शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
शिक्षिका सृष्टी धुरी यांना अतिरिक्त ठरवून त्यांचे अन्यत्र समायोजन करण्याच्या प्रशासकीय निर्णयाच्या विरोधात ग्रामस्थ आणि पालक आक्रमक झाले आहेत.
शिक्षिका सृष्टी धुरी यांना अतिरिक्त ठरवून त्यांचे अन्यत्र समायोजन करण्याच्या प्रशासकीय निर्णयाच्या विरोधात ग्रामस्थ आणि पालक आक्रमक झाले आहेत.
असे समजते की, ‘झुरळे’ देहलीमध्ये पूर्णपणे अराजकता माजवण्याच्या सिद्धतेत होते. त्यांचा उद्देश पोलिसांना कठोर कारवाई करण्यास भाग पाडणे आणि त्यानंतर ‘जेन-झी’ पिढीला भडकवून देशभर हिंसाचार पसरवणे, हा होता; पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या या सर्व योजना अगदी प्रारंभीच्या टप्प्यावरच उधळून लावल्या.
जनतेला कचरा प्रक्रियेची सक्ती करण्यापूर्वी त्यांना त्यादृष्टीने सर्व सुविधा देण्याकडे प्रशासन का पहात नाही ? असे प्रशासन काय कामाचे ?
संपाच्या कालावधीत काही आंदोलकांनी बसवर दगडफेक केली. या प्रकरणी धारावी, दहिसर, बांगूरनगर, दादर आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
आंदोलकांचे नेते अमन यांनी सांगितले की, हे आंदोलन चालूच राहील. हे आंदोलन शेवटी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादपर्यंत पोचेल.
सर्वेक्षण करण्यास आलेल्या कर्मचार्यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप : ४० ते ५० ग्रामस्थांवर गुन्हे नोंद
देवीच्या दर्शनासाठी येणार्यांना सुविधा देण्याऐवजी त्यांच्यावर कर आकारणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
अशा हिंदुद्वेष्ट्या पोलिसांना निलंबित करून काय उपयोग ? अशांना बडतर्फ करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे !
‘काहीही झाले, तरी अमेरिकेशी तह करू नका’, अशी मागणी आंदोलकांनी केली असून त्यांनी परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष महंमद बागेर गालिबाफ यांच्यावर टीका केली आहे.
वाढत्या महागाईच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन चालू असतांना हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी राजवटीच्या दडपशाहीच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी रावलकोटमध्ये ६० सहस्र ते ७० सहस्र लोक जमा झाले होते.