पुणे : दिंडीतील वारकरी महिलेवर नसीम शेख या महिलेने मटणाचा तुकडा फेकला !

पुण्यात ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्याकडून वारकर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागील कुभांड शोधून काढून संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

Sonia Gandhi On Iran War : सोनिया गांधी यांनी ‘हमास’ने आमच्यावर केलेल्या आक्रमणाचा निषेध केलेला नाही !

सोनिया गांधी यांनी या लेखात भारताने इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात इराणची बाजू घेण्यास सांगितले .

Hindu Family Attacked : कल्याण येथे क्षुल्लक कारणावरून ४ धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण !

हिंदूंनी आणखी किती काळ धर्मांधांची आक्रमणे सहन करत रहायची ? हिंदूंकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे धाडसही होऊ नये, अशी पत निर्माण करा ! त्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य आहे !

मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित !

उरण : हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यावर ४ धर्मांध मुसलमानांनी केले प्राणघातक आक्रमण !

उरण : हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यावर ४ धर्मांध मुसलमानांनी केले प्राणघातक आक्रमण !

गोवंशियांच्या सुरक्षेसाठी धडपडणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना प्रशासनाने संरक्षण पुरवायला हवे !

अमरावती येथे उसने पैसे न दिल्याने २ धर्मांधांकडून हिंदु मित्राची हत्या !

हिंदूंनो, अशांशी मैत्री करायची का ?, ते वेळीच ठरवा !

British Hindus Attacked By Muslims : लंडन (ब्रिटन) येथे ३ हिंदु मुलांना मुसलमानांकडून अमानुष मारहाण

खासदार बॉब ब्लॅकमन यांनी संसदेत उपस्थित केले सूत्र
अद्याप कुणालाही अटक नाही

Temples Vandalisation In Bangladesh : बांगलादेशात २४ घंट्यांत मुसलमानांनी ६ मंदिरे लुटली !

बांगलादेशात अशा घटना सतत घडत आहेत आणि भारतासह जगभरातील हिंदू झोपले आहेत !

हिंदूंचे सैनिकीकरण आणि राजकारणाचे हिंदूकरण केल्याविना हिंदु राष्ट्र अशक्य ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई

बांगलादेशाने तेथील हिंदूंचा वंशविच्छेद केला आणि उरलेल्या मुसलमान बेरोजगार तरुणांना भारतात पाठवून दिले. भारतात ते हिंदूंच्या आधारे त्यांचे पोट भरत आहेत. ते येथे त्यांच्या बायका घेऊन येत नाहीत, तर येथेच ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलीशी लग्न करतात आणि त्यांची लोकसंख्या वाढवतात.

स्लिपर सेल’चा धोका !

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० केंद्र सरकारने हटवल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे चालूच आहेत. पहलगाममध्ये पर्यटकांवर आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड आक्रमणात २८ जणांचा मृत्यू झाला.