Violence By Muslims In Holi : होळीच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी केला हिंसाचार !
हिंदूंचा असा एक ही सण नाही, ज्या दिवशी धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत नाहीत, हे हिंदूंना आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारांना लज्जास्पद !
हिंदूंचा असा एक ही सण नाही, ज्या दिवशी धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत नाहीत, हे हिंदूंना आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारांना लज्जास्पद !
बंगाल म्हणजे दुसरे बांगलादेश झाले आहे. केंद्र सरकार बांगलादेशाविषयी काही करत नाही, तसेच बंगालविषयीही काही करत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हिंदूंना मार खाण्याखेरीज पर्याय नाही !
होळीनंतर हिंदु भाविकंनी अयोध्या, काशी, प्रयाग आणि मथुरा इत्यादी धार्मिक स्थळांना भेट देण्याचे नियोजन केले आहे. होळीनंतरच्या दिवसांत अयोध्या आणि वाराणसी येथे जाण्यासाठी विमान आरक्षणामध्ये नियमितच्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले.
‘गंगा जमुनी तहजीब’ची आरोळी ठोकणारे आता मुसलमानांनी होळीच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या ‘सौहार्द’पूर्ण परंपरेला फाटा फोडण्याच्या विरुद्ध चकार शब्दही काढत नाहीत. दुसरीकडे परंपरेचे पालन करण्यासाठी प्रयत्न करणार्या हिंदूंना वेठीस धरले जात आहे. हिंदुविरोधकांचे हे षड्यंत्र आहे, हे विसरू नका !
गळ्यात फुलांचा हार, चेहर्यावर गुलाल आणि हातातील सिलिंडरमधून रंग उडवत असलेले त्यांचे दृश्य सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे ठरले.
गुजरातमध्ये अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर अशी स्थिती येऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
दुचाकी आणि इतर वाहने यांच्या वाहतुकीवर बंदी
हिंदूंच्या सणांच्या वेळी काहीतरी कारण काढून त्यांच्यावर आक्रमण करण्याची मुसलमानांची जुनी खोड आहे. अशांना वठणीवर आणण्यासाठी कायद्याच्या कठोर कार्यवाहीसह प्रभावी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता !
हिंदूंच्या सणांचा रंग मशिदीवर उडू न देण्यासाठी इतका खटाटोप करणारे मुसलमान कधीतरी हिंदूंशी बंधुभावाने राहु शकतील का ? तरीही हिंदु-मुसलमान भाई भाईचा गेली १०० वर्षे जो आटापिटा केला जात आहेत, तो किती हास्यास्पद आहे, हेच ही घटना स्पष्ट करते !
होळीमुळे सर्वांच्या घरी सुख आणि शांती यांचे आगमन होते. सण हे आनंद साजरा करण्यासाठी असतात. सणांच्या निमत्ताने लोक आपसांतील कटुता दूर करण्यासाठी पुढाकार घेतात आणि एकमेकांची गळाभेट घेतात. त्यामुळे ज्यांना रंगांची अडचण असेल त्यांनी ….