संपादकीय : ‘उदयपूर फाइल्स’चे ‘सर तन से जुदा’ !

कन्हैयालाल यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी तरी धर्मबंधू हिंदूंनी ‘उदयपूर फाइल्स’च्या प्रसारणासाठी सरकारला भाग पाडावे !

राष्ट्राची सद्यःस्थिती आणि गुरूंनी शिष्यांना दिलेली दिशा

‘व्यास विश्वविद्यामंदिर’ नामक एका शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात गुरु आणि शिष्य यांच्यात धर्म, अध्यात्म, राष्ट्रकार्य या अनुषंगाने संवाद झाला. या संवादातून …..आदर्श राष्ट्राची स्थापना कशी करावी ?, याचे दिशादर्शन या लेखाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.     

भारत आणि अन्य देशांतील हिंदु धर्मियांची संख्या

हिंदु धर्म हा जगातील सर्वांत प्राचीन धर्म आहे, ज्याची मुळे भारतीय संस्कृती आणि इतिहास यांमध्ये खोलवर आहेत. भारत देश हिंदु धर्माचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनला आहे. हिंदु धर्म जगातील अन्य देशांतही पसरलेला आहे.

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटना !

‘६ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक; धर्म, धर्मनिरपेक्षता, राज्यघटना आणि ‘सेक्युलर’ शब्दाचा अधिकृत अर्थ नसल्याने होत असलेला अनर्थ’, हा भाग वाचला.

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटना !

भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक !

गोवंश हत्येविषयी निद्रिस्त हिंदु समाज !

आजही रस्त्याने जातांना गाय दिसली, तर नकळत अगदी सहज भक्तीभावाने गायीला तो स्पर्श करतो, वंदन करतो; मात्र हिंदूंची यच्चयावत श्रद्धास्थाने नष्ट करण्याचा प्रशासनाने विडाच उचलला आहे.

Hindu Family Attacked : कल्याण येथे क्षुल्लक कारणावरून ४ धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण !

हिंदूंनी आणखी किती काळ धर्मांधांची आक्रमणे सहन करत रहायची ? हिंदूंकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे धाडसही होऊ नये, अशी पत निर्माण करा ! त्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य आहे !

Hindu Women Attacked : कुंदापूर (कर्नाटक) येथे सुट्या पैशांवरून मुसलमान महिलेने हिंदु महिलेला केली मारहाण

धर्मांध मुसलमान पुरुषच नाही, तर महिलाही हिंदूंवर आक्रमण करण्यात मागे नाहीत, हे पहाता हिंदु महिला स्वसंरक्षणासाठी काय करणार आहेत ? कि नेहमीच मार खात रहाणार आहेत ?

Population of Muslims Growing : जगात वर्ष २०१० ते २०२० या काळात मुसलमानांच्या लोकसंख्येत वेगाने वाढ – प्यू रिसर्च सेंटर

जगात मुसलमानांची लोकसंख्या वाढण्यामागे कोणती कारणे आहेत, हे वेगळे सांगायला नको; मात्र त्याच वेळी ख्रिस्त्यांची लोकसंख्या अल्प होण्यामागे त्यांनी धर्माचा त्याग करणे, हे मोठे कारण आहे. याचा विचार भारतातील ख्रिस्ती मिशनरींनी केला पाहिजे !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तिथीनुसार म्हणजेच ९ जून या दिवशी शिवतीर्थावर शिवराज्याभिषेकदिन म्हणजेच ‘हिंदुसाम्राज्यदिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मूर्तीची नित्यपूजा करून वेदमंत्राच्या घोषात ११ दांपत्याच्या हस्ते दुग्धाभिषेक, तसेच ११ नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला.