नाही.

संपादकीय : मुळावर घाव घाला !

आतंकवादाच्या छायेत असतांना होणारा विकास कधीही लाभदायक ठरू शकत नाही. काश्मीरचा मोठ्या प्रमाणात विकास होत असला, तरी अशा प्रकारच्या आतंकवादामुळे त्याचा लाभ कुणाला होणार ?

संपादकीय : कलंकित महाराष्ट्र पोलीस !

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात पुष्कळ गंभीर गोष्टी घडल्या होत्या. प्रथमपासून या प्रकरणाचे गांभीर्याने अन्वेषण केले असते, तर आरोपींना यापूर्वीच शिक्षा झाली असती;

संपादकीय : हिंदुविरोधी आणि भ्रष्टाचारी जगन रेड्डी ! 

जगन रेड्डी यांच्यासारख्या हिंदुविरोधी आणि भ्रष्टाचारी राजकारण्यांना जनतेने कायमचे लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवावी !

संपादकीय : तहव्वूरला आणले इतरांचे काय ?

भारताला हव्या असणार्‍या क्रूर आतंकवाद्यांना सुरक्षायंत्रणा पाकमध्ये जाऊन कधी पकडणार ?

संपादकीय : हिंदी विरोधामागील भावना !

इंग्रजीचा प्रभाव रोखण्यासाठी राष्ट्रभाषा जोपासणे आणि भाषावाद टाळण्यासाठी मातृभाषेचा सन्मान आवश्यक !

संपादकीय : धर्मांधांच्या कलाकारी हातांचा हिंदूंना विळखा !

सौंदर्य सेवांसारख्या सुरक्षित मानल्या जाणार्‍या क्षेत्रातही वाढलेला लव्ह जिहादचा धोका ओळखून हिंदु महिलांनी सक्षम व्हावे !

संपादकीय : विभाजित नव्हे, अखंड भारत !

विभाजनवादाचे परिणाम भोगणार्‍या रशियाच्या उदाहरणातून बोध घेऊन स्वायत्ततेपेक्षा अखंडतेचा पुरस्कार करायला हवा !

संपादकीय : भ्रष्टाचार्‍यांच्या मुळावर आघात !

भारताच्या भावी पिढीकडून ती अपेक्षा करावी लागणार आहे. सध्या तरी काँग्रेसला भारतियांनी बाजूला केले असले, तरी तिच्या कर्माची फळे, म्हणजे दंड तिला मिळालेला नाही. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

संपादकीय : अनधिकृत शाळा !

महाराष्ट्रात ४ सहस्र अनधिकृत शाळा आहेत, अशी माहिती ‘महाराष्ट्र इंग्लिश स्कूल्स ट्रस्टीज असोसिएशन’चे (‘मेस्टा’चे) अध्यक्ष संजयराव तायडे-पाटील यांनी दिली आहे.