तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
गेल्या १२ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे महापालिकेने तोडून २ सहस्र ९०० चौरस मीटर जागा खुली केली आहे.
गेल्या १२ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे महापालिकेने तोडून २ सहस्र ९०० चौरस मीटर जागा खुली केली आहे.
कोरोना काळातील दळणवळण बंदीचा अपलाभ घेत येथे पुन्हा विटा, वाळू आणि पत्रे आणून त्या ठिकाणी पुन्हा ‘हजरत पीर दावल मलिक’ नावाने अनधिकृत दर्गा उभारला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विनाअनुमती ४०० ते ५०० इतक्या संख्येत बांधकामे करण्यात आली असल्याने पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होत आहे. वर्ष २०३५ पर्यंत पुरणार्या मलनिःसारण वाहिन्या आताच भरून वहात आहेत.
अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन काय करत होते ? आणि अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांनी तक्रार का करावी लागते ? हे अतिक्रमण करणार्यांसह ते होण्यास उत्तरदायी असलेल्या प्रशासकीय अधिकार्यांवरही कारवाई करा !
पूर्वी मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारल्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. त्या दृष्टीने या मशिदीचेही सर्वेक्षण होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !
खाकी वर्दीवर दगडफेक करण्याचे या समाजकंटकांचे धैर्य होतेच कसे ? यावरून मुसलमानांना कायद्याचा कसलाही धाक उरलेला नाही, हेच अधोरेखित होते.
हिदूंच्या धार्मिक जागेत अवैध दफनभूमी आणि मटणाच्या मेजवान्या ! प्रशासनाकडून दुर्लक्ष; ग्रामपंचायतीने तहसीलदारांच्या पत्राला दाखवली केराची टोपली !
अनधिकृत बांधकामे होत असतांना रेल्वे प्रशासन काय करत होते ? अतिक्रमण करणारे आणि त्यास विरोध करणारे यांच्यासह प्रशासनातील उत्तरदायींवरही कारवाई करा !
सरकारच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या अंतर्गत शहरातील अतीमहनीय व्यक्तींसाठीचे क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्या यमुना कॉलनीतील सरकारी भूमीवर उभारलेली एक अनधिकृत मजार ५ मेच्या रात्री उशिरा बुलडोझरद्वारे पाडण्यात आली.
सरकारी भूमीवर अवैध इमारत उभी राहीपर्यंत प्रशासन काय करत होते ? या अवैध बांधकामाला उत्तरदायी असलेल्यांवरही कारवाई झाली पाहिजे !