India On Chinese Illegal Occupation : भारताने भारतीय भूभागावर चीनचे बेकायदेशीर नियंत्रण कधीही स्वीकारलेले नाही !
भारताने केवळ असे सांगू नये, तर ते नियंत्रण हटवण्यासाठी प्रयत्न काय करणार आणि कधी करणार, तेही जनतेला सांगून आश्वस्त केले पाहिजे !
भारताने केवळ असे सांगू नये, तर ते नियंत्रण हटवण्यासाठी प्रयत्न काय करणार आणि कधी करणार, तेही जनतेला सांगून आश्वस्त केले पाहिजे !
सरन्यायाधिशांनी न्यायमूर्तींचे केले स्थानांतर
न्यायमूर्तींची केली जाणार चौकशी
वर्ष १९९९ मध्ये ख्रिस्ती मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्याची दोन अल्पवयीन मुले यांची कथित हत्या केल्याच्या प्रकरणी दोषी ठरलेल्या दारा सिंह याने त्याच्या सुटकेची मागणी केली आहे.
गेल्या १० वर्षांत, म्हणजे १ एप्रिल २०१५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) तब्बल १९३ राजकीय नेत्यांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे नोंदवले आहेत; मात्र त्यांतील केवळ दोघांवरील आरोप अद्याप सिद्ध झाले.
याचा अर्थ जर राजकीय इच्छाशक्ती असेल, तर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही त्यावर राज्यव्यवस्था स्थगिती आणू शकते, हेच खरे !
अशा घटना थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! स्वत:च्याच देशात हिंदु समाज असुरक्षित झाला आहे. स्वत:चा जीव मुठीत धरून रहावे लागणार्या हिंदूंच्या हिंदुस्थानाला हे लज्जास्पद !
इस्लामी आतंकवाद जगासाठी चिंतेचे एक प्रमुख कारण आहे. बांगलादेशात हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती आणि इतर लोक बर्याच काळापासून दुर्दैवी छळ, हत्या यांचा सामना करत आहेत.
रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी पोलंड कृतज्ञ आहे. पंतप्रधान मोदी यांनीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना अण्वस्त्रेे वापरू नयेत, यासाठी तयार केले होते.
गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेली दंगल आतापर्यंतची मोठी दंगल होती, ही धारणा चुकीची आहे. वास्तव असे आहे की, वर्ष २००२ पूर्वी गुजरातमध्ये धार्मिक दंगली झाल्या होत्या. तरीही वर्ष २००२ प्रमाणे त्या कधीही आंतरराष्ट्रीय बातम्या बनल्या नाहीत.
मी अल्पसंख्यांक आहे; परंतु भारतात मला नेहमीच सुरक्षित वाटले आहे, असे विधान अभिनेते जॉन अब्राहम यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने घेतलेल्या मुलाखतीत केले.