CM Devendra Fadanvis : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना गोठवली !
‘संविधान बचाव’च्या घोषणा देणार्यांवर काँग्रेसने आणीबाणी लादून भारतियांचे मूलभूत अधिकार आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य काढून घेतले. राज्य कायद्याने नव्हे, तर हुकुमाने चालेल, अशी व्यवस्था सिद्ध करण्यात आली.