Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
बंगालच्या उपसागरातून म्यानमारमधून पळून जाणार्या रोहिंग्या समुदायाच्या लोकांची वाहतूक करणार्या २ नौका समुद्रात बुडाल्या आहेत.
बंगालच्या उपसागरातून म्यानमारमधून पळून जाणार्या रोहिंग्या समुदायाच्या लोकांची वाहतूक करणार्या २ नौका समुद्रात बुडाल्या आहेत.
प्रचंड गर्दीमुळे अचानक ढकलाढकली चालू झाली, ज्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यात अनेक भाविक खाली पडले आणि एकच गोंधळ उडाला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, वारकर्यांची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण वारी मार्गावर आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे करण्यात येतील.
सत्ताधारी भाजप नेत्यांच्या कार्यक्षेत्रात जर जिल्हा परिषद शाळांची अशी दुरवस्था असेल, तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा ? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
आषाढी वारीच्या वेळी सासवड-जेजुरी मार्गावर १३ जूनला सकाळी भीषण अपघात झाला. सासवडहून जेजुरीकडे ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत वारकरी पायी प्रवास करत होते.
भिवंडी शहरातील गायत्रीनगर परिसरातील फातिमा नगर येथील न्यू आजमी कंपाऊंडमधील ‘यू.एस्. टेक्सटाईल’ हा यंत्रमाग कारखाना ११ जुलैला अचानक कोसळला.
व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ समुद्रात भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक नौका उलटून झालेल्या अपघातात भारतियांसह १५ जणांचा मृत्यू झाला. या नौकेमध्ये ३२ भारतीय पर्यटक होते, त्यांपैकी बहुतांश जण तेलंगाणाचे होते, असे सांगितले जात आहे.
मुंबई पोलिसांसाठी ४० सहस्र घरांची निर्मिती !
ठाणे-घोडबंदर मार्गावरील कासारवडवली भागात ८ जुलैला दुपारी १२.३५ वाजता महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर रिक्शावर आदळून भीषण अपघात झाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.