अतिक्रमण आणि प्रदूषण यांच्या विळख्यात मुठा कालवा !

मुठा उजवा कालवा हा पुण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असून, त्याच्या आजूबाजूला वाढलेली अतिक्रमणे आणि प्रदूषण यांमुळे तो धोक्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडे अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असूनही कारवाई होत नाही, हे अत्यंत गंभीर आहे.

अवैध बांधकामांना आळा घालण्याविषयी उच्च न्यायालयाकडून निर्देश जारी

गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम होत असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नोंदवले असून त्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये भरारी पथक स्थापन करून कारवाई करावी

Nitesh Rane On Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीचा ‘करेक्ट’ (अचूक) कार्यक्रम होणार !

ते पुढे म्हणाले, ‘‘आम्हाला येथे औरंगजेब, टिपू सुलतान यांच्या विचारांची घाण नको आहे. ती पाकिस्तानमध्ये घेऊन जावी. महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याचे विचार हवे आहेत.’’

सिंधुुदुर्ग : अब्दुल हमीद याच्या मालकीचा अवैध गादी कारखाना भुईसपाट !

देशात अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीच्या प्रत्येक क्षेत्रात मात्र बहुसंख्यच असतात, हे सांगणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे उदाहरण !

विक्री रोखणार्‍या बजरंग दलाच्या ४ गोरक्षकांना १०० हून अधिक मुसलमानांकडून मारहाण !

वणी (यवतमाळ) येथे गोमांसयुक्त बिर्याणीच्या विक्रीचे प्रकरण
पोलिसांवरही हात उचलला !

Bahraich Bulldozer Action : बहराइच (उत्तरप्रदेश) येथे उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अवैध मदरशावर चालवला बुलडोझर !

अवैध मदरसा उभा राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ? दोषी प्रशासकीय अधिकार्‍यांनाही सेवेतून बडतर्फ करा आणि अतिक्रमण काढण्यासाठी लागलेले खर्च त्यांच्याकडून वसूल करा !

कुदळवाडी येथील कारवाईविषयी खासदार अमोल कोल्हे यांनी महापालिकेकडे अहवाल मागितला !

कुदळवाडी ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून प्रसिद्ध आहेच, तसेच बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या वस्त्यांमुळे कुप्रसिद्धही आहे ! असे असतांना अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त केले, तर या लोकप्रतिनिधींना खेद वाटण्याचे कारणच काय ? विशिष्ट समाजातील लोकांसाठी कळवळा आहे का ?

CM Yogi On SAMBHAL : संभलमध्ये जे हिंदूंचे आहे, ते त्यांना मिळालेच पाहिजे !

अनेक वर्षांमध्ये यांना जाणीवपूर्वक लपवण्यात आले होते. जे आपले आहे, ते आपल्याला मिळाले पाहिजे. याखेरीज दुसरे काही नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

हिंदु धर्माला आव्हान देण्याचे काम केले, तर मढी गावाचा निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल ! – मंत्री नीतेश राणे

गावातील जत्रेत मुसलमानांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता.

विशाळगड आणि पन्हाळा गडांवरील अतिक्रमण तात्काळ काढण्याच्या सूचना ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना

याचसमवेत विशाळगडावर नरवीरांच्या ज्या दुर्लक्षित समाध्या आहेत, तसेच गडांवर जी मंदिरे आहेत, त्यांचा जिर्णाेद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले.