यवतमाळ येथे तलवारींसह वाहन जप्त करून धर्मांधाला अटक !

धर्मांधांकडे धारदार तलवारी कुठून आणि कशासाठी येतात ? याचे सखोल अन्वेषण करून कठोर कारवाई होणार का ?

उलवे (नवी मुंबई) येथे अवैधरित्या रहाणार्‍या बांदलादेशीला अटक !  

घुसखोरांनी पोखरलेला भारत ! घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर पाऊले उचलणे आवश्यक !

पाटणा महाविद्यालयाच्या वसतीगृहांत विद्यार्थ्यांच्या वादातून गावठी बाँबचे स्फोट

बिहार म्हणजे जंगलराज ! महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षण घेण्याऐवजी असे कृत्य करत असतील, तर ते भविष्यात काय करणार आहेत, हे स्पष्ट होते !

बेंगळुरू येथे पबमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या २ मुसलमानांना अटक !

भारतात सर्वप्रकारच्या सुखसोयी उपभोगणार्‍या अशांना दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच योग्य शिक्षा ठरील !

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे गरीब आणि आदिवासी हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ४२ जणांवर गुन्हा नोंद

देशात कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आणि अशांना शिक्षा होत नसल्यानेच अशा घटना थांबलेल्या नाहीत. केंद्र सरकारने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वाहनचालकावर आक्रमण केल्याप्रकरणी ४ धर्मांधांना अटक

अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तलाठी आणि पशूधन विकास अधिकारी यांना लाच घेतांना अटक !

सर्व शासकीय सुविधा आणि मुबलक वेतन असतांनाही हे अधिकारी लाच घेतात यावरून त्यांची स्वार्थी वृत्ती लक्षात येते. अशांना त्वरित कठोर शिक्षाच होणे आवश्यक !

लाचखोरीच्या प्रकरणी रेल्वेच्या २ अधिकार्‍यांना अटक

मुंबईतील अधिकारी एन्. नारायणन् आणि अतुल शर्मा अशी या २ अधिकार्‍याची नावे आहेत.

Corrupt ED : तमिळनाडूमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍याला २० लाख रुपयांची लाच घेतांना अटक

अंकित याने या डॉक्टरला धमकावून कार्यालयात बोलावले होते. त्याच्याकडे कारवाई करण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती.

प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्याची नारायण राणेंची मागणी !

दंगलीची माहिती घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलतांना ‘६ डिसेंबरनंतर दंगली होतील’, असे वक्तव्य केले होते.