सांगली येथे हिंदुत्वनिष्ठांकडून ७ मशिदींवरील भोंगे काढण्याविषयी पोलिसांना निवेदन

शहरातील संजयनगर परिसरात विविध ठिकाणी असलेल्या ७ मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे (भोंगे) ध्वनीप्रदूषण होऊन त्याचा नागरिक, वयोवृद्ध, लहान मुले आणि रुग्ण यांना प्रचंड त्रास होत आहे.

‘गिर्ये रामेश्वर आंबा संशोधन उपकेंद्रा’त आंबा पिकाच्या दृष्टीने संशोधन चालू करा !

तालुक्यातील ‘गिर्ये रामेश्वर आंबा संशोधन उपकेंद्रा’मध्ये जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या दृष्टीने आवश्यक त्या तरतुदी आणि कीटकनाशक संशोधन प्रयोगशाळा लवकरात लवकर चालू करण्यात यावी

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेले रासायनिक लेपन करण्यात येऊ नये !

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरेतर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले.

संतोष देशमुख यांच्या मारेकर्‍यांना फाशी देण्याची जनआक्रोश मोर्चामध्ये नागरिकांची मागणी !

आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवावा, पसार आरोपीला अटक करावी, आरोपींना कारागृहात देण्यात येणारी विशेष वागणूक बंद करावी, गुन्हेगारांना ते वास्तव्यास असलेल्या जिल्ह्यात न ठेवता दुसर्‍या जिल्हा कारागृहात ठेवावे अशा मागण्या या वेळी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केल्या.

पोलिसांना मारहाण आणि त्यांच्या गणवेशाचा अवमान करणार्‍या धर्मांधाविरोधात कठोर कारवाई करावी !

यवतमाळ येथील बजरंग दलाचे यवतमाळ विभाग संयोजक भूपेंद्रसिंग परिहार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळच्या वतीने निवेदन दिले.

कर्मचारी भरती आयोगाच्या परीक्षेत मराठीला स्थान द्या !

कर्मचारी भरती आयोगाच्या परीक्षेत मराठीला स्थान द्यावे. सरकारी कार्यालयात मराठीतून फलक लावावे, या मागण्यांना अनुसरून सत्तरी तालुक्यातील मराठीप्रेमींनी ११ मार्च या दिवशी राजभाषा संचालनालयाच्या संचालकांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करा ! – हिंदु जनजागृती समिती

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई केव्हा करणार ?

बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कारवाई करा !-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

हिंदु धर्मावर जाणीवपूर्वक आघात करणारे बांगलादेशातील घुसखोर (रोहिंगे) भारतातही सामाजिक तेढ निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करत आहेत.

दयनीय स्थितीतील बसगाड्या भंगारात देऊन जिल्ह्याला १५० नवीन एस्.टी. बस द्याव्यात ! – माजी आमदार नितीन शिंदे

अशी मागणी का करावी लागते ?

Nasik Mahapalika Removed Dargah : नाशिक येथे २५ वर्षांपूर्वी अतिक्रमण करून बांधलेला दर्गा महानगरपालिकेने हटवला !

२५ वर्षे नाशिक महानगरपालिका प्रशासन झोपले होते का ? कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्‍यांवरही कठोर कारवाई करा !