India Against ISLAMOPHOBIA In UN : एकाच धर्मासाठी नाही, तर सर्व धर्मांसाठी बोलण्याची वेळ आली आहे !
जगभरात ‘जिहादी आतंकवाद’ इस्लामचा अनुनय करणारेच करत आहेत, हे उघड आहे. त्यामुळे जगभरात इस्लाम आणि मुसलमान यांच्या विरोधात उद्रेक वाढत आहे.
जगभरात ‘जिहादी आतंकवाद’ इस्लामचा अनुनय करणारेच करत आहेत, हे उघड आहे. त्यामुळे जगभरात इस्लाम आणि मुसलमान यांच्या विरोधात उद्रेक वाढत आहे.
भारतातील किती खासदार देशातील हिंदूंवरील अत्याचार, द्वेष यांच्याविरोधात लढण्यासाठी बोलतात ?
खलिस्तानी भारतीय उच्चायुक्तांवर आक्रमण करण्यासाठी शस्त्र घेऊन येतात, याविषयी आता कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो तोंड का उघडत नाहीत ? अमेरिकाही यावर का बोलत नाही ? कि त्यांना ही घटना योग्य वाटते ?
आतंकवादाला खतपाणी घालणार्या चीनसारख्या देशांचा विशेषाधिकार रहित केला पाहिजे, तरच आतंकवाद खर्या अर्थाने संपू शकतो, हे जगाला पटवून देण्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये झालेल्या शांघाय शिखर परिषदेच्या निमित्ताने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना सांगितले होते की, हे युद्धाचे युग नाही.
संयुक्त राष्ट्रांमध्ये काही ठराविक देशांचे प्राबल्य आहे, याला भारत आव्हान देत आहे. त्यामुळेच भारताच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हेच यातून लक्षात येते !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाची प्रतिकृती आणि अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मंदिराची प्रतिकृती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू !
मला पुतिन यांना सांगायचे आहे की, आम्ही युक्रेन कधीही सोडणार नाही आणि आम्ही कधीही रशियासमोर झुकणार नाही, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतांना केले.
भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ४ मार्च या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले की, भारताने नेहमीच सर्व प्रकारच्या आतंकवादाचा विरोध केला आहे.
अमेरिकेतील आर्थिक विषयांवर अभ्यास करणार्या ‘मूडीज’ आस्थापनाचा दावा