नोएडा (उत्तरप्रदेश) येथे आरिफ खान याच्याकडून हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीवर अनेक वेळा बलात्कार
अशा नराधमांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
अशा नराधमांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिदूंना वाटते !
शहरातील दानिश मन्सुरी या १९ वर्षांच्या मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून १३ वर्षांच्या हिंदु मुलीला ४ मासांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढलेे. त्यानंतर त्याने तिची अश्लील छायाचित्रे काढून तिला धमकावण्यास (‘ब्लॅकमेल’ करण्यास) चालू केले.
लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता, अस्तित्वातील कायदे, सरकार, पोलीस, प्रशासान, अशा कुणालाच धर्मांध जुमानत नसल्याचे लक्षात येते.
लव्ह जिहाद्यांना फाशी दिल्यासच असे प्रकार थांबतील, हे लक्षात घेऊन सरकारने त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही अशा घटना थांबत नाहीत. यावरून ‘धर्मांधांना कायद्याचे भय नसते’, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. अशांना आता हिंदु तरुणीचे जीवन उद्ध्वस्त केल्यावरून फाशीची शिक्षा करण्यासाठीच सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना उघड !
विश्व हिंदु परिषदेकडून धर्मांतरावर आळा घालण्यासाठी घराघरांत जाऊन जागृती केली जाणार आहे. ‘काशी प्रांतातील सर्व १९ जिल्ह्यांत ५ लाख लोकांचे लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात संघटन केले जाईल.
लव्ह जिहादच्या वारंवार घडणार्या प्रकरणांमागे समाजाची रसातळाला गेलेली नीतीमत्तासुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासमवेतच हिंदूंना धर्मशिक्षण आणि आचारपालन यांचे धडे देणे आवश्यक !
लव्ह जिहादच्या घटनांत हिंदु महिला नित्य होरपळत असतांनाही सरकार देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कायदा का करत नाही ?