वणी (जिल्हा यवतमाळ) येथे बजरंग दल गोरक्षकांकडून ७० गोवंशियांची मुक्तता !
गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !
गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !
साक्षात् भगवान श्रीकृष्णाने गोपालक बनून गोमातेची सेवा केली. जशी आपण भगवंताची पूजा करतो, तशी गायीची पूजा आपल्या धर्माने सांगितलेली आहे. गोमाता सर्वांना पूजनीय आणि वंदनीय आहे.
गाय ही भारतीय संस्कृती आणि धार्मिकता यांचा अविभाज्य भाग असल्याने तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे !
गोपालन आणि गोसंरक्षण यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करणार्या उत्तरप्रदेश सरकारचे अभिनंदन ! यातून देशातील इतर राज्ये बोध घेतील का ?
गोवंशांची हत्या कोण करते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हिंदूंना डिवचण्याचा हा प्रकार करणार्यांना कठोर शिक्षा केल्याविना हे थांबणार नाही !
दारूड्याला दारू पिण्यासाठी कारण लागत नाही, तसेच जिहादी मुसलमानांना गोहत्या करण्यासाठी कारण लागत नाही. त्यातही हिंदूंना डिवचण्यासाठी सणांच्या वेळी ते जाणीवपूर्वक गोहत्या करतात. तेच या धमकीतून पुन्हा दिसून येत आहे !
‘गोमाता’ ही हिंदु धर्मात श्रेष्ठ समजली जाते. गोमातेचे महत्त्व आणि तिच्यामुळे होणारे लाभही पुष्कळ आहेत. गाय जरी मुका प्राणी असला, तरी तिला मानवाप्रमाणे भावना आहेत, याची प्रचीती नुकतीच एका उदाहरणातून आली.
गंगा गावातील श्रीगुरु जांभेश्वर शिक्षा समिती संचालित प्राथमिक शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी प्रतिदिन त्यांच्या डब्यामध्ये गाय आणि पक्षी यांसाठी पोळी आणतात. शिक्षकदेखील या उपक्रमात सहभागी होत डबा आणतात.
ब्राझिलमधील मिनास गेराईस येथे झालेल्या लिलावात भारतीय गायीला तब्बल ४० कोटी रुपयांची किंमत मिळाली. नेल्लोर प्रकारातील ‘वियाटिना-१९’ नावाची ही गाय आहे. या गायीचे वजन १ सहस्र १०१ किलो आहे, जे इतर नेल्लोर गायींच्या तुलनेत दुप्पट आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात गायींच्या चोर्याही होतात आणि हत्याही होतात, तरीही सरकारमधील मंत्री गुन्हेगारांवर गोळ्या झाडण्यासाठी आदेश देण्यावर अद्यापही विचार करत आहेत. दुसरीकडे उत्तरप्रदेशात भाजपचे योगी आदित्यनाथ यांचे सरकार गोतस्करांना गोळ्या झाडून त्यांना अपंग बनवत आहे !