गोवंश तस्करी करतांना पकडलेल्या वाहनांचा तस्करीसाठी पुन्हा वापर !
गोवंश तस्करीसाठी त्याच वाहनांचा पुन:पुन्हा होणारा वापर लक्षात घेता जप्त करण्यात येणार्या वाहनांविषयी सरकारला भविष्यात कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
गोवंश तस्करीसाठी त्याच वाहनांचा पुन:पुन्हा होणारा वापर लक्षात घेता जप्त करण्यात येणार्या वाहनांविषयी सरकारला भविष्यात कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
‘इक्वल राईट फॉर हिन्दुज’ यांच्या वतीने सभेचे आयोजन
पहाटेच्या वेळी संशयास्पद वाहनाचा आवाज ग्रामस्थांच्या कानावर पडला. त्यानंतर एकमेकांशी संपर्क करून परिसरातील तरुणांनी एकत्रितपणे या टेम्पोचा पाठलाग केला.
‘ग्रंथ पारायण दिंडी, पुणे’ आणि ‘गीताधर्म मंडळ, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिव पेठेतील ‘गीताधर्म मंडळ’ येथे प्रथमच मराठीत गोकथेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी गोकथेचे निरूपण करतांना ह.भ.प. परेश बुवा देवळणकर बोलत होते.
जनावरांची बोकडासारखी मान कापून, आतडी काढून अत्यंत क्रूरपणे कत्तल केल्याचे पाहून हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूनेच हे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मंदिर उभारणीच्या कामासंदर्भात ४ शंकराचार्य आणि १३ आखाड्यांचे प्रमुख सिद्ध होते; मात्र त्यांना बाजूला सारून स्वतःच्या विशेष लोकांना न्यासामध्ये घेण्यात आले. जेव्हा तुम्ही तुमच्या विशेष लोकांना ठेवता, याचा अर्थ ते स्वतःचे काम करू शकतील; म्हणूनच त्यांना ठेवले गेले. तिथे चोरी होणार, हे त्याच वेळी स्पष्ट झाले होते, अशी प्रतिक्रिया ज्योतिष पीठाचे शंकराचार्थ स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी येथे व्यक्त केली.
गोवंश चोरण्यासाठी त्याला गुंगीचे औषध देणारे क्रूर चोरटे कोण आहेत ? याचा शोध पोलिसांनी घेणे अपेक्षित !
धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे आणि जर समोर ‘खर’ आणि ‘दूषण’ (रामायणातील असुर) यांसारख्या प्रवृत्ती असतील, तर शस्त्र उचलण्याची वेळही येऊ शकते, असे मार्गदर्शन योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.
गोहत्याबंदी करण्यासाठी देशभरात ‘गोसम्मान आवाहन अभियान’ ही अत्यंत पवित्र मोहीम चालू आहे. अशा वेळी सरकारने हिंदूंच्या भावनांचा विचार करण्याऐवजी अशा प्रकारचे विधान करणे बृहद् हिंदु समाजाला अपेक्षित नाही !
भारतीय संस्कृतीत गायीला विशेष महत्त्व असून गोसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची समाजाला आवश्यकता आहे. गोमयपासून सिद्ध करण्यात आलेली ‘अँटी रेडिएशन चिप’ हा त्याच दिशेने एक प्रेरणादायी आणि अभिनव प्रयत्न आहे, असे गौरवोद्गार मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे काढले.