काश्मीर प्रश्नाला नेहरूच कारणीभूत आहेत ! – अमित शहा
नेहरू यांनी हा प्रश्न निर्माण केला, तरी यापूर्वी वाजपेयी यांच्या काळात भाजपने हा प्रश्न सोडवला नाही आणि आता मोदी यांच्या काळात संपूर्ण बहुमत असतांनाही तो सोडवला नाही; म्हणजेच काँग्रेस आणि भाजप यांच्यात भेद तो काय ?