आक्रमणात सलमान रश्दी यांचा मृत्यू न झाल्याने धर्मांध मुसलमानांना दु:ख !
न्यूयॉर्कमध्ये १२ ऑगस्टच्या दिवशी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
न्यूयॉर्कमध्ये १२ ऑगस्टच्या दिवशी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
बांगलादेशच्या माणिकगंज जिल्ह्यात असलेल्या माणिकगंज शासकीय महाविद्यालयातील हिंदु प्राध्यापक रतन कुमार यांच्यावर सत्ताधारी ‘अवामी लीग’ पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या ‘छात्र लीग’च्या नेत्यांनी आक्रमण केले.
न्यूयॉर्क येथे १२ ऑगस्टला एका कार्यक्रमात भारतीय वंशाचे मूळचे अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणात आमचा हात नाही, असा खुलासा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.
प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील २४ वर्षीय इराणी-अमेरिकन हादी मातर याने आक्रमण केले.
हिंदूंनी पुरोगाम्यांच्या टीकेला धर्मशास्त्राने उत्तर दिले. त्यामुळे त्या सर्व टीकाकारांना पुरून हिंदु धर्म आजही टिकून आहे. याचे कारण मुळात हिंदु धर्मच सहिष्णु आहे; परंतु इस्लामविषयी जेव्हा प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा त्यांवर टीका करणार्यांना ठार मारले जाते !
३४ वर्षीय बंदुकधार्याला एका नागरिकाने गोळीबार करून ठार मारल्यावर हा प्रकार थांबला. पंतप्रधान द्रिटॅन अॅबेझोविक यांनी या घटनेविषयी तीन दिवस शोक प्रकट करण्याचे घोषित केले आहे.
‘हे आक्रमण नेमक्या किती आतंकवाद्यांनी केले ? आणि किती पळून गेले ?’, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भारतीय सैन्याने येथे आता शोधमोहीम हाती घेतली आहे.
आतंकवाद आणि संघटित अपराध यांच्यातील संबंध नष्ट होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
प्रथम अरुणाचल प्रदेशमदील तडके तिरप चांगलांग येथील ‘असम राइफल्स’च्या सैनिकांवर आणि नंतर नागालँड येथील डैन पांग्शा येथे गोळीबार करण्यात आला.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही धर्मांध सातत्याने कावड यात्रेकरूंवर आक्रमण करण्याचे धाडस कसे दाखवतात ? काँग्रेस आणि अन्य हिंदु विरोधी राजकीय पक्षांच्या राज्यांत हिंदूंची स्थिती काय असते, याची यावरून कल्पना येते !