अपघातात ठार झालेल्या युवकांच्या कुटुंबियांना न्याय द्या !

रामा काणकोणकर म्हणाले, ‘‘बसमालकाला कुंकळ्ळी पोलीस ठाण्यावर आणून चौकशी केल्याविना गप्प बसणार नाही. त्यांच्या बसगाड्या गोव्यातून जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. बसचालकाची जामिनावर सुटका झाली आहे. युवकांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा,

Cashless Treatment For Accident Victims : अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम न घेता उपचार करणार ! – आरोग्यमंत्री

‘जनतेला योजनेतील रुग्णालयांची माहिती मिळावी, रुग्णालयातील खाटांची उपलब्धता कळावी आणि तक्रारी प्रविष्ट करता याव्यात, यांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्यात येईल !’

पुणे-बेंगळूरू महामार्गावर खासगी बसला भीषण आग

जिल्ह्यातील खेड-शिवापूर येथील ससेवाडीजवळ एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.

मांडवा जेटीजवळील बोट अपघाताची विभागीय चौकशी होणार !

सायंकाळी ५.३० वाजता ही दुर्घटना घडली. या वेळी बोटीतील १३० प्रवाशांना अन्य बोटीत घेऊन काठावर आणण्यात आले.

Jaipur Hit & Run Case : जयपूरमध्ये काँग्रेसचे नेते उस्मान खान यांनी गाडीखाली ९ जणांना चिरडले : ३ जणांचा मृत्यू , ६ जण घायाळ !

जनतेच्या जीवावर उठलेले काँग्रेसचे नेते !

Gujarat Factory Blast : गुजरातमध्ये बॉयलरचा स्फोट : १७ जणांचा मृत्यू

स्फोटामुळे कारखान्यात आग लागली. कारखान्यात काम करणारे कामगार त्यात अडकले. आतापर्यंत ७ कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

रस्ते अपघातातील घायाळ आणि मृतकांचे नातेवाईक यांना हानीभरपाई मिळण्यासाठी ‘मोटार वाहन अधिनियम’च्या प्रावधानात झालेले पालट !

‘केंद्रीय मोटार वाहन अधिनियम, १९८८’ च्या कलम ६१ ते ६५ यांमध्ये विविध नियमांचा समावेश आहे. या कलमांमध्ये ‘हिट अँड रन’ (अपघात करून पळून जाणे) अपघातात घायाळ झालेल्या व्यक्तीच्या….

वाहनचालकांची ‘ए.आय.’च्या तंत्रज्ञानाने पडताळणी होणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

‘ए.आय.’च्या (कृत्रिम बुद्धीमत्ता) साहाय्याने मद्य आणि अमली पदार्थ सेवन करून गाडी चालवणार्‍यांची पडताळणी करण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण न्यून करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

महामार्गावरील अपघाताला पथकर नाका प्रशासन उत्तरदायी ! – प्रकाश गवळी

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ९ मार्चाला ट्रक आणि चारचाकी यांच्या अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला. त्याला आनेवाडी पथकर नाका प्रशासन, तसेच महामार्ग पोलीस उत्तरदायी आहेत.

Govt Announces “Cashless Treatment” : रस्ते अपघातातील घायाळांवर विनामूल्य उपचार ; सरकार दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च उचलणार !

रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना या महिन्यापासून, म्हणजेच मार्च २०२५ पासून दीड लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार मिळतील. खासगी रुग्णालयांसाठीही हा नियम अनिवार्य असेल. ही प्रणाली देशभरात लागू केली जाईल.