(मु म) भिवंडी रोड रेल्वेस्थानकात प्रवाशांचे ‘रेल्वे बंद’ आंदोलन !
प्रवाशांचा प्रवास लांबचा आणि वेळ महत्त्वाचा असल्याने रेल्वेगाड्या वेळेवर धावल्या पाहिजेत, यात शंकाच नाही; परंतु त्यासाठी रेल्वे रोखून धरण्याचा मार्ग कितपत श्रेयस्कर आहे ?
प्रवाशांचा प्रवास लांबचा आणि वेळ महत्त्वाचा असल्याने रेल्वेगाड्या वेळेवर धावल्या पाहिजेत, यात शंकाच नाही; परंतु त्यासाठी रेल्वे रोखून धरण्याचा मार्ग कितपत श्रेयस्कर आहे ?
मुंबई ते मंगळुरू यांना जोडणार्या मार्गासाठी कोकण रेल्वेची निर्मिती झाली. या मार्गासाठी सर्वाधिक भूमी कोकणाने दिली. असे असूनही या मार्गावरून प्रवास करतांना कोकणी माणसाला हालअपेष्टांना सामोरे जात प्रवास करावा लागत आहे.
भारतीय रेल्वे विभागाने प्रवाशांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘रेलवन’ (RailOne) या नावाने एक नवीन ॲप चालू केले आहे.
भारतीय रेल्वे विभागाने प्रवाशांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘रेलवन’ (RailOne) या नावाने एक नवीन ॲप चालू केले आहे.
समाजाच्या स्वार्थांध मानसिकतेचेच हे प्रतीक !
१ ते २० जून या कालावधीत मध्य रेल्वेवर आपत्कालीन साखळी ओढण्याच्या ६६६ घटना घडल्या. त्यात ४६३ जणांवर कारवाई करून १ लाख ७० सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
विकास आराखड्यात वर्तुळाकार मार्ग आणि रेल्वे मार्ग असतांनाही तेथे लोकांनी घरे कशी बांधली ? याला संमती कुणी दिली ? याचे अन्वेषण व्हायला हवा !
आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरला येणार्या वारकर्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने एकूण ८३ आषाढी विशेष गाड्या सोडल्या आहेत. आषाढी वारीचा मुख्य सोहळा ६ जुलै या दिवशी आहे.
आता रेल्वे सुटण्याच्या ८ घंटे आधीच आरक्षण तक्ता (रिझर्व्हेशन चार्ट) सिद्ध करण्याच्या रेल्वे विभागाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने संमत्ती दिली.
मरीन लाईन्स परिसरात ‘मरीन चेंबर्स’ या इमारतीला २३ जून या दिवशी दुपारी १२.२६ वाजता मोठी आग लागली. पाचव्या मजल्यावरील एका घरात ही आग लागली होती.