यवतमाळ येथे तलवारींसह वाहन जप्त करून धर्मांधाला अटक !
धर्मांधांकडे धारदार तलवारी कुठून आणि कशासाठी येतात ? याचे सखोल अन्वेषण करून कठोर कारवाई होणार का ?
धर्मांधांकडे धारदार तलवारी कुठून आणि कशासाठी येतात ? याचे सखोल अन्वेषण करून कठोर कारवाई होणार का ?
घुसखोरांनी पोखरलेला भारत ! घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर पाऊले उचलणे आवश्यक !
बिहार म्हणजे जंगलराज ! महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षण घेण्याऐवजी असे कृत्य करत असतील, तर ते भविष्यात काय करणार आहेत, हे स्पष्ट होते !
भारतात सर्वप्रकारच्या सुखसोयी उपभोगणार्या अशांना दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच योग्य शिक्षा ठरील !
देशात कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आणि अशांना शिक्षा होत नसल्यानेच अशा घटना थांबलेल्या नाहीत. केंद्र सरकारने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !
सर्व शासकीय सुविधा आणि मुबलक वेतन असतांनाही हे अधिकारी लाच घेतात यावरून त्यांची स्वार्थी वृत्ती लक्षात येते. अशांना त्वरित कठोर शिक्षाच होणे आवश्यक !
मुंबईतील अधिकारी एन्. नारायणन् आणि अतुल शर्मा अशी या २ अधिकार्याची नावे आहेत.
अंकित याने या डॉक्टरला धमकावून कार्यालयात बोलावले होते. त्याच्याकडे कारवाई करण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती.
दंगलीची माहिती घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलतांना ‘६ डिसेंबरनंतर दंगली होतील’, असे वक्तव्य केले होते.