बिसूर (जिल्हा सांगली) येथील अनधिकृतपणे बांधलेल्या मशिदीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन !
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ?
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ?
जामशेत आंबेसरी गावातील गरीब हिंदु आदिवासी बांधवांना एकत्रित करून हिंदु धर्मातील देवतांविषयी घाणेरडे आणि अश्लील शब्द वापरणे, हिंदु धर्माविषयी द्वेष पसरवणे आणि धर्मांतरासाठी प्रोत्साहन देणे, असे आरोप हिंदु संघटनांनी ग्रामसेवकांवर केले आहेत.
वन्दे भारत एक्सप्रेसच्या प्रस्तावित एकत्रिकरणास ठाम विरोध असून या सेवेचा मंगळुरूपर्यंत विस्तार केल्यास मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा विभागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
शहरातील कोंढवा आणि खडकी येथील अधिकृत पशूवधगृहे बंद व्हावेत, या मागणीसाठी गोरक्षक, गोसेवक आणि धर्माभिमानी हिंदु बांधवांकडून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे २९ फेब्रुवारीला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गुरुवर्य पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची गाडी अडवून त्यांच्यावर भ्याड आक्रमण करण्यात आले.
पू. भिडेगुरुजी यांना लवकरात लवकर सुरक्षा पुरवण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.
मराठा समाजाच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ हॉल या ठिकाणी मराठा आरक्षण याविषयी चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली होती.
योगेश सावंत यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे खेडोपाडी रहात असलेल्या अल्पसंख्य ब्राह्मण कुटुंबांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सावंत यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.
योगेश सावंत या व्यक्तीने ‘ब्राह्मणांना काही मिनिटांत संपवू’, असे प्रक्षोभक व्यक्तव्य केल्या प्रकरणी जळगाव येथील बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने ‘ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणार्या व्यक्तीला अटक करा !’ असे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये त्यांनी गड जतन आणि संवर्धनाकरता निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासित केले.