Jharkhand Karni Sena Chief Murder : झारखंडमधील ‘रजपूत करणी सेने’च्या प्रदेशाध्यक्षांची अज्ञातांकडून हत्या

झारखंडमधील हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारच्या राजवटीत हिंदू असुरक्षित ! अशांच्या राज्यात हिंदूंना न्याय मिळणेही अशक्यच आहे !

Pakistan’s Hindu Minister Attacked : पाकमध्ये हिंदु राज्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यावर फेकण्यात आले बटाटे !

आंदोलनकर्त्यांनी धार्मिक व्यवहार राज्यमंत्री खैल दास कोहिस्तानी यांच्या वाहन ताफ्यावर टोमॅटो आणि बटाटे फेकले. या वेळी आंदोलक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते.

मुंबईतील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडले; संतप्त जैन समाजाकडून आंदोलन !

विलेपार्ले परिसरातील जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने पाडले, मंदिर पुन्हा बांधून देण्याची जैनांची मागणी!

मराठी शाळांमधील हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसेचे आंदोलन !

अन्य राज्यांमध्ये त्यांचीच राज्यभाषा ही महत्त्वाची मानली जाते; परंतु महाराष्ट्रात हिंदी भाषेला प्राधान्य का ?

‘आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही’, मनसेचे मुंबईत बॅनर !

इयत्ता १ ली पासून हिंदी अनिवार्य करण्याच्या धोरणाला मनसेकडून विरोध दर्शवण्यात आला.

अहिल्यानगरमधील श्रीगोंदा येथील मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर करावा ! – ह.भ.प. बंडा तात्या कराडकर

मंदिर परिसरात ‘सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह’ नावाने ट्रस्ट चालू केल्याने वाद

बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करण्याची कुडाळ सकल हिंदु समाजाची मागणी 

हिंदूंच्या येथील हत्यांची सर्व प्रकरणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात यावीत आणि बंगालमधील हिंदूंच्या हत्यांच्या प्रकरणी जलद गती न्यायालये स्थापन करून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात द्यावी.

गोपाळगडावरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार !

गोपाळगड वर्ष १९६० मध्ये अवघ्या ३० रुपयांत शासनाने विकला होता. केवळ मुसलमानांची भूमी म्हणून गड कह्यात घेण्यास प्रशासन सिद्ध नव्हते ! त्यामुळेच दुर्गप्रेमींना आंदोलन करावे लागले होते.

Bengal-Bhangar Violence : हिंसाचारामागे दर्गाचा प्रमुख अब्बास सिद्दीकी आणि त्याचा इंडियन सेक्युलर फ्रंट पक्षाचा आमदार असणारा भाऊ नौशाद सिद्दीकी यांचा हात !

मुर्शिदाबाद नंतर दक्षिण २४ परगणा येथील भांगरमध्ये मुसलमानांचा हिंसाचार

Pandharpur Corridor : ‘पंढरपूर कॉरिडोर’ला स्थानिकांचा तीव्र विरोध करण्याचा निर्णय !

सरकार कोणत्याही पक्षाचे असो, मंदिर चालवणे हे सरकारचे काम नाही. सरकार जर इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे कह्यात घेणार नसेल, तर केवळ हिंदूंचीच मंदिरे का घेते ?