केरळ राज्यातील शालेय अभ्यासक्रमात शस्त्रकर्माचे जनक म्हणून सुश्रुताचार्य ऐवजी अबू अल कासीम याचा उल्लेख

धर्मांधांचे उदात्तीकरण करण्यासाठी खोटा इतिहास प्रसारित करणारे केरळच्या साम्यवादी सरकारचे शिक्षण मंडळ ! लहानपणापासून मुलांना खोटा इतिहास शिकवून भावी पिढीची दिशाभूल करणार्‍या साम्यवाद्यांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक !

प्राचीन नालंदा विद्यापिठाचे वैभव जाणा !

‘नालंदा हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ आहे. या विद्यापिठात अनुमाने १० सहस्र विद्यार्थी ज्ञानार्जन करत होते, तर २ सहस्र शिक्षक ज्ञानदान करत होते.

पोर्तुगीज राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या विरोधातील कुंकळ्ळीतील संघर्ष !

‘ख्रिस्ती धर्म गोमंतकीय हिंदूंवर लादण्याच्या पोर्तुगिजांच्या प्रयत्नांना सासष्टीत कडाडून विरोध केला, तो कुंकळ्ळी आणि असोळणे या गावांतील गावकर्‍यांनी. या गावात देवळे होती. येथील लोक जागरूक आणि लढवय्ये असल्यामुळे मिशनरी तेथे स्थिर झाले नव्हते.

एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता १२वीच्या इतिहासाच्या पुस्तकात मोगल हिंदूंच्या मंदिरांची डागडूजी करत असल्याचा उल्लेख !

एन्.सी.ई.आर्.टी.कडून अशा प्रकारचा धादांत खोटा आणि मोगलधार्जिणा इतिहास शिकवला जाणे, हा देशातील हिंदूंचा विश्‍वासघात आहे. याला उत्तरदायी असणार्‍यांवर भाजप सरकारने कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !

खोट्या इतिहासाचे सत्य !

शिक्षणक्षेत्रात पालट करण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था आणावी लागेल. मुळात अशा राज्यव्यवस्थेमध्ये केवळ शिक्षणव्यवस्थाच नाही, तर संपूर्ण आमूलाग्र पालट करण्याची शक्ती असणार आहे. त्यात शिक्षणक्षेत्रासह अर्थ, संरक्षण, प्रशासन, न्यायपालिका, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत रामराज्याप्रमाणे स्थिती निर्माण करण्यासाठी पालट केले जातील.

म. गांधी यांच्या चुकीमुळेच भारताची फाळणी झाली !

हा इतिहास आहेच; मात्र भविष्यात भारताची फाळणी होऊ नये, यासाठी शासनकर्ते काय करणार आहेत, हेही जनतेला सांगायला हवे !

अभाविपच्या मडगाव शाखेच्या वतीने येथील स्वामी विवेकानंद यांच्या खोलीस भेट

१२ जानेवरीला युवक दिन आणि स्वामी विवेकानंद जयंती यांनिमित्त अभाविपच्या वतीने भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अभाविपच्या मडगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी यंदा दामोदर साल कोंब येथे हा कार्यक्रम साजरा केला

औरंगाबादच्या नामांतराची भूमिका शिवसेनेची, सरकारची नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करण्याची शिवसेनेची भूमिका आहे; मात्र काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याला विरोध दर्शवला आहे.

खेड येथील होळकरांच्या वास्तूला संवर्धित स्मारकाचा दर्जा द्यावा – विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर

या वास्तूला संवर्धित स्मारकाचा दर्जा द्यावा, तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे

(म्हणे) ‘शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या महापुरुषांनी ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य स्थापन केले !’ – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

मुसलमानांचे तळवे चाटायचे, हीच काँग्रेसची धर्मनिरपेक्षता आहे. त्याच धर्मनिरपेक्षतेचे गोडवे सावंत यांना गायचे असतील, तर त्यांनी प्रथम मुसलमानांना धर्मनिरपेक्षता शिकवावी. ते धारिष्ट्य नसल्यामुळे काँग्रेसवाले हिंदूंना फुकाचे सल्ले देत आहेत !