विरारमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रेवर अंडी फेकल्याने तणाव !
श्रीरामाच्या देशात श्रीरामनवमीच्या शोभायात्रेवर अंडी फेकली जातात, यातून कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात नाही, हे लक्षात येते. पोलिसांनी संबंधितांचा कसून शोध घेऊन त्यांना शिक्षा करणे आवश्यक !
श्रीरामाच्या देशात श्रीरामनवमीच्या शोभायात्रेवर अंडी फेकली जातात, यातून कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात नाही, हे लक्षात येते. पोलिसांनी संबंधितांचा कसून शोध घेऊन त्यांना शिक्षा करणे आवश्यक !
पाकमध्ये अशा प्रकारे हिंदूंचा निर्वंश केला जात आहे आणि तरीही भारत अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांकडे बारकाईने लक्ष असल्याचे सांगत आहे. हे हिंदूंना अपेक्षित नाही !
हिंदूंना हिंदु वर्षाचे महिने, तिथी, सण यांची माहिती व्हावी, यासाठी हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला (पश्चिम) यांच्या वतीने दिनदर्शिका सिद्ध करण्यात आली आहे.
भारतातील आणि पाकिस्तानतीलच नव्हे, तर अफगाणिस्तानसह बहुतेक इस्लामी देशांतील लोक पूर्वी हिंदूंचे होते. तलवारीच्या बळावर त्यांचे धर्मांतर करण्यात आलेले आहे. हे आता ते उघडपणे सांगू लागले आहेत. भविष्यात ते पुन्हा हिंदु धर्मांत आल्यास आश्चर्य वाटणार नाही !
गावातील जत्रेत मुसलमानांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता.
अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकातील लिखाण कधी रोहित पवार यांनी वाचले आहे का ? काफिरांना कशा प्रकारे मारा ? ही त्यांची शिकवण रोहित पवार यांना माहीत आहे का ? हिंदूंवर जिझिया कर लादणारा औरंगजेब हिंदूंची मनृस्मृती कधी ऐकून घेईल का ? शालेय विद्यार्थ्यालाही जे कळेल, ते न कळणारे म्हणे आमदार !
मी दुसरा धर्म का स्वीकारावा ? मला सर्व धर्मांविषयी प्रेम आहे. आम्ही या धर्मात जन्म घेण्यासाठी अर्ज केला नव्हता. मी हिंदु म्हणून जन्माला आलो आणि हिंदु म्हणूनच मरीन, अशी स्पष्टोक्ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणारे डी.के. शिवकुमार यांनी केली.
हिंदूंचा खरा इतिहास त्यांना समजण्यापासून जे परावृत्त करत आहेत, ते सर्वच हिंदूंचे वैरी आहेत. त्यामुळे अशा वैचारिक आतंकवाद्यांचा वैचारिक समाचार घेऊन त्यांना बलहीन करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे !
गेल्या ४ दिवसांपासून हे प्रकरण राजस्थानमध्ये आणि देशात प्रसारित होत असतांना एकही निधर्मीवादी राजकीय पक्ष किंवा नेते यांनी याविषयी तोंड उघडलेले नाही; कारण आरोपी मुसलमान आहेत आणि पीडित हिंदू !
नेतृत्व कृष्णासारखे असले पाहिजे, जे पूर्ण निःस्वार्थी, ज्ञानविज्ञानसंपन्न, अत्यंत चतुर, लोकसंग्रही, अत्यंत निग्रही, दृढनिश्चयी असे आहे. यासह अनुयायीवर्ग पराक्रमी, निष्ठावंत, आज्ञाधारक, सामर्थ्यसंपन्न, कुशल आणि प्रयत्नशील असा असावा, म्हणजे श्री, यश, वैभव दुसरीकडे कुठे जाणार ?