लोकसभा निकाल : इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे…!

लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल ! सत्ताधारी पक्षासह अनेक हिंदुत्वनिष्ठांनाही धक्का बसल्यासारखे झाले. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनाही अनपेक्षित निकाल लागले, असे वाटले. या निकालाविषयीच्या काही कारणांचा घेतलेला शोध !

भारतावरील मुसलमानांचे आक्रमण आणि काँग्रेस, तसेच साम्यवादी मनोवृत्ती !

‘गर्व से कहो हम ‘हिंदू’ हैं ।’, असा उ‌द्घोष ऐकल्यावर समाजवाद्यांनी ‘गर्व से कहो हम ‘मानव’ हैं ।’, अशी घोषणा देत ‘आपण व्यापक विचार करतो’, असे दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे…

Beed Maulvi Killed Hindu Boy : बीड येथे मौलवी शेख याने केलेल्‍या अमानुष मारहाणीत १ हिंदु मुलगा ठार : २ मुले घायाळ

इस्‍लामी धार्मिक नेत्‍यांची मनोवृत्ती किती हिंसक आणि क्रूर असते, हेच या घटनेतून दिसून येते. असे नेते मुसलमान समाजाला काय शिकवण देत असतील, हे वेगळे सांगायला नको !

संपादकीय : हिंदुविरोधी ‘इकोसिस्टीम’ !

सरकारने शिवप्रेमींच्या उद्रेकाची वाट न पहाता राज्यातील गडदुर्ग ‘अतिक्रमणमुक्त’ करण्यास प्राधान्य द्यावे !

Muharram by Hindus : कर्नाटकातील कुष्टगी तालुक्यातील मुसलमान नसलेल्या गावांत हिंदूंकडून साजरा केला जात आहे मोहरम !

जेथे मुसलमान मोहरम साजरा करत आहेत आणि मिरवणुका काढत आहेत, तेथे काही ठिकाणी हिंदूंवर आक्रमण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून तरी हिंदू शहाणे होतील का ?

Non-Muslim Students In Madrasas : मदरशांत हिंदू, तसेच अन्य मुसलमानेतर मुलांनी शिक्षण घेणे, हे समाजात धार्मिक वैमनस्य निर्माण होण्यास कारणीभूत !

सरकारने नवीन शिक्षण धोरणाच्या कार्यवाहीसमवेत मदरशांवर प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची धमक दाखवली पाहिजे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे हिंदूबहुल भागात मोहरमचा ताजिया नेण्‍यास अडचण होत असल्‍याने हिंदूंनी पुरातन पिंपळ वृक्षाची फांदी कापली !

हिंदूंची आत्‍मघातकी धर्मनिरपेक्षता ! मशिदीजवळ मिरवणुकांवर हमखास आक्रमणे होतात आणि दुसरीकडे हिंदू गांधीवादी आत्‍मघातकी धर्मनिरपेक्षता दाखवून पवित्र पुरातन पिंपळ वृक्षावर आघात करतात, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद !

संपादकीय : तिसरी शपथ अन् हिंदुत्वापुढील आव्हान !

हिंदुविरोधी ‘नॅरेटिव्ह’ खोडून काढणे हे हिंदूंपुढील येत्या काळातील मोठे आव्हान !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्‍ट्र दर्शन आणि दूरदर्शीपणा !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्‍व’ हे पुस्‍तक लिहिले, त्‍याला वर्ष २०२३ मध्‍ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्‍यांच्‍या मनात हिंदु राष्‍ट्राच्‍या संकल्‍पनेविषयी विचार प्रक्रिया पूर्वीपासूनच आरंभ झाली होती.

कट्टर हिंदुत्वनिष्ठ लेखन करणारे दादूमिया !

‘गुजरातला जेव्हा जाग येते’, ‘दलितांचे राजकारण’, ‘द्रौपदीची मुलगी’, ‘धास्तावलेले मुसलमान’ ही त्यांची सामाजिक आणि राजकीय विषयावरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत तसेच श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचा चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिला आहे.