पहलगाम आक्रमणानंतर बांदा (सिंधुदुर्ग) येथील धर्मांध शिक्षिकेने व्हॉटस्ॲपवर ठेवला आतंकवादी आणि हिंदू यांची मानसिकता एकच दर्शवणारा स्टेटस

बांदा येथील एका धर्मांध शिक्षिकेने तिच्या व्हॉट्सॲपवर आतंकवादी आणि हिंदू यांची मानसिकता एकच दर्शवणारा स्टेटस ठेवल्याचा आरोप ‘हिंदू एकता मंच’ने केला आहे.

काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांविरोधात कठोर कारवाई करा !

काश्मीरमधील घटना केवळ हिंसाचाराची नसून ती हिंदुविरोधी आणि भारताच्या  विरोधात कटाचा एक भाग आहे, या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.

‘संभाजी ब्रिगेड’संघटना आणि पक्ष यांची नोंदणी रहित करावी ! – ‘शिवधर्म फाऊंडेशन’ची मोर्चाद्वारे मागणी

‘संभाजी ब्रिगेड’संघटना आणि पक्ष यांची नोंदणी रहित करावी, या मागणीसाठी ‘शिवधर्म फाऊंडेशन’च्या वतीने मोर्चा काढण्यात आला

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी विहिंपचे नगर येथे निवेदन !

या निवेदनाद्वारे विहिंपने राष्ट्रपतींकडे देशाच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी त्वरित आणि कठोर पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे.

बंगाल येथे राष्ट्रपती शासन लागू करावे, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन

बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावे, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवावे, या मागणीसाठी हुपरीचे मुख्याधिकारी आणि हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

श्री गणेशाचे चित्र असलेल्या फरशीवर थुंकणार्‍या धर्मांधावर कारवाई करा !

श्री गणेशाचे चित्र असलेल्या फरशीवर थुंकणार्‍या अल्पवयीन धर्मांधावर कारवाईची मागणी, ग्रामस्थांनी दिले पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांना निवेदन.

बंगालमधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराविषयी आवाज उठवा !

बंगाल येथील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या संदर्भात भाजपचे खासदार जगदीश शेट्टार यांना निवेदन देण्यात आले.

माधवनगर (जिल्हा सांगली) येथे रेल्वेचे नवीन टर्मिनल उभे करण्याची प्रवासी आणि व्यापारी यांची मागणी !

जिल्ह्यातील माधवनगर येथे रेल्वेच्या मालकीची जागा उपलब्ध असल्याने प्रवासी आणि व्यापारी यांच्या लाभासाठी ‘या जागेवर ५ प्लॅटफॉर्मचे नवीन सॅटेलाईट रेल्वे टर्मिनल उभे करावे’, अशी मागणी सांगली जिल्ह्यातील प्रवासी आणि व्यापारी वर्गातून होत आहे.

बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करा आणि तेथील हिंदूंना संरक्षण पुरवा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन

बंगाल राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर अन् अस्थिर झाली आहे. हिंदु समाजावर सातत्याने होणारी आक्रमणे, जाळपोळ, धार्मिक द्वेषभावना वाढवणारे प्रकार, तसेच शासन यंत्रणेचे अपयश हे अत्यंत चिंतेचे कारण बनले आहे.

‘भटांची बायपास’ नाटकाला महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाचा आक्षेप 

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘भटांची बायपास’या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात होत आहेत.