नागपूर येथे धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनावृत्त पत्र !
देशाचे पंतप्रधान मोदी ३० मार्चला नागपूरला येणार आहेत. नागपूर हे संघाचे मुख्यालय आहे. नागपूर हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. अशा शहरात षड्यंत्र आखून अशी दंगल पेटवणे, म्हणजे देशभरातील आणि खास करून महाराष्ट्रातील जिहादी प्रवृत्तींनी तुम्हाला आव्हान दिले आहे. या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून त्यांना चिरडून काढणे, हा तुमचा राजधर्म आहे मुख्यमंत्री महोदय !