Bhiwandi Stone Pelting : शेगाव आणि भिवंडी येथे धर्मांधांकडून गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक !
पोलीस हिंदूंचे रक्षण करण्यास सक्षम नाहीत, हेच यावरून लक्षात येते. त्यामुळे मिरवणुकीच्या रक्षणार्थ आता हिंदूंनीच संरक्षण पथके सिद्ध केली पाहिजेत !
पोलीस हिंदूंचे रक्षण करण्यास सक्षम नाहीत, हेच यावरून लक्षात येते. त्यामुळे मिरवणुकीच्या रक्षणार्थ आता हिंदूंनीच संरक्षण पथके सिद्ध केली पाहिजेत !
भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी बांगलादेशातील आतंकवाद्यांना शोधून काढून त्यांना जागीच ठेचले पाहिजे, असे कुणा धर्मप्रेमीने म्हटल्यास चूक ते काय ?
हिंदूंनी मिरवणुकीच्या रक्षणासाठी पथके सिद्ध करणे, हाच यावरील उपाय आहे ! मिरवणुकांवरील धर्मांधांची आक्रमणे बंद होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
भारतातील अनेक मशिदी या हिंदुविरोधी आणि जिहादी कारवाया यांचे अड्डे बनले असल्याचे अनेक पुरावे सुरक्षायंत्रणांकडे आहेत. असे असतांनाही त्यांना टाळे का ठोकले जात नाही ?
कर्नाटकातील हिंदूंनी हिंदुद्रोही काँग्रेसला निवडून दिल्याने तिच्या पोलिसांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ? या परिस्थितीला सर्वस्व राज्यातील हिंदूच कारणीभूत आहेत, हे आपण स्वीकारले पाहिजे !
२ मजली अवैध बांधकाम करणारे मुसलमान कायदा, पोलीस, प्रशासन आणि सरकार कुणालाही जुमानत नसल्याचे यावरून स्पष्ट होते ! अशांविरुद्ध काँग्रेसवाले, तसेच पुरोगामी तोंड का उघडत नाहीत ?
हिंदूंच्या देवतेच्या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण होत असतांना पोलीस हिंदूंचे रक्षण न करता शेपूट घालत असल्याने जर हिंदू हे राज्यघटनेने स्वसंरक्षणाच्या दिलेल्या अधिकाराचा वापर करू लागले, तर त्यात चूक ते काय ?
हिमाचल प्रदेशची सत्ता असलेल्या काँग्रेस सरकारच्या पोलिसांचा बेकायदेशीर मशिदीवर नाही, तर हिंदूंवर दडपशाहीचा अवलंब !
या निकालातून ‘हिंदूंचे धर्मांतर करण्याचा कट राष्ट्रीय स्तरावर चालू आहे’, हे सिद्ध झाले आहे. आता तरी केंद्र सरकार राष्ट्रव्यापी कठोर धर्मांतरविरोधी कायदा करेल का ?
‘आय.पी.एल्.’सारख्या कोट्यधिशांच्या खासगी क्रिकेट संघांच्या सामन्यांच्या सुरक्षा शुल्कात लाखो रुपयांची सवलत देण्यात आली.