कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
पाकिस्तानस्थित गुंडाशी संपर्क असल्याच्या संशयावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील काही तरुणांची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी चालू आहे.
पाकिस्तानस्थित गुंडाशी संपर्क असल्याच्या संशयावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील काही तरुणांची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी चालू आहे.
अशी मागणी का करावी लागते ? शासनकर्त्यांना हे लक्षात येत नाही का ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २२ ते २९ जुलै या कालावधीत पंढरपूर शहर मद्य-मांसमुक्त घोषित करावे, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली.
जुनी नावे तत्काळ हटवून त्याजागी शासनाने संमत केलेली नवीन नावे लिहावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
शिवभक्तांच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख श्री. विनायक सूर्यवंशी यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्यात अणूऊर्जा वीज प्रकल्पासाठी राज्य शासनस्तरावर अदानी, रिलायन्स आणि एन्.टी.पी.सी. या उद्योग समुहांसमवेत सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत; मात्र या प्रकल्पासाठी कोणतीही जागा अथवा स्थळ अंतिमत: निश्चित करण्यात आलेली नाही.
शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडणार्यांना मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) लावण्यात येणार आहे. यासाठी कायद्यामध्ये आवश्यक तो पालट करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली.
अशी मागणी का करावी लागते ? शासकीय निर्णयाची प्रभावी कार्यवाही तत्परतेने कधी होणार ?
‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता यासाठी आता लव्ह जिहादविरोधी कठोर कायद्याची आवश्यकता आहे !