S Jaishankar On Kashmir : पाकशी केवळ पाकव्याप्त काश्मीर रिकामी करण्यावर चर्चा होईल ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

पाकशी आता कोणत्याही सूत्रावर चर्चा होणार नाही, अशीच भूमिका आता घेणे आवश्यक आहे. पाकने स्वतःहून भारताच्या विरोधात चालवलेले आतंकवादाचे युद्ध थांबवणे आणि पाकव्याप्त काश्मीर भारताच्या कह्यात देणे, हेच त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक आहे !

Turkey Military Operatives Killed : तुर्कीयेचे २ सैनिक भारताच्या आक्रमणात ठार

भारत आणि पाक यांच्या युद्धात तुर्कीयेचे सैनिक सहभागी झाल्यामुळे भारताने यावरून तुर्कीयेला जाब विचारून त्याच्याशी असणारे सर्व प्रकारचे संबंध तोडले पाहिजेत !

काश्मीरप्रश्नी कुणीही मध्यस्थी करू नये !

भारताने काश्मीरप्रश्नी कोणताच हस्तक्षेप न स्वीकारता पाकव्याप्त काश्मीर कह्यात घ्यावा !

Indian Army Press Conference : भीती निर्माण केल्याखेरीज प्रेम निर्माण होऊ शकत नाही !

आता विनंती नाही तर युद्ध होईल. ‘समजदार के लिए इशारा काफी है,’ असे सांगत ‘कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान आले, तर त्याचा सामना करण्यास आम्ही सिद्ध आहोत.

BrahMos In Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पहिल्यांदाच केला ब्राह्मोसचा वापर

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकची मोठी हानी केल्याची माहिती आता समोर येत आहे. भारताने पाकची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासह पाकच्या वायूदलाचे ११ तळ उद्ध्वस्त केले आहेत.

India Attack Pakistan Military Targets : भारताने पाकचे वायूदल आणि सैन्यदल यांचे ८ तळ केले उद्ध्वस्त !

पाकच्या आक्रमणांची वाट पहात आणि ती परतवून लावत बसण्यापेक्षा आता भारताने गांधीगिरी सोडून पाकवर स्वतःहून थेट आक्रमण करून त्यांची सर्व सैनिकी शक्ती नष्ट करणे आवश्यक आहे !

Pakistan Lying since birth : पाकिस्तान त्याच्या जन्मापासूनच खोटे बोलत आहे !

वर्ष १९६५ आणि १९७१ च्या युद्धात पाकिस्तान पराभूत झाला असतांना त्याच्या पाठ्यपुस्तकात त्याने विजय मिळवल्याचे शिकवले जाते, अशा पाकवर कोण विश्वास ठेवणार ?

‘Operation Sindoor’ Not Over : ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही ! – संरक्षणमंत्री

आपण ‘रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेविरुद्ध जागतिक मोहीम चालू केली पाहिजे आणि तिच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे.- असदुद्दीन ओवैसी

Nationwide Civil Defence Mock Drill : आज देशभरात २५९ ठिकाणी आपत्कालीन सराव !

यात राजधानी देहली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या ४ महत्त्वाच्या शहरांसह चंडीगड, शिमला, कर्णावती, भोपाळ, इंदूर, भाग्यनगर, विशाखापट्टणम्, बेंगळुरू आदी मोठ्या शहरांचाही समावेश आहे.

Supreme Court On Red Fort Claim : लाल किल्लाच का ? ताजमहाल का नाही ? – सर्वाेच्च न्यायालयाची टीका

मोगलांचे वंशज असल्याचे सांगत लाल किल्ला मागणारी सुलताना बेगम यांची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली