S Jaishankar On Kashmir : पाकशी केवळ पाकव्याप्त काश्मीर रिकामी करण्यावर चर्चा होईल ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर
पाकशी आता कोणत्याही सूत्रावर चर्चा होणार नाही, अशीच भूमिका आता घेणे आवश्यक आहे. पाकने स्वतःहून भारताच्या विरोधात चालवलेले आतंकवादाचे युद्ध थांबवणे आणि पाकव्याप्त काश्मीर भारताच्या कह्यात देणे, हेच त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक आहे !